Saturday 30 October 2021

इतिहास घटना

●१९२२ : चौरीचौरा येथे असहकार चळवळीत हिंसा
●१९२२ः  स्वराज्य पक्षाची स्थापना.
●१९२३ : झेंडा सत्याग्रह.
●१९२४ : हदुस्थान रिपब्लिकन असोसिएशची स्थापना.
●१९२७ : बार्डोली सत्याग्रह
●१९२७  : महाड सत्याग्रह.
●१९२८ : हिदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
●१९२८ : सायमन कमिशनचे भारतात आगमन, नेहरू  रिपोर्ट
●१९२८ : गोवा काँग्रेस कमिटीची स्थापना.
● १९३० : पोर्तुगाल शासनाने वसाहतीचा कायदा संत केला.
●१९३० : क्रांतिकारकांचा चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला.
●१९३० एप्रिल ६ : दांडी येथे मिठाचा कायदा मोडला.
● १९३१ : गांधी-आयर्विन करार.
●१९३१ मार्च २९ : राष्ट्रीय सभेचे कराची अधिवेशन.
●१९३१ ऑगस्ट १५ : गांधीजी दुसऱ्या गोलमेज परिषदेत भाग घेण्यासाठी इंग्लंडला गेले.
●१९३१ : भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी.
●१९३२ : वीणा दास ने बंगालच्या गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या.
●१९३२ : रॅम्से मॅक्डोनॉल्डकडून जातीय निवाडा घोषित
●१९३२ सप्टेंबर २० : येरवडा तुरुंगात गांधीजींचे उपोषण.
●१९३२ सप्टेंबर २५ : गांधीजी व डॉ. आंबेडकर यांच्यात पुणे करार
●१९३४ : समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना.
●१९३५ : गव्हर्नेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट मंजूर.
●१९३६  : डॉ. आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष स्थापन
●१९३६ : राष्ट्रीय सभेचे फैजपूर अधिवेशन.
●१९३७ : १९३५ च्या कायद्यानुसार निवडणुका.
●१९३८ : हैद्राबाद स्टेट काँग्रेसची स्थापना.
● १९३९ : दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात.
● १९३९ : काँग्रेसच्या प्रातिक सरकारांचे राजीनामे.
●१९३९ मे : सुभाषचंद्र बोस- फॉर्वर्ड ब्लॉक गटाची स्थापना
●१९४० : उधमसिंग याने मायकेल ओडवायरचा वध केला.
●१९४०: वैयक्तिक सत्याग्रहाला सुरुवात.
●१९४०: राष्ट्रीय सभेचे रामगढ अधिवेशन.
●१९४० : क्रिप्स मिशन भारतात आले.
●१९४२, 8 ऑगस्ट : छोडो भारत ठराव समंत
●१९४३ : आझाद हिंद सरकार स्थापन.
● १९४३  : जपानने अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली.
●१९४४ मे : आझाद हिन्द सेनेने मावडॉक हे ठाणे जिंकले व भारतीय भूमिवर पाय ठेवला.
●१९४५ : विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू.
●१९४५ : वेव्हेल योजनेवर विचार करण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांची बैठक.
●१९४५ : मुंबईत गोवा यूथ लीग या संघटनेची स्थापना.
●१९४६ : डॉ. टी. बी. कुन्हा यांना भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल गोव्यात ८ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा.
●१९४६ मार्च १५ : लॉर्ड अ‍ॅटली यांनी ब्रिटिश पार्लेंटपुढे भारताविषयीचे धोरण स्पष्ट केले.
●१९४६  : संविधान समितीसाठी भारतात निवडणुका.
● १९४६: बॅ. जिना यांचा आपल्या अनुयायांना प्रत्यक्ष कृतिदिन पाळण्याचा आदेश.
●१९४६  : पं. जवाहरलाल नेहरूंनी हंगामी सरकार स्थापन
●१९४६ : घटना समिती अस्तित्वात आली.
●१९४६  : मुंबई येथील तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर भारतीय सैनिकांचा उठाव.
●१९४७ : पंतप्रधान अ‍ॅटली यांनी ब्रिटनचे भारताविषयीचे धोरण घोषित केले.
● १९४७ जून ३ : माउंटबॅटन योजनेची घोषणा.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...