नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , आम्ही एक अतिशय महत्वाकांक्षी अभियान सुरू केलं आहे, ज्या मधून आम्ही सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत LEARNING व्यासपीठ उपलब्ध करून देऊ. हा उपक्रम म्हणजे " यशाचा राजमार्ग" या मोफत शैक्षणिक WebSite वर आपणा सर्वांसाठी मोफत मार्गदर्शन असेल.हे पहिलं असं मराठी WebSite आहे कि ज्यातून UPSC, MPSC, पोलीस भरती, RRB, SSC आणि BANKING साठी मराठीतुन मार्गदर्शन केलं जाईल.
२१ एप्रिल २०२५
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
1⃣ दिवसा डोंगरमाथ्याकडे वाहणाऱ्या वाऱ्याना काय म्हणतात.
1. डोंगरी वारे
2. दारिय वारे ✅
3. स्थानिक वारे
4. या पैकी नाही
2⃣ पथ्वीवर चंद्राचे आकर्षक हे.......
1. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणा इतके असते.
2. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा जास्त असते.✅
3. सूर्याच्या पृथ्वीवरील आकर्षणापेक्षा कमी असते.
4. या पैकी नाही
3⃣ चकीचे विधान ओळखा.
1. हवेचे आकारमान तिच्यावरील वायू दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते.
2. तापमान वाढविले असता हवेचे आकारमान वाढते.
3. हवेवरील दाब वाढविल्यास ती प्रसरण पावते.
1. फक्त 1
2. फक्त 2
3. फक्त 3 ✅
4. सर्व बरोबर
4⃣ गलिलिओ या शास्त्रज्ञाने तापमापकाचा शोध कोणत्या साली लावला.
1. 1607✅
2. 1707
3. 1807
4. 1907
5⃣ महाराष्ट्रचा सुमारे 30% भाग हा कोणत्या अग्निजन्य खडकापासून निर्माण झालेला आहे?
1. स्लेट
2. बेसाल्ट✅
3. टाईमस्टोन
4. कार्टज
6⃣ गरुशिखर कोणत्या पर्वत रांगेत आहेत.
1. छोटा नागपूर
2. अरवली ✅
3. माळवा
4. विंध्य
7⃣ खालील विधानाचा विचार करा.
1. गोदावरीने महाराष्ट्र चे 49% खोरे व्यापले आहे.
2. कृष्णा नदीने महाराष्ट्र चे 25% खोरे व्यापले आहे.
3. कोकणातील नद्यांनी महाराष्ट्र चे 29% क्षेत्र व्यापले आहे.
1. फक्त 1 व 2
2. फक्त 2 व 3
3. फक्त 1 व 3 ✅
4. फक्त 3
8⃣ राज्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लावा .
1. तापी - गोदावरी - सीन - भीमा - कृष्णा✅
2. गोदावरी - तापी - सीना - कृष्णा - भीमा
3. सीना - तापी - गोदावरी - भीमा कृष्णा
4. गोदावरी - कृष्णा - भीमा - तापी सीना
9⃣ कष्णा नादिवरती खालील पैकी कोणते धरण आहे?
1. कोयना
2. धोम ✅
3. चांदोली
4. राधानगरी
1⃣0⃣ खालील पैकी कोणते शहर पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे?
1. अहमदनगर
2. पुणे
3. सातारा
4. वरील सर्व✅
1⃣जनागड चा नवाब याने पाळलेल्या ८०० कुत्र्यापैकी नवाब मोहमद महाबत खानजी यांची विशेष आवडती कुत्रीचे नाव काय होते ?
1) जोमिनिका
२) नुस्तरी
३)रोमानिका
४)रोशन आरा✅✅
2⃣ 'शाळा व कॉलेजपेक्षा कारखाने भारताच्या राष्ट्रनिर्माण कार्यास जास्त हातभार लावू शकतील' हे विधान खालीलपैकी कोणाचे आहे?
