16 November 2021

सायमन कमिशन (1927-28)

👉 अध्यक्ष :-जॉन सायमन

    🔹Member 👇

Clement Attlee

Harry Levy-Lawson

Edward Cadogan

Vernon Hartshorn

George Lane-Fox

Donald Howard

🔻 8 नोव्हेंबर 1927 इंग्लंड येथे स्थापना

🔻 8 फेब 1928 मुंबईत दाखल
🔻 7 सदस्य सर्व इंग्रज

🔻भारतात दोनदा आले

🔻फेब्रुवारी 1928
🔻ऑक्टोंबर 1928

🔻अहवास सादर मे 1930

🔻शिफारस :- गोलमेज परिषद

💐 नेहरु रिपोर्ट 1928💐

🔻 सायमन कमिशनला विरोध केल्यामुळे

🔻 भारतमंत्री लॉर्ड बर्केनहेड ने आव्हान दिले की तुम्ही संविेधानासाठी प्रयत्न करा

🔻सचिव् जवाहर लाल नेहरु, अन्य 9 सदस्य होते पैकी एक सुभाष चन्द्र बोस 

🔺समिति ने रिपोर्ट 28-30 अगस्त, 1928 सादर केला

🔻 पहिल्या दोन बैठका M A अन्सारींच्या अध्यक्षतेखाली झाल्या

🔻 तिसरी बैठक मोतीलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली झाली

🔻29 राजनीतिक संगठनांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले

🔻यात प्रथम वसाहतीअंतर्गत स्वराज्य मागितले व

🔻 ज. नेहरु व सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वातंत्र मागितले

रँडच्या जाचाला वैतागून टिळकांनी पुण्यात वेगळं प्लेग हॉस्पिटल सुरु केलं होतं.

सध्या पुण्यातल्या कोरोनाच्या महामारीने राज्यातील मुंबई व इतर शहरांना मागे टाकलं आहे. अजूनही हा रोग ठोस उपाय न सापडल्यामुळे नियंत्रणात येऊ शकलेला नाही. सरकारी व वैद्यकीय यंत्रणा यांना रोजच्या लढाईला सामोरे जावे लागत आहे.

असेच महाभयंकर संकट पुण्यावर १८९७ साली कोसळले होते. ब्युबोनिक प्लेग.
कलकत्ता, मुंबईच्या पाठोपाठ हा संसर्गजन्य रोग पुण्यात देखील दाखल झाला. उंदीर मेल्याप्रमाणे पटापट लोक मरु लागले. तेव्हाच्या ब्रिटीश सरकारने युद्धपातळीवर तयारी सुरु केली. केवळ अलंकारिक अर्थाने नव्हे तर पुण्याच्या कलेक्टरला लष्करी अधिकार दिले.

तसेच सातारचा कडक शिस्तीचा लष्करी अधिकारी वाल्टर रँड याची प्लेग कमिशनर म्हणून केली. ही घटना साधारण फेब्रुवारी १८९७ मधली आहे.
रँडने तातडीने पुण्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. गावाबाहेर मुळामुठाच्या संगमाजवळ एक प्लेगचे इस्पितळ उघडण्यात आले. शिवाय विलीगीकरणासाठी वेगळी छावणी उघडण्यात आली. लेफ्टनंट ओवेन याला रुग्ण छावणीची जबाबदारी देण्यात आली.

प्लेगचे रुग्ण शोधून काढणे हेच सरकारपुढे मोठे आव्हान होते. यासाठी पोलिसांनी स्थानिक नेत्यांच्या मदतीने सर्चपार्टी बनवली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे तेव्हा मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते. पुण्यातील लोकांचा पुढारी व एक जबाबदार पत्रकार या नात्याने टिळकांनी प्लेग विरुद्धच्या लढाईत उडी घेतली. आपल्या वर्तमानपत्रातून रोगासंबंधी लोकशिक्षण देण्यास सुरवात केली.

टिळकांनी प्लेग दुःख निवारण समितीची स्थापना केली होती.
हा रोग, त्याची लक्षणे, त्यावरील उपाययोजना याविषयीचे लेख त्यांनी आपल्या पत्रातून छाप्ले परंतु सार्वजनिक आरोग्याचे नियम ण पाळणाऱ्या अनाठायी भीतीपोटी  शहर सोडून जाऊ इच्छिनाऱ्या सरकारी आरोग्य सेवकांशी योग्य सहकार्य न करणाऱ्या नागरिकांची त्यांनी कानउघडणी केली.

