Sunday 30 July 2023

फाजल अली आयोग

▪️राज्यपुनर्रचना आयोग

▪️PAK आयोग

▪️अध्यक्ष : फाजल अली


💥सदस्य :

1. के. एम. पण्णीकर

2. हृदयनाथ कुंझरू


▪️सथापना :- 29 डिसेंबर 1953 .

▪️अहवाल :-  सप्टेंबर 1955.


1) भाषावर पुनर्रचना मान्य

2) फक्त एक राज्य एक भाषा तत्त्वाचा भारताच्या एकतेसाठी अस्वीकार

3) देशाची एकता व सुरक्षा टिकवणे.

4) भाषिक व सांस्कृतिक एकसंघपणा

5) वित्तीय, आर्थिक व प्रशासकीय कारणे 

6) मूळ घटनेतील राज्यांचे 4 भागातील वर्गीकरण रद्द केले.

7) 16 घटक राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्याची शिफारस केली होती. 

৪) उत्तरेतील हिंदी भाषिक पट्ट्याचे बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान असे 4 भाग करावे. 

9) अल्पसे बदल करून पूर्वेकडील राज्ये आहे तशीच राहू द्यावी.

10) बिहार, आसाम, मधून अनुसूचित (Tribal) राज्ये बनवण्याची मागणी फेटाळली.

11) शिख राज्य निर्मितीस विरोध.


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 24 एप्रिल 2024

◆ 'राष्ट्रीय पंचायती राज दिन' दरवर्षी 24 एप्रिल रोजी भारतात साजरा केला जातो. ◆ ‘प्राध्यापक नईमा खातून’ या अलीगड मुस्लिम विद्यापीठा...