1)न्या. रानडे ✅✅
2)आचार्य प्रफुल्लचंद्र रे
3)दादाभाई नौरोजी
4)महात्मा फुले
3⃣खरिस्त पूर्व ३२३ मध्ये बॉबीलोन येथे अलेक्झांडरचा मृत्यू झाल्याची बातमी आली आणि .............आणि........यांनी लोकांना परकीय आक्रमका विरूद्ध भडकावले?
1) चंद्रगुप्त, चाणक्य✅✅
2)अशोक, बिंदुसार
3) चंद्रगुप्त, बिंबसार
4)अशोक रधागुप्त
4⃣तया व्यक्तच नाव सांगा,जिने स्वतः च्याच मृत्यूशिलेसाठी पुढीप्रमाणे स्मृतीलेख लिहून ठेवला होता:
"इथे- एक - असा चिरनिद्रा घेत आहे ज्यान माणसालाच नव्हे तर देवालाही सोडलं नव्हतं?
1) आर के लक्ष्मण
2) बी के एस अयंगार
3)पू.ल. देशपांडे
4) खुशवंत सिंग✅✅
5⃣जलै १९४७ पर्यंत काही संस्थानचा भारतीय संघराज्यात विलीन होण्यास विरोध होता त्यात पुढील संस्थाने होती?
a) बडोदा
b) त्रावणकोर
c) बिकानेर
d) भोपाळ
१)वरील सर्व
२)a,c
३)b,c
४)b,d ✅✅
6⃣इग्रजी सत्ते विरूद्ध महात्मा गांधी नेतृत्वाखलील अहिंसक आंदोलनापैकी
जनमानसाला गतिशिल करणारी सगळ्यात प्रभावी चळवळ तुमच्या मते कोणती?
१)चले जाव
२) स्वदेशी वापर व परदेशी मालावर बहिष्कार चळवळ
३)सविनय कायदेभंग चळवळ✅✅
४) उपोषण
7⃣खालीलपैकी कोणत्या बौध्द ग्रंथात सोळा महाजन पदाचा उल्लेख आढळतो?
1) अंगुत्तर निकाय✅✅
2) प्रज्ञापरमितासूत्र
3) नीतिशास्त्र
4) दिर्घ निकाय
♻️♻️विभाग अर्थशास्त्र♻️♻️
8⃣Lamitye हा लष्करी सराव भारत व कोणत्या देशादरम्यान नुकताच पार पडला?
1)मालदीव
2)मॉरिशस
3)सेशेल्स✅✅
4)सिंगापूर
9⃣ई-टॅक्सी सेवा सुरु करणारे भारतातील पहिले शहर कोणते?
1) बेंगळूरु
2) नागपूर✅✅
3) बडोदा
4) मुंबई
🔟खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
अ) भारताने तिसरे अवमूल्यन जुलै 1993 ला केले.
ब) तिसरे अवमूल्यन झाले त्यावेळी तत्कालीन वित्तमंत्री पी.व्ही. नरसिंहराव होते.
1) अ योग्य
2) ब योग्य
3) अ, ब योग्य
4) अ, ब अयोग्य✅✅
१. श्रीनगर, लेह व जम्मू एकमेकांना जोडल्या गेल्यास जवळपास कशी आकृती निघेल?
१) समभूज त्रिकोण
२) काटकोन त्रिकोण
३) सरळ रेषा
४) वरीलपैकी कोणतीही नाही
उत्तर 2
2 कृषी दुष्काळाचा कोणती कोणती महत्त्वपूर्ण कारणे आहेत?
अ) अपूरे पर्जन्यमान
ब) पावसाचा दिर्घ खंड (पावसाळ्यात)
क) वातावरणातील व हवामानविषयक दुष्काळ
पर्यायी उत्तरे
१) अ आणि ब फक्त २) ब आणि क फक्त
३) अ आणि क फक्त ४) अ, ब आणि क
उत्तेर 1
प्र. ३. असा कोणता देश आहे की ज्यात कोणतेही खनिज आढळत
नाही?
१) फ्रांस २)स्विझरलँड३) स्वीडन ४) पेरु
उत्तर 2
प्र. ४. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी ‘कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केव्हा करण्यात आली?
१) १९८० २) १९८५ ३) १९९० ४) १९९५
उत्तर 3
प्र5 Which beach in Asia is the first one to get Blue Flag certification?
a. Kovalam beach
b. Marari beach
c. Anjuna beach
d. Chandrabhaga beach
उत्तर 【d】
प्र 6 योग्य क्रम लावा. (मुलभूत कर्तव्य)
अ) राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा सन्मान करणे
'ब) सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे ।
क) नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे
ड) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे.
पर्यायी उत्तरे ।
१) अ, ब, क,ड । २) अ, ड, क, ब
३) अ, ब, ड, क ४) अ, ड, ब, क
उत्तर 2
प्र.7 मार्गदर्शक तत्त्वे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहेत. तर मलभूत कर्तव्ये .......च्या अपेक्षा आहेत
१) मंत्रीमंडळ
२) जनता
३) प्रतिनिधी
४) सर्वोच्च न्यायालय
उत्तर 2
प्र 8 खालील बाबींचा विचार करा .
अ) भारतीय राज्यघटनेनुसार भारताच्या राष्ट्रपतींना
मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.
ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा
मंत्रीमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर
मंत्रीमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
नाही.
१) अ व ब दोन्ही बरोबर आहे
२) अ बरोबर व ब चुक आहे
३) ब बरोबर व अ चुक आहे
४) अ व ब दोन्ही चुक आहे.
उत्तर 2
प्र.9जेव्हा.......... अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद
बरखास्त होते.
१) सामान्य लोकात २) राज्य सभेत
३) लोकसभेत ४) संसदेत
उत्तर 3
प्र 10 भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी.....द्वारे अधिकृत केले जाते.
१) वित्त विधेयक २) विनियोजन अधिनियम
३) वित्तीय अधिनियम ४) संचित निधी अधिनियम
उत्तर 2
प्र 11 A, B, C, D, E, F आणि G एका कुटुंबाचे सदस्य आहेत. ज्यामध्ये चार वयस्कर असून तीन बालक आहेत, त्यापैकी दोन F आणि G मुली आहेत. A आणि D हे भाऊ असून A डॉक्टर आहे. E एक इजिनियर असून दोन भावांपैकी एका सोबत विवाहबद्ध असून E ला दोन अपत्ये आहेत. B, D सोबत विवाहित आहे; आणि G त्यांचे अपत्य आहे. तर C कोण आहे?
(1) A चा मुलगा
(2) E ची मुलगी
(3) F चे वडील
(4) G चा भाऊ
उत्तर A चा मुलगा
प्र 12 'अ' शहरापासून 'ब' शहराला जाण्यासाठी बसचे चार मार्ग आहेत. 'ब' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी बसचे सहा मार्ग आहेत. 'अ' शहरापासून 'क' शहराला जाण्यासाठी किती मार्ग
आहेत?
(1) 24 (2) 12 (3) 10 (4) 8
उत्तर 1
प्र 13 210, 177, 144, 111,.. ..... (1) 89
(2) 77
(3) 110
(4) 78
उत्तर 4
प्र 14 खालील मालिकेत गाळलेल्या जागी को
संख्या येतील
AC 10, EG 18, IS 32, MP 58,----------
(1) PQ 108
(2) QS 108
(3) RS 104
(4) ST 106
उत्तर (2) QS 108.
प्र 15 विधाने
(1) काही गाजर वांगे आहेत.
(2) काही वांगे सफरचंद आहेत.
(3) सर्व सफरचंद केळी आहेत.
निष्कर्ष
(I) काही सफरचंद गाजर आहेत
(II) काही केळी वांगे आहेत.
(III) काही केळी गाजर आहेत.
(1) फक्त निष्कर्ष I सत्य.
(2) फक्त निष्कर्ष llसत्य,
(3) फक्त निष्कर्ष IIlसत्य
(4) फक्त निष्कर्ष II किंवा III सत्य
पर्याय क्र. (2) फक्त निष्कर्ष II सत्य.