निदान सुरवातीला तरी रँडच्या पथकातील सोजिरांनी कोणाच्याही घरात तपासणीसाठी जाताना स्थानिक स्वयंसेवकांना सोबत नेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सुरवातीला लोकमान्य टिळक देखील जातीने या पथकाबरोबर काही घरांमध्ये गेले होते.

पण नंतर नंतर प्लेगची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. तसे लोकांमध्ये घबराटीचे प्रमाण वाढले व सरकारी यंत्रणा देखील दबावाखाली आल्या.
दुष्काळाची आपत्ती अस्मानी असेल तर ही आपत्ती सुलतानी आहे म्हणजेच हा रोग सरकारने पसरवला आहे असं पुणेकरांनी समजूत करून घेतली.
एकोणिसाव्या शतकातला तो काळ. शिक्षणाचा अभाव व जातीपात, अंधश्रद्धा यांची जबरदस्त पकड  यामुळे लोक प्लेगचे रुंग शोधायला येणाऱ्या सैनिकांना सहकार्य करेनासे झाले.

cचे सोजीर संशयाच्या आधारे कोणाच्याही घरी घुसत होते. अगदी देवघरापर्यंत बूट घालून वावरत होते, स्त्रियांचीही असभ्यपणे तपासणी करत होते हे कर्मठ पुण्याच्या लोकांना आवडले नाही. हे सैनिक घरातील सामान रस्त्यावर फेकतात, नासधूस करतात अशा विविध कारणांनी असंतोष निर्माण होऊ लागला.

विटंबनेपेक्षा रोग बरा असंच लोकांना वाटू लागल.

टिळक व इतर नेत्यांनी जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या कलाने तपासणी करायचा आग्रह धरला पण वाढत्या रुग्णसंख्येने दबावात आलेल्या रँडने याकडे साफ दुर्लक्ष केले.

याच बरोबर प्लेग रुग्णालयातही रोग्याची व्यवस्था नीट होत नाही अशा तक्रारी येऊ लागल्या. तिथे देखील रुग्णसंख्या प्रचंड वाढली होती. काही रुग्ण इतर जातीच्या रुग्णासोबत आपल्याला ठेवू नका असा विचित्र आग्रह धरताना सुद्धा दिसत होते. भारतीय समाजव्यवस्थेचे हे कांगोरे इंग्रज अधिकाऱ्यांच्या आकलनाबाहेरचे होते.

अखेर प्रत्येक धर्मासाठी त्यांच्या खर्चाने प्लेग रूग्णालये उघडण्यास परवानगी देण्यात आली. हिंदू मुस्लीम पारसी व युरोपीय रुग्णांसाठी ससून, याच बरोबर संगमावरचे जनरल प्लेग हॉस्पिटल असे एकूण पाच प्लेग रुग्णालये पुण्यात सुरु झाली.

हिंदू प्लेग हॉस्पिटलची जबाबदारी लोकमान्य टिळकांनी स्वतःच्या शिरावर घेतली.
त्यांनी या हॉस्पिटलबरोबर एक विलगीकरण छावणी देखील सुरु केली. अतिशय शिस्तबद्ध रीतीने हे रुग्णालय त्यांनी चालवून दाखवले.

इतर पुण्यातील इतर नेते प्लेगच्या भयाने शहर सोडून जात होते तेव्हा लोकमान्य टिळक रुग्णांच्या शुश्रूषेत व मृतांच्या अंत्यक्रियेत मग्न होते.
रँडच्या दडपशाहीविरुद्ध टिळकांनी आपल्या वर्तमानपत्रातून जोरदार टीकास्त्र सोडल होत. नुकताच येऊन गेलेला दुष्काळ, त्यात रोगराई असतानाही ब्रिटीश अधिकारी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहनाच्या ज्युबली निमित्ताने जंगी कार्यक्रम आयोजित करत आहेत, मोठमोठ्या पार्ट्या झोडत आहेत यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

