२१ एप्रिल २०२५

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड)

🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०)

🔹भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र कोणते ? –  ‘द बेंगाल गॅझेट ‘ (पहिले वर्तमानपत्र इंग्रजी भाषेत  होते.)

🔸भारतातील पहिले मराठी वर्तमानपत्र कोणते ? – दर्पण

🔹भारतातील पहिले हरित शहर कोणते ? – आगरतला (त्रिपुरा)

🔸भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोणते ? – मुंबई (१९२७)

🔹भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते ? – जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान (उत्तराखंड) 

🔸भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र – दिल्ली

🔹भारतातील पहिले आधार गाव – टेंभली (नंदूरबार)

🔸भारतातील पहिले सॅटेलाईट शहर – पिलखूआ (जिल्हा – हापूड राज्य – उत्तरप्रदेश)

🔹भारतातील पहिले हरीत शहर – आगरतळा (त्रिपुरा)(दूसरे – नागपूर)

🔸भारतातील पहिली फूड बँक – दिल्ली

🔹भारतातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

🔸भारतातील पहिले जैव – सांस्कृतिक पार्क – भुवनेश्‍वर

🔹भारतातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य – आंध्रप्रदेश

🔸भारतातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प – आळंदी

🔹भारतातील पहिले न्यायालय – कोलकत्ता 

🔸भारतातील पहिले बाल न्यायालय – दिल्ली

🔹भारतातील पहिले महिला न्यायालय – आंधप्रदेश

🔸भारतातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

🔹भारतातील पहिले हवामान संशोधन केंद्र – पुणे

🔸भारतातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

🔹भारतातील पहिला निर्मल जिल्हा – कोल्हापूर

🔸भारतातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली – भुसावळ – आजदपूर

🔹भारतातील पहिली ऑनलाईन ब्रेल लायब्ररी – मुंबई

🔸भारतातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य – गुजरात

🔹भारतातील पहिली संत्रा वायनरी – सावरगाव (नागपूर)

🔸भारतातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन – पुणे

🔹भारतातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात – अरुणाचल प्रदेश

🔸भारतातील पहिले कृषी विद्यापीठ – जी. बी. पंत कृषी विद्यापीठ, पंतनगर. उत्तर प्रदेश

🔹भारतातील पहिले सोलर सिटी – मलकापूर (सातारा)

🔸भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ – नागपूर (महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ  महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी)

🔹भारतातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

🔸भारतातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य – महाराष्ट्र

🔹भारतातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी – चैन्नई

🔸भारतातील पहिले क्रिकेट संग्रहालय – ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

🔹भारतातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य – कर्नाटक

🔸भारतातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प – ताडोबा (चंद्रपूर)

🔹भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य – हिमाचलप्रदेश

🔸भारतातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली – बंगलोर

🔹भारतातील पहिले नोटा (नकाधिकार) स्था. स्व. संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य -महाराष्ट्र

🔸भारतातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती प्रकल्प – पुणे (म. न. पा.)

🔹भारतातील पहिले निर्मल भारत अभियान अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य – सिक्किम

🔸भारतातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य – महाराष्ट्र

🔹भारतातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

🔸भारतातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले – दिल्ली

🔹भारतातील पहिले तंबाखूमुक्त गाव – सदरहू (नागालँड)

🔸भारतातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर – चंदीगड

🔹भारतातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

🔸भारतातील पहिले ई – गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य – महाराष्ट्र

🔹भारतातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य – त्रिपूरा

🔸भारतातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर – सुरत

🔹भारतातील प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

🔸भारतातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य – तामिळनाडू

🔹भारतातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक -बंगळूर

🔸भारतातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य – आंध्रप्रदेश

🔹भारतातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य – महाराष्ट्र

🔸भारतातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प – कांडला (गुजरात)

🔹भारतातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य – प.बंगाल

🔸भारतातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य – मध्यप्रदेश

🔹भारतातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ – राज्यस्थान

🔸भारतातील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ – वापी (गुजरात)

🔹भारतातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947

- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीया...