👉घटनेत तरतुदी: भाग II मधील कलम 5 ते 11 मध्ये दिले आहेत.
👉विषय : घटनेतील संघराज्य सूचीतील विषय आहे.
म्हणून केवळ संसदेला नागरिकत्वाबाबत नियम करण्याचा व प्रशासनाचा अधिकार आहे.
👉नागरिकत्वाची व्याख्या घटनेत दिलेली नाही.
👉नागरिकत्वाबाबतच्या तरतूदी 26 नोव्हेंबर 1949 पासून लागू झाल्या आहेत.
👉 'नागरिक 'म्हणजे : राज्यसंस्थेचा सदस्य व 'नागरिकत्व' म्हणजे राज्यसंस्थेचे सदस्यत्व होय.
👉भारताचे राष्ट्रपती भारताचे प्रथम नागरिक असतात.
👉 नागरिकत्व कायदा- 1955 चा आहे. यानुसार-
🌸भारतात एकेरी नागरिकत्व मिळते. या कायदयात नागरिकत्व मिळवणे, त्याचे नियम व रद्द करण्याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. तसेच यात 9 वेळा (1957, 1960, 1985, 1986, 1992, 2003, 2005, 2015, 2019) दुरुस्ती करण्यात आली.
🌸 एकेरी नागरिकत्व भारतात आहे ते ब्रिटनकडून घेतले आहे.
No comments:
Post a Comment