अशातच चाफेकर बंधूनी गणेशखिंडीत रँडचा खून केला.
रँडने केलेल्या प्लेगच्या साथीत केलेल्या अत्याचारामुळे चिडलेल्या चाफेकर बंधूनी हे कृत्य केले होते. अनेकांचा दावा होता की लोकमान्य टिळकांची त्यांना आशीर्वाद होता. त्यांच्या आ

सह्याद्री किंवा पश्चिम घाट


◾️सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे

📌अरबी समुद्राला मिळणाऱ्या
पश्चिम वाहिनी नद्या व 🔙🔙
📌बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या🔜🔜 असे त्यांचे विभाजन झालेले आहे

◾️ सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे

◾️महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा 12.2 % इतका आहे

◾️सह्याद्रीची सरासरी उंची 915 मिटर ते 1220 मीटर आहे

◾️भारतातील लांबी 1600 किलोमीटर इतकी आहे तर महाराष्ट्रातील लांबी 750 किलोमीटर इतकी आहे

◾️  महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई हे नाशिक व नगर जिल्ह्यातदरम्यान आहे

◾️  कळसुबाई ची उंची 1646 मीटर🏔 इतकी आहे कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हणतात

◾️सह्याद्रीच्या मुख्य दक्षिण-उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा फुटलेले आहेत

महाराष्ट्र जिल्हे निर्मिती :

1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता

क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके

⭕️ महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

🎾 कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

⭕️ महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)

👉 नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700

👉 लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208

⭕️ पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे


_______________________________
  🔸भौगोलिक उपनाव  -     🔸टोपणनाव
_______________________________
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान

3) काळे खंड - आफ्रिका

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन
_______________________________

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रमुख

- पंजाब आणि सिंध बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: एस. हरीशंकर

- बॅक ऑफ महाराष्ट्र
मुख्यालय: पुणे
प्रमुख: ए. एस. राजीव

- युको बॅंक
मुख्यालय: कोलकाता
प्रमुख: अतुल कुमार गोयल

- इंडियन ओव्हरसिज बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: कमाम सेकर

- सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: पल्लव मोहापात्रा

- इंडियन बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: पद्मजा चुनदूरू

- बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: दीनबंधू मोहापात्रा

- युनियन बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: राजकीरण राय जी.

- कॅनरा बॅंक
मुख्यालय: बेंगलोर
प्रमुख: आर. ए. शंकर नारायणन

- बॅंक ऑफ बडोदा
मुख्यालय: वडोदरा
प्रमुख: पी. एस. जयकुमार

- पंजाब नॅशनल बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: सुनिल मेहता

- स्टेट बँक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: रजनिश कुमार------------------------------------
----------------------------------------
*भारतीय घटनेची वैशिष्ट्ये प्रश्नसंच*

1) भारताची घटना प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे आहे?
लिखित👈
अलिखित
दोन्ही
यापैकी नाही
-------------------------_--------------
2)ब्रिटनची घटना कोणत्या प्रकारची घटना आहे?
लिखित
अलिखित 👈
दोन्ही
यापैकी नाही
---------------------------_------------
3)भारताची घटना जगातील सर्व लिखित घटनापैकी  कोणत्या प्रकारची घटना आहे?
सर्वात मोठी👈
सर्वात लहान
मध्यम
यापैकी नाही
----------------------------------------
4)1949 च्या मूळ घटनेत एक प्रस्ताविका 22 भाग 395 कलम आणि किती अनुसूची होत्या?
पाच 5
सहा 6
सात 7
आठ 8आ
---------------------------_------------
5)2013 मध्ये भारताच्या घटनेत 25 भाग 459 करणे आणि किती अनुसूची आहेत?
आठ
दहा
अकरा
बारा👈
----------------------------------------
6)अमेरिकेच्या घटनेत केवळ किती कलम आहेत?
पाच
सहा
सात 👈
आठ
----------------------------------------
7)जम्मू-काश्मीर या राजासाठी विशेष कलम कोणते होते जे सध्या रद्द झालेले आहे?
370👈
371
372
373
----------------------------------------
8)भारतीय घटना तयार करण्यासाठी किती देशाच्या घटनेचा विचार करण्यात आला होता?
60 👈
50
70
80
----------------------------------------
9)भारतीय घटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे अनुक्रमे कोणत्या देशाच्या घटनेवर घेण्यात आलेली आहेत?
चीन व अमेरिका
अमेरिका व आयरिश 👈
अमेरिका व रशिया
रशिया व चीन
----------------------------------------
10)भारतातील संसदीय शासन व्यवस्था कोणत्या देशाच्या घटनेवर आधारलेली आहे?
चीन
रशिया
ब्रिटन 👈
अमेरिका
----------------------------------------
11)घटनेत संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद ,प्रशासकीय तपशील, हे घटक हे तत्व कोणत्या कायद्यानुसार घेण्यात आले आहेत?
भारतीय शासन कायदा 1948
भारतीय शासन कायदा 1935 👈
भारतीय शासन कायदा 1919
भारतीय शासन कायदा 1905
----------------------------------------
12) संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार, हे घटक भारतीय घटना मध्ये कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहेत?
रशिया
ब्रिटन 👈
चीन
अमेरिका
----------------------------------------
13) मूलभूत हक्क,उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन,राष्ट्रपति वर महाभियोगाची पद्धत,हे तत्व घटनेत कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे
यूएसए 👈
रशिया
चीन
ब्रिटन
----------------------------------------
14)प्रभावी केंद्र असलेले संघराज्य,केंद्रा करिष शेषाधिकार,राज्यपालाची केंद्राचे प्रतिनिधी,म्हणून हे तत्व कोणत्या देशाच्या घटनेवर घेण्यात आलेल्या आहेत?
कॅनडा 👈
अमेरिका
चीन
रशिया
----------------------------------------
15)राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत ही पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन,हे तत्व कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहेत?
अमेरिका
चीन
आयरिश 👈
रशिया

