26 June 2025

चर्चेतील मुद्दा : सिंधू जल करार (Indus Water Treaty)

◾️चर्चेचे कारण - 21 जानेवारी 2025 जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तज्ञाने ( Neutral Expert) भारताच्या बाजूनं निर्णय दिला आहे

◾️वाद : भारताचे प्रकल्प - 330MW किशनगंगा जलविद्युत प्रकल्प (झेलम) आणि 850MW चा रातले जलविद्युत प्रकल्प (चेनाब) यावर पाकिस्तान ने आक्षेप घेतला आहे 

🔹करार : 19 सप्टेंबर 1960 ला झाला

◾️करारावर सह्या : पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांच्या

◾️मध्यस्थी : जागतिक बँक

◾️सिंधू नदी आणि तिच्या 5 उपनद्या अश्या एकूण 6 नद्या आहेत यांच्यात करार

🇮🇳 भारताला 3 पूर्वेकडील नद्या 

⭐️रावी नदी 

⭐️बियास नदी

⭐️सतलज नदी

🇵🇰 पाकिस्तान 3 पश्चिमेकडे नद्या

⭐️सिंधू नदी

⭐️चिनाब नदी

⭐️झेलम नदी

👉 यानुसार 80% पाणी पाकिस्तान वापरते आणि 20%पाणी भारत वापरतो

◾️सतलज नदीवर : भाक्रा धरण

◾️बियास नदीवर : पोंग आणि पांडोह धरण 

◾️रावी नदीवर : रणजित सागर धरण बांधले आहेत.

No comments:

Post a Comment