◾️चर्चेचे कारण - 21 जानेवारी 2025 जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तज्ञाने ( Neutral Expert) भारताच्या बाजूनं निर्णय दिला आहे
◾️वाद : भारताचे प्रकल्प - 330MW किशनगंगा जलविद्युत प्रकल्प (झेलम) आणि 850MW चा रातले जलविद्युत प्रकल्प (चेनाब) यावर पाकिस्तान ने आक्षेप घेतला आहे
🔹करार : 19 सप्टेंबर 1960 ला झाला
◾️करारावर सह्या : पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्या
◾️मध्यस्थी : जागतिक बँक
◾️सिंधू नदी आणि तिच्या 5 उपनद्या अश्या एकूण 6 नद्या आहेत यांच्यात करार
🇮🇳 भारताला 3 पूर्वेकडील नद्या
⭐️रावी नदी
⭐️बियास नदी
⭐️सतलज नदी
🇵🇰 पाकिस्तान 3 पश्चिमेकडे नद्या
⭐️सिंधू नदी
⭐️चिनाब नदी
⭐️झेलम नदी
👉 यानुसार 80% पाणी पाकिस्तान वापरते आणि 20%पाणी भारत वापरतो
◾️सतलज नदीवर : भाक्रा धरण
◾️बियास नदीवर : पोंग आणि पांडोह धरण
◾️रावी नदीवर : रणजित सागर धरण बांधले आहेत.
No comments:
Post a Comment