जगातल्या या तीन देशांवर भारत आहे सर्वाधिक अवलंबून


▪️कुठल्याही देशाला जगात महासत्ता म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्याचे जगातील इतर देशांसोबतचे संबंध चांगले असणे अत्यंत महत्वाचे असते.
______________________________________

1] रशिया : गेल्या ७० वर्षांहून आदिक काळापासून भारत आणि रशियाचे राजकीय संबंध आहेत. भारतीय अर्थव्यवस्था ज्या देशावर सर्वाधिक अवलंबून आहे, त्यात रशियाचा पहिला क्रमांक लागतो.

शीतयुद्धाच्या काळापासून भारत आणि रशियात मजबूत राजकीय, सामरिक आणि सुरक्षाविषयक संबंध राहिलेले आहेत.

भारत आणि रशियाने एकमेकांना अडचणीच्या काळात नेहमीच मदत केली आहे. भारत जगात सर्वाधिक शस्त्रखरेदी रशियाकडून करतो. भारताचा सर्वाधिक व्यापार रशिया देशासोबत होतो.
______________________________________

2] जपान : जपान हा देश त्यांच्या तंत्रज्ञानासाठी जगात प्रसिद्ध आहे. पण त्याच्या पूर्वीपासून भारत आणि जपानमध्ये सौहार्दाचे संबंध आहेत. भारतीय स्वातंत्र्याच्या काळात जपानने भारताला केलेली मदत, भारत-चीन सीमाप्रश्नी जपानची मिळणारी मदत, तसेच भारतातील बौद्ध धर्माचा जपान देशावर असणारा प्रभाव असे अनेक घटक त्यामागे आहेत.

जपान हा जगातील दुसरा असा देश आहे ज्यावर भारत भारतीय सर्वाधिक अवलंबून आहे.

✅ जपानमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी भारताच्या विकासात योगदान दिले आहे. सोनी, टोयोटा, होंडा, सुझुकी, हिरो होंडा, इत्यादि. भारतातील अनेक प्रकल्पांमध्ये जपानची मदत झाली आहे, दिल्ली मेट्रोचे काम त्यापैकी एक प्रमुख
______________________________________

3] सौदी अरेबिया : सौदी अरेबिया हा जगातील तिसरा असा प्रमुख देश आहे ज्यावर भारतीय अर्थव्यवस्था सर्वाधिक अवलंबून आहे.

✅ भारताच्या तेल आणि वायूऊर्जेची ३५% गरज एकटा सौदी अरेबिया भागवतो. व्यापारी संबंधांसोबतच भारताचे सौदी अरेबियासोबत सुरक्षाविषयक संबंधही आहेत.

