२३ एप्रिल २०२५

Combine STI/PSI/ASO Pre Practice Questions

 प्र1): रियासतकार सरदेसाई यांच्या मते १८५७ चा उठाव  म्हणजे…………….होय.

A) शिपायांची गर्दी 

B) भारतीय जनतेतील असंतोषाचा स्फोट 

C) स्वातंत्र्य युद्ध 

D) गो–यांविरुद्ध काळ्यांनी व्यक्त केलेला असंतोष.


B✅🎁🍨🔥⚔️


 प्र2: नानासाहेब पेशवे यांचा सेनापती …… याने १८५७ च्या उठावात कामगिरी बजावली.

A)  रावसाहेब पटवर्धन

B) बापू गोखले 

C) गंगाधर फडणीस 

D)  तात्या टोपे


D ✅🎁🍨🔥⚔️



 प्र3): इ .स. १८५७ च्या उठावात ज्यांनी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले होते , अशा नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येत नाही.?

A) बहादूरशहा 

B) नानासाहेब 

C) बापू गोखले 

D) कुंवर सिंह


 C ✅🎁🌹🔥⚔️


 प्र4: १८५७ च्या उठावात अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले . अशा संस्थानांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानाचा समावेश करता येणार नाही ?

A) हैद्राबाद 

B) ग्वाल्ह्रेर 

C) बडोदा 

D) जगदीशपूर


D ✅🎁🌹🔥⚔️


 प्र5):जबलपूर  प्रदेशातील गोंड राजा…………… याने १८५७ च्या उठावात भाग घेउन क्रांतिकारकांना साथ दिली.

A) मान सिंह 

B) विक्रम सिंह 

C) शंकर सिंह 

D) लॉरेन्स


C ✅🎁🔥🌹⚔️


 प्रश्न6): क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली त्या वेळी दिल्ली चा कमिशनर  कोण होता ?

A) सायमन फ्रेझर 

B) निकोलसन 

C) हडसन 

D) लॉरेन्स


A ✅🎁🌹〽️⚔️


प्र 7) : ३० जू न १८५७ रोजी  क्रांतिकारकारकांनी……………. यांना पेशवा म्हणून घोषित केले.

A)  तिसरा बाजीराव

B) तात्या टोपे 

C) चिमासाहेब 

D)  नानासाहेब


D ✅🎁🌹Ⓜ️⚔️


 प्र8): …………… हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक उठवले होते.

A) जळता निखारा 

B) बंदूक 

C) लालकमळ 

D) गुलाब


 C ✅🎁🌺🌺Ⓜ️


 प्र 9): १८५७ च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती ?

A) ११ मे १८५७ 

B) ३० जून १८५७ 

C) २९ मार्च १८५७ 

D) ३१ मे १८५७


D ✅🎁🌺🌹Ⓜ️



प्र 10 ): १८५७ च्या उठावात अभूतपूर्व संग्रामा नंतर इंग्रजांना पुन्हा दिल्ली काबीज करुन देणारा आधिकारी कोण होता ?

A) सर हेन्री बर्नाड 

B) जनरल नील 

C) जनरल स्मिथ 

D) निकोलसन


D ✅🎁〽️Ⓜ️⚔️


 प्र 11): खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

A) बहादूरशहा इंग्रजांशी लढता लढता मरण पावला 

B) इंग्रजांनी बहादूरशहास पकडून क्रुरपणे ठार केले. 

C) बहादूरशहा रंगुन येथे मृत्यु पावला . 

D) बहादूरशहा नेपाळ येथे मृत्यु पावला


 C ✅🎁🔥⚔️Ⓜ️


 प्र 12): १८५७ च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल इंग्रज सरकारने ……………. याला १८ एप्रिल १८५९ रोजी शिप्री येथे जाहीररित्या फाशी दिली .

A) नानासाहेब 

B) तात्या टोपे 

C) बहादूरशहा 

D) कुवंर सिंह


B ✅🎁🌹🔥〽️


 प्र13): १८५७ चा उठाव हिंदी शिपायांनी केवळ स्वार्थी हेतूने प्रेरीत होऊन केला होता , असे मत व्यक्त करणारा इतिहासकार कोण ?

A) रियासतकार सरदेसाई 

B) अशोक मेहता 

C) सर जॉन सिली 

D) वि. दा . सावरकर


C ✅Ⓜ️🎁🔥⚔️


प्र14: खालीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसी  याने खालसा केलेले नाही.

A) सातारा 

B) नागपूर 

C) ग्वाल्हेर 

D) म्हैसूर


 C ✅🎁🔥🌹Ⓜ️


 प्र 15 ): खालीलपैकी कानपूर येथील हत्याकांडाला जबाबदार असण–या व्यक्ती कोण ?

A) कुँवर सिंह 

B) तात्या टोपे 

C) अझीमउल्ला 

D) नानासाहेबांचे सैन्य


D ✅🎁🌹🔥〽️


 प्र 16): १८५७ च्या उठावाचे राजस्थानमधील मुख्य ठिकाण कोणते  ?

A) कोटा 

B) नसीराबाद 

C) जैसलमेर 

D) अजमेर


A ✅🎁🌹Ⓜ️🔥



 प्र 17): खालीलपैकी कोणत्या वर्गाने क्रांतिकारकांना सहाय्य केले नाही ?

A) संस्थानिक 

B) जमीनदार 

C) शेतकरी व कामगार D) नवमध्यम वर्ग


D ✅🎁🌹Ⓜ️🔥


 प्र 18): ओरिसा ते छोटा नागपूरच्या प्रदेशात १८५७ च्या उठावात कोणी मुख्यत्वे भाग घेतला होता ?

A) आदिवासी जमाती 

B) जमीनदार 

C) जुने संस्थानिक 

D) वरील सर्व


D ✅🎁🔥Ⓜ️〽️


 प्र 19) :१८५७  च्या उठावाचे आसाममध्ये नेतृत्व कोणी केले  होते ?

A) दिवान मणिराम दत्त B) कंदावेश्वर सिंह 

C) पुरंदर सिंह 

D) पिलारि बरुआ


A ✅🎁🔥〽️Ⓜ️


 प्र20) :१८५७ च्या उठावादरम्यान सम्राट बहादूरशहा चा सर्वात विश्वासू सल्लगार  कोण ?

A)अजिमुल्ला खान

B) झवान बख्त 

C) झीनत महल 

D) बख्त खान



[प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर✅

२] २८०-३१५ nm

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर✅

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच ✅

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर✅

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर✅

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स ✅

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ ✅

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे ✅

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

४] मुकुंदराव पाटील


उत्तर

१] म.गो.रानडे ✅

---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

१] फक्त अ✅

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...