Monday 13 January 2020

वणव्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक

✍️भारतीय वनसर्वेक्षण अहवाल

भारतातील जंगलाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झाले असले, तरीही महाराष्ट्रातील जंगलाला लागणाऱ्या आगीचे प्रमाण सर्वाधिक आहे.

भारतीय वनसर्वेक्षण अहवालात नोव्हेंबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीत

आगीची संवेदनशीलता

सर्वाधिक संवेदनशील – २५,६१७ चौरस किलोमीटर
अतिसंवेदनशील – ३९,५०० चौरस किलोमीटर
संवेदनशील – ७५,९५२ चौरस किलोमीटर
मध्यम संवेदनशील – ९६, ४२२ चौरस किलोमीटर
कमी संवेदनशील – ४,२०,६२५ चौरस किलोमीटर

राज्य    आगीच्या घटना
महाराष्ट    २९,४५५
छत्तीसगड  २७,३५८
मध्यप्रदेश    २४,८३१
ओडिशा  २१,२८२
आंधप्रदेश   १७,४९४
उत्तराखंड    १६,५०८
कर्नाटक  ९,३०६
मिझोराम   ९,१४२
मणिपूर    ९,१३६

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...