खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई-गोवा महामार्गाला स्वराज्याचे नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे.
या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना पत्र देखील पाठवले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टी ठेवून एका सुसज्ज आरामाराची स्थापना केली होती. म्हणून आजही महाराजांना भारतीय नौदलाचे सरसंस्थापक किंवा जनक असे म्हटले जाते.
स्वराजाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात कान्होजी आंग्रे यांच्या योगदानाला तोड नाही.
कान्होजींचा पराक्रम पाहून छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब बहाल केला.
कान्होजी आंग्रेंनी औरंजेबाच्या स्वारीच्या काळातच नव्हे तर पुढे १७२९ पर्यंत मराठा साम्राज्य.
Monday, 16 March 2020
मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
Mpsc Notes
►1904 ~ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित ►1905 ~ बंगाल का विभाजन ►1906 ~ मुस्लिम लीग की स्थापना ►1907 ~ सूरत अधिवेशन, कांग्रेस में फू...
-
◾️ओम बिर्ला : 18 व्या लोकसभेचे अध्यक्ष ◾️डी वाय चंद्रचूड : भारताचे 50 वे मुख्य सरन्यायाधीश ◾️हिरालाल सामरिया : भारताचे मुख्य माहिती आयुक्त ◾...
-
👉 या खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाला.. 1. डी गुकेश (बुद्धिबळ) 2. हरमनप्रीत सिंग (हॉकी) 3. प्रवीण कुमार (पॅरा ॲथलेटिक्स) ४. मनू भ...
-
📒ब्रेकिंग द मोल्ड - रघुराम राजन : 📕संस्कृति के आयाम - मनोरम मिश्रा 📗Four stars of Destiny - मनोज मुकुंद नरवने - 📘Inspiration for grap...
No comments:
Post a Comment