हे दोन्ही देश एकमेकांना संकटाच्या काळात मदत करतात. सौदी अरेबियातील मक्काच्या हज यात्रेला दरवर्षी हजारो भारतीय मुस्लिम जात असतात. सौदी अरेबियात हजारो भारतीय लोक नोकरी, व्यवसाय करतात.
______________________________________

______________________________________

अन्न सुरक्षा मित्र योजना सुरू

➡️जागतिक अन्न दिनानिमित्त केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने अन्न सुरक्षा मित्र मित्र योजना, राईट टू फूड जॅकेट आणि राईट टू फूड जव्हेला सुरू करण्यात आले.

➡️ फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएएआय) अन्न सुरक्षा मित्र (एफएसएम) ही योजना सुरू केली आहे, ज्याच्या माध्यमातून ते अन्न सुरक्षा पर्यावरणाद्वारे प्रेरित व्यक्तींना तळागाळातील पातळीवर एकत्र जोडण्याची योजना आखत आहेत.

➡️एफएसएमआय एक स्वतंत्र व्यावसायिक आहे जो एफएसएसएआय द्वारे अनुक्रमित एफएसएसएआय, नियम आणि नियम तीन मित्र-डिजिटल मित्र, प्रशिक्षक मित्र आणि स्वच्छित मित्र यांच्या संबंधित भूमिका आणि जबाबदा on्यांनुसार पालन करण्यास सहाय्य करतो.  कार्यक्रमादरम्यान, मंत्र्यांनी ईट राइट साचेल देखील सुरू केले जे पुन्हा वापरण्यायोग्य, धुण्यायोग्य आणि बायो-डिग्रेडेबल बॅग आहे.

➡️पारदर्शक तपासणी सुनिश्चित करण्यासाठी एफएसएसएएआयच्या कर्मचार्‍यांना ओळख देण्यासाठी ईट राईट स्मार्ट जॅकेट सुरू करण्यात आले आहे.

➡️हे आरएफआयडी टॅग आणि क्यूआर कोडसह एम्बेड केलेले आहे.  हे आवारात तपासणी कर्मचार्‍यांच्या प्रवेशाच्या देखरेखीसाठी वापरले जाते.

नाबार्डची भूमिका



१)ग्रामीण भागातील कर्ज देणार्‍या संस्थांना पुनर्वित्त प्रदान करणे

२)संस्थात्मक विकास किंवा पदोन्नतीग्राहकांच्या बँकांचे मूल्यांकन करणे.
 
३)ग्रामीण भागातील विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी गुंतवणूक आणि उत्पादन पत पुरवणा provide्या विविध संस्थांना वित्तपुरवठा करण्यासाठी ही एक सर्वोच्च संस्था म्हणून काम करते.
      
  ४)पत वितरण प्रणालीच्या शोषण क्षमतेसाठी संस्था तयार करण्याच्या दृष्टीकोनातून देखरेख, पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी, पत संस्थांची पुनर्रचना, कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणात सुधारणा   

५)सर्व संस्था ज्या प्रामुख्याने तळागाळातील विकासाच्या कामात गुंतलेल्या आहेत, त्यांच्या ग्रामीण वित्तपुरवठा कार्यात समन्वय ठेवतात आणि भारत सरकार, राज्य सरकारे, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि इतर धोरण संबंधित बाबी. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी समन्वय राखतो.
 
६)हे त्याच्या पुनर्वित्त प्रकल्पांचे परीक्षण आणि मूल्यांकन करते.

12 November 2021

ऑक्टोबरमध्ये १.३० लाख कोटींहून अधिक जीएसटी संकलन



🔰सणोत्सवाच्या काळातील खरेदी हंगामाचा सुपरिणाम दिसू लागला असून वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाचा वेग कायम आहे. सरलेल्या ऑक्टोबरमध्ये या करापोटी १.३० लाख कोटी रुपये सरकारकडे जमा झाले आहेत. सलग चौथ्या महिन्यात जीएसटी संकलनाने एक लाख कोटींचा टप्पा ओलांडला.


