Tuesday 27 August 2019

श्रावणबाळ योजनेत तब्बल 10 वर्षांनंतर बदल


◾️श्रावण वृद्धापकाळ योजनेचे निकष तब्बल 10 वर्षांनंतर बदलले आहेत. 2009 मध्ये शासनाने अनुदानात 100 रुपयांची वाढ केली होती, त्यानंतर आता यामध्ये 400 रुपये अनुदानात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारने अधिवेशनात वयाचा भेदभाव न करता सरसकट 600 वरून हे अनुदान थेट एक हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला असून शासनाच्या या निणर्याचे स्वागत राज्यभरातील 'थरथरत्या हातां'कडून होत आहे.

◾️श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान आता 600 वरून 1 हजार करण्यात आले आहे. विधवा महिलांना एक अपत्य असल्यास 1100, दोन अपत्य असल्यास 1200 रुपये दरमहा मिळणार आहेत

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...