1) भारतातील कोणत्या राज्यात लग्नाचे वेळेचे सरासरी वय सर्वाधिक आहे.
पर्याय :-
1) जम्मू काश्मीर✔️
2) केरळ
3) महाराष्ट्र
4) अरुणाचल प्रदेश
2) भारतात उर्जासमस्या कशामुळे निर्माण झाली आहे ?
अ) कोळशाची कमतरता
ब) तेलाची मागणी पुरवठा असतोल
क) पाणीटंचाई
ड) वीजशक्ती ची कमतरता
पर्याय :-
1) अ ब क
2) ब क ड
3) अ ब ड ✔️
4) वरील सर्व
3) तेराव्या वृत्त आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर उत्पादनातील किती टक्के वाटा राज्यांना मिळणार आहे?
पर्याय :-
1)35%
2)33%
3)34%
4)32%☑️
4) खालील पैकी कशाचा समावेश अन्न सुरक्षा मिशन मध्ये करण्यात आला आहे?
अ) तांदूळ
ब) तेलबिया
क)कडधान्य
ड) गहू
पर्याय :-
1) अ ब क
2) अ ब ड☑️
3) ड अ क
4) क ब ड
5) खालील पत निर्मिती करते?
अ) RBI
ब) व्यापारी बँका
क) केंद्र सरकार
ड) अर्थ मंत्रालय
पर्याय :-
1) फक्त अ
2) फक्त ब✔️
3) अ ब क
4) वरील सर्व
6) खालील पैकी कोणत्या पद्धतीने भारतातील उत्पन्न मोजले जाते?
पर्याय :-
1) उत्पादन खर्च
2) उत्पक पद्धती
3) खर्च पद्धती
4) उत्पादन व उत्पादन पध्दती✔️
7) 2009 पासून चलनात आणलेल्या 100 रु च्या नाण्यांचे वजन व व्यास किती आहे?
पर्याय :-
1) 7 ग्रॅम 24 मिलीलिटर
2) 8 ग्रॅम 28 मिलीलिटर ✔️
3) 9 ग्रॅम 26 मिलीलिटर
4) या पैकी नाही
8) भारतातील सर्वात मोठे बंदर कोणते ?
पर्याय :-
1) विशाखापट्टणम
2) पॅरा हिप
3) मुंबई ✔️
4) तुतीकोरीन
9) मुक्त व्यापार म्हणजे काय ?
1) आयात - निर्यातीवर निर्बंध नसणे ✔️
2) आयात निर्यातीवर कर नसणे
3) निर्यात प्रोत्साहन
4) आयात निर्यातीस प्रोत्साहन देणे
10) खालील संस्थेच्या त्यांच्या स्थापनेनुसार उतरता क्रम लावा?
1) NABARD
2)RBI
3)IDBI
4)IFCS
पर्याय :-
1) 3,2,4,1
2) 2,4,3,1✔️
3) 2,1,4,3
4) 1,2,3,4
1) आयात - निर्यात पास - बुक योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली ?
1) पाचवी
2) तिसरी
3) सातवीं ✅
4) यापैकी नाही
2) 1857 च्या उठावाचे तात्कालिक कारण होते ----
1) गाईची व डुकराची चरबी लावलेल्या काडतुसांचा वापर ✅
2) अनेक संस्थाने खालसा करणे
3) ख्रिश्चन धर्मप्रसार करणे
4) पदव्या, वतने आणि पेन्शन्स रद्द करणे
3) ------- हा मासा सर्वसाधारणपणे तळ्याच्या तळाला राहतो.
1) रोहू
2) कटला
3) मृगल ✅
4) तिलापिया
4) महाराष्ट्रात --------- लाख चौ. हे क्षेत्र निमखार्या पाण्यातील मच्छीमारीसाठी योग्य आहे ?
1) 0.19✅
2) 0.50
3) 0.75
4) 0.90
5) महाराष्ट्र सुपारी या फळाचे संशोधन केंद्र --------- येथे आहे .