🔰 कद्रीय अर्थमंत्रालयाने सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, जीएसटी करप्रणाली १ जुलै २०१७ पासून लागू झाल्यापासूनचे हे दुसरे सर्वोच्च कर संकलन आहे. चालू वर्षात एप्रिलमध्ये सर्वाधिक १.४१ लाख कोटी रुपयांचे कर संकलन झाले होते. सणोत्सवाचा काळ असल्याने देशभर वस्तू आणि सेवांची मागणी वाढली आहे. त्याचेच प्रतिबिंब वाढलेल्या कर महसुलात उमटले आहे. वाहननिर्मिती क्षेत्रामध्ये सेमीकंडक्टरच्या पुरवठ्यात व्यत्यय आल्याने चारचाकी वाहने आणि इतर उत्पादनांच्या विक्रीवर परिणाम झाला नसता तर कर महसुलात आणखी भर पडली असती. 


🔰सरकारचे महसुली उत्पन्न प्रत्येक महिन्याला वाढत असून सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये वाढीव जीएसटी संकलन झाले. सप्टेंबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत १.१७ लाख कोटी रुपये जमा झाले होते.


🔰त प्रमाण ऑक्टोबरमध्ये १,३०,१२७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले असून, अर्थचक्र गतिमान झाल्याचे आणि मागणीत वृद्धी झाल्याचे हे निदर्शक असल्याचे अर्थमंत्रालयाने स्पष्ट केले. गेल्या वर्षी ऑक्टोबरच्या तुलनेत यंदा जीएसटीत २४ टक्के वाढ झाली. ऑक्टोबरमधील  महसुलात केंद्रीय  वाटा २३,८६१ कोटी रुपये, तर राज्यांनी वसूल केलेल्या जीएसटीचा वाटा ३०,४२१ कोटी रु पये आहे.

“ राज्यात ३० नोव्हेंबर पर्यंत किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा



🔰विक्रमी संख्येने दर दिवशी कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याची राज्याची तयारी आहे आणि यापूर्वी तसे डोसेस दिले देखील आहेत. आता याला अधिक गती आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ३० नोव्हेंबरपर्यंत कमीत कमी पहिल्या डोसमध्ये संपूर्ण राज्याचे १०० टक्के लसीकरण व्हावे, असे उद्दिष्ट्य जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.


🔰“करोनाची साथ अजून गेलेली नाही, ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्गाची खूप कमी भीती असून अशांच्या जीवाला कमी धोका आहे हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी देखील टाळाटाळ न करता दोन्ही डोसेस घेण्यास प्राधान्य द्यावे.”, असेही मुख्यमंत्र्यांनी आवाहन केले आहे.


🔰आपआपल्या जिल्ह्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा असे निर्देश देताना मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व स्तरातील व धर्मांतील लोकांना या लसीकरण मोहिमेत सहभागी करुन घेण्याच्या सुचनाही केल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या (३ नोव्हेंबर) रोजी कोविड लसीकरण आढावा घेणार असून यासंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे पूर्वतयारी बैठक झाली.

करोना लसीची गरज नाही, गोळी आली, इंग्लंडमध्ये मिळाली मान्यता



🔰इंग्लंडने करोनाच्या यशस्वी उपचारासाठी उपयुक्त मानल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या अँटीव्हायरल गोळीच्या सशर्त वापरास मान्यता दिली आहे. ही गोळी किती लवकर उपलब्ध होईल हे स्पष्ट नसले तरी या गोळीवर उपचार करणे योग्य असल्याचे ओळखणारा इंग्लंड हा पहिला देश आहे.


🔰१८ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या करोना संक्रमित लोकांना ही गोळी वापरण्यास मान्यता देण्यात आली आहे. ज्यामध्ये किमान एक घटक दिसून येतो ज्यामुळे परिस्थिती गंभीर होऊ शकते. या औषधाचे नाव ‘मोल्नुपिरावीर’ (molnupiravir) आहे. कोविडचा सौम्य संसर्ग असलेल्या लोकांना ही गोळी दिवसातून दोनदा घ्यावी लागेल.


🔰ही अँटीव्हायरल गोळी करोनाची लक्षणे कमी करते आणि लवकर बरे होण्यास मदत करते. रुग्णालयांवरील ताण कमी करण्यासाठी आणि गरीब देशांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते. ही गोळी साथीच्या रोगाशी लढण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन पद्धती, औषधोपचार आणि प्रतिबंध यासाठी उपयुक्त ठरेल. 


🔰इग्लंडचे आरोग्य मंत्री साजिद जाविद म्हणाले, “आमच्या देशासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे. इंग्लंड जगातील पहिला देश आहे ज्याने अशा अँटीव्हायरसला मान्यता दिली आहे जे करोनावर उपचारासाठी घरीच घेतल्या जाते.”

राज्यो के प्रमुख नृत्य

 

 


💃आध्रप्रदेश

👉कचीपुड़ी, घंटामरदाला, ओट्टम थेडल, वेदी नाटकम।


💃असम

👉बीहू, बीछुआ, नटपूजा, महारास, कालिगोपाल, बागुरुम्बा, नागा नृत्य, खेल गोपाल, ताबाल चोनग्ली, कानोई, झूमूरा होबजानाई।


💃बिहार

👉जाट–जाटिन, बक्खो– बखैन, पनवारिया, सामा चकवा, डोमचक, बिदेसिया।


💃गजरात

👉गरबा, डांडिया रास, टिप्पनी जुरुन, भावई।


💃हरियाणा

👉झमर, फाग, डाफ, धमाल, लूर, गुग्गा, खोर, जागोर।


💃हिमाचल प्रदेश

👉झोरा, झाली, छारही, धामन, छापेली, महासू, नटी, डांगी। 


💃जम्मू और कश्मीर

👉रऊफ, हीकत, मंदजात, कूद डांडी नाच, दमाली।


💃कर्नाटक

👉यक्षगान, हुट्टारी, सुग्गी, कुनीथा, करगा, लाम्बी। 


💃करल

👉कथकली (शास्त्रीय), ओट्टम थुलाल, मोहिनीअट्टम, काईकोट्टिकली।   


💃महाराष्ट्र

👉लावणी, नकाटा, कोली, लेजिम, गाफा, दहीकला दसावतार या बोहादा।   


💃ओडीसा

👉ओडिसि (शास्त्रीय), सवारी, घूमरा, पैंरास मुनारी, छाउ।


💃उत्तराखंड

👉गढ़वाली, कुंमायुनी, कजरी, रासलीला, छाप्पेली। 


💃गोवा

👉तरंगमेल, कोली, देक्खनी, फुग्दी, शिग्मो, घोडे, मोडनी, समायी नृत्य, जगर, रणमाले, गोंफ, टून्नया मेल।  


💃मध्यप्रदेश

👉जवारा, मटकी, अडा, खाड़ा नाच, फूलपति, ग्रिदा नृत्य, सालेलार्की, सेलाभडोनी, मंच।  


💃छत्तीसगढ़

👉गौर मारिया, पैंथी, राउत नाच, पंडवाणी, वेडामती, कपालिक, भारथरी चरित्र, चंदनानी।


💃झारखंड

👉अलकप, कर्मा मुंडा, अग्नि, झूमर, जनानी झूमर, मर्दाना झूमर, पैका, फगुआ, हूंटा नृत्य, मुंदारी नृत्य, सरहुल, बाराओ, झीटका, डांगा, डोमचक, घोरा नाच।


💃पश्चिम बंगाल

👉काठी, गंभीरा, ढाली, जतरा, बाउल, मरासिया, महाल, कीरतन।


💃पजाब 

👉भांगड़ा, गिद्दा, दफ्फ, धामन, भांड, नकूला।  


💃राजस्थान

👉घमर, चाकरी, गणगौर, झूलन लीला, झूमा, सुईसिनी, घपाल, कालबेलिया।   


💃तमिलनाडु

👉भरतनाट्यम, कुमी, कोलट्टम, कवाडी।


💃उत्तर प्रदेश

👉नौटंकी, रासलीला, कजरी, झोरा, चाप्पेली, जैता।


💃अरुणाचल प्रदेश

👉बईया, छालो, वांचो, पासी कोंगकी, पोनुंग, पोपीर, बारडो छाम।  


💃मणिपुर

👉डोल चोलम, थांग टा, लाई हाराओबा, पुंग चोलोम, खांबा थाईबी, नूपा नृत्य, रासलीला, खूबक इशेली, लोहू शाह।  


💃मघालय

👉शाद सुक मिनसेइम, नॉन्गरेम, लाहो।  


💃मिजोरम

👉छरव नृत्य, खुल्लम, चैलम, स्वलाकिन, च्वांगलाईज्

राष्ट्रीय शिक्षण दिन : देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज जयंती


⚡️ अविद्येने किती अनर्थ होतात हे महात्मा फुले यांनी केव्हाच सांगून ठेवले आहे. तेव्हापासून शिक्षणाची महती अनेक थोरामोठ्यांनी सांगितलेली आहे. भारताचे पहिले शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद हे सच्चे राष्ट्रभक्त आणि महान शिक्षणतज्ञ होते. त्यांचा जन्मदिवस 11 नोव्हेंबर दरवर्षी भारतात राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा होतो.

💁‍♂️ सन 2008 पासून हा दिवस साजरा करण्याचा निर्णय तेव्हाच्या केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने घेतला होता. मौलाना आझाद यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान बहुमोल आहे. त्यांनी विद्यापीठ आयोग, साहित्य अकादमी आणि संगीत अकादमीची स्थापना केली. या संस्थांनी आतापर्यंत भारताच्या शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अजूनही प्रतिष्ठित संस्था म्हणून त्यांना मान आहे.

🧐 दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रातील घडामोडी, देशाच्या विकासात शिक्षण क्षेत्राचे योगदान, शैक्षणिक धोरणात आवश्यक बदल, आव्हाने, उपाययोजना याविषयी चर्चा होते. साक्षरता आणि शिक्षणाचा प्रसार हे ध्येय केंद्रस्थानी ठेवून ते साध्य करण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो.

👨‍🏫 विशेषतः स्त्रियांसाठी शिक्षणाच्या सुविधा, प्रत्येकाला प्राथमिक शिक्षण अनिवार्य, व्यावसायिक अभ्यासक्रमांचे महत्त्व, लहान मुलांना मोफत शिक्षण, तंत्र शिक्षणासाठी माफक शुल्क अशा अनेक उपाययोजना राबवण्याचा प्रयत्न व्हावा असा उद्देश हा दिवस साजरा करण्यामागे आहे.

📍 शिक्षण हा माणसाच्या मूलभूत हक्कांपैकी एक आहे. राष्ट्रीय शिक्षण दिनानिमित्त या हक्काची जाणीव सर्वांना व्हावी. शिक्षणानेच विकासाच्या संधीचे दार खुले होते, तेव्हा त्या दिशेने पावले पडावी.

चालू घडामोडी सराव प्रश्नोत्तरे


✍ कोणत्या शहरात १४ जुलै २०२१ रोजी शांघाय सहकार्य संघटनेची बैठक पार पडली?
उत्तर : दुशान्बे

✍ भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने कोकिंग कोळसा याच्या संदर्भात सहकार्यासाठी भारताच्या कोणा सोबत होणाऱ्या सामंजस्य कराराला मान्यता दिली?
उत्तर :  रशिया

✍ खालीलपैकी कोणता तेल अवीव या शहरात दूतावास उघडून इस्रायल देशामध्ये दूतावास उघडणारा पहिला आखाती देश ठरला?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती

✍ कोणत्या कंपनीने ‘विकास’ इंजिन तयार केले?
उत्तर : गोदरेज अँड बॉयस आणि एमटीएआर टेक्नोलॉजीज

✍ कोणत्या राज्यात देशात प्रथमच ‘मॉन्क’ फळाची लागवड केली जाते?
उत्तर : हिमाचल प्रदेश

✍ कोणत्या देशाने गेल्या ५० वर्षांमध्ये प्रथमच भारताकडे सफरचंदांची निर्यात केली?
उत्तर : ब्रिटन

✍ कोणते देशातील पहिले राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश ठरते, जिथे १०० टक्के लोकांनी कोविड-१९ लसीची पहिली मात्रा घेतलेली आहे?
उत्तर : लडाख

✍ वार्षिक ‘लाइटनिंग रिपोर्ट’ या अहवालानुसार, कोणत्या भारतीय राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात २०२०-२१ या संपूर्ण वर्षात वीज पडून सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला?
उत्तर : बिहार

=========================

महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे :-

●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण

●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)

●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे

●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण

●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव

●›› गडचिरोली जिल्हा : दिना

●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह

●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा

●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)

●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे

●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव

●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,

●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.

●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण

●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण

●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण

●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)

●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी

●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण

●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप

●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी

●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा

●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)

●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)

●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण

●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)
●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.
_____________________________________