1) भाट्ये, रत्नागिरी
2) वेंगुर्ला, सिधुदूर्ग
3) श्रीवर्धन, रायगड ✅
4) गणेशखिंड,पुणे
6) शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक कोणत्या क्षेत्रातील योगदानासाठी दिला जातो ?
1) समाज सेवा
2) शैक्षणिक गुणवत्ता
3) शास्त्रीय संशोधन ✅
4) साहित्य
7) सात क्रमवार विषम संख्यांची सरासरी 23 आहे. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
1) 29✅
2) 27
3) 31
4) 25
8) जर O + H + P = 39
M + A + N = 28
तर M + C + H + I + N + E = ?
1) 43
2) 53✅
3) 64
4) 54
9) " टू द लास्ट बुलेट " या पुस्तकाच्या लेखिका कोण?
1) श्रीमंती किरण बेदी
2) श्रीमती कविता करकरे
3) श्रीमती स्मिता साळसकर
4) श्रीमती विनिता कामटे व विनिता देशमुख ✅
10) खालीलपैकी कोण वित्तआयोगाची नियुक्ती करतो?
1) राष्ट्रपती ✅
2) वित्तमंत्री
3) पंतप्रधान
4) गृहमंत्री
11) --------- is getting blurred. I cannot see. Fill in the blank with the suitable option.
1) Everything ✅
2) something
3) Nothing
4) ANYTHING
12) क्रमाने येणाऱ्या दोन धन विषयक संख्यांचा गुणाकार 255 असेल तर संख्या कोणत्या ?
1) 15,17✅
2) 16,17
3) 19,16
4) 18,15
13) 11 ते 30 या संख्यांमध्ये विषम संख्याची बेरीज किती ?
1) 250
2) 300
3) 200✅
4) 325
14) 7663 या संख्येतील 6 ह्या संख्याच्या स्थानिक किंमतीतील फरक किती ?
1) 660
2) 540✅
3) 630
4) 450
15) 0.004 x 0.5 = ?
1) 0.00020
2) 0.0020✅
3) 0.0200
4) 0.2000
16) choose from the given option which best expresses the opposite meaning of the word
AFFLUENCE
1) Influence
2) poverty ✅
3) Indifference
4) Riches
🥨 सपष्टीकरण - AFFLUENCE चा अर्थ श्रीमंती होय ; म्हणून त्याच्या विरूद्धार्थी Poverty हा होय.
17) " अवतीभोवती शोध घेऊन तो लवकर परतला ". - या वाक्यातील कर्ता कोण ?
1) शोध
2) लवकर
3) तो ✅
4) परतला
🥨 सपष्टीकरण - क्रिया करणारा कर्ता असतो - तो
18) वाक्याचा प्रकार ओळखा. - काल फार पाऊस पडला.
1) विधानार्थी - होकारार्थी ✅
2) नकारार्थी
3) उद्गारवाचक
4) प्रश्नार्थक
🥨 सपष्टीकरण - कोणतेही माहिती सांगणारे वाक्य हे विधानार्थी असते.
19)भारताने कोणत्या देशाची संसद निर्माण करण्यात मदत केली ?
1) अफगाणिस्तान ✅
2) इराण
3) श्रीलंका
4) बांग्लादेश
20) रवींद्रनाथ टागोरांनी _______ च्या राष्ट्रगानाची पण रचना केली.
1) पाकिस्तान
2) बर्मा
3) भूतान
4) बांग्लादेश ✅
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
Latest post
भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947
- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीया...
-
1) अलीपूर कट:- 1908 🔶 बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष 2) नाशिक कट:- 1910 🔶 वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबारा...
-
प्रश्न.1) मुंबईच्या पोलिस आयुक्त पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ? 👉 उत्तर - देवेन भारती प्रश्न.2) भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख कोण बनले आहेत ? ...
-
👇👇👇👇👇👇👇 महाराष्ट्राची स्थापना कधी झाली? 👉 १ मे १९६० महाराष्ट्राची राजधानी कोणती? 👉 मबई महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव? 👉 नागपूर म...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा