02 November 2020

सराव प्रश्न


1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?

A  भाई कोतवाल - आझाद दस्ता 

B  जनरल आवारी - लाल सेना 

C  उषा मेहता - आझाद रेडिओ 

D  इंदिरा गांधी - वानर सेना 



1⃣ A  B  C बरोबर 

2⃣ A  B बरोबर 

3⃣ C  D  बरोबर 

4⃣ सर्व बरोबर


Ans    -  4




2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.

1⃣ मबई

2⃣ वर्धा

3⃣ पवनार

4⃣ दांडी


Ans    -  3




3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी  'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली. 

1⃣ एन. जी. रंगा 

2⃣ दीनबंधू 

3⃣ मा. गांधी 

4⃣ बाबा रामचंद्र 


Ans   -  4



4)  1936 साली अखिल भारतीय किसान सभा  एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते. 

1⃣   एन. माधव

2⃣ सवामी सहजानंद सरस्वती 

3⃣ पडित नेहरू 

4⃣ बाबा रामचंद्र


Ans -   2




5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे? 

1⃣ 5

2⃣ 6

3⃣ 7

4⃣ 8


Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)



6)  ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. 

1⃣ लगफिश 

2⃣ ईल 

3⃣ दवमासा 

4⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.

 

Ans- 1




7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला 

"नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?

1⃣ इराक

2⃣ इराण

3⃣ सौदी अरेबिया

4⃣ फरान्स


Ans -  3




8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.

1⃣ अमेरिका

2⃣ इग्लंड

3⃣ फरान्स

4⃣ जर्मनी


Ans -   2



9)  ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16  या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

1⃣ शती व्यवसाय 

2⃣ कक्कुटपालन 

3⃣ मत्स्यव्यवसाय 

4⃣ शळीपालन


Ans  -     3


परश्न व उत्तरे



(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे? 

👉मध्यप्रदेश. 


(2)गुलाबी क्रांती चा  संबंध कशाशी आहे 

👉झिंगा उत्पादन 


(3) दूध उत्पादन मध्ये कोणता देश अग्रेसर आहे 

👉भारत 


(4)दिल्ली हे पुस्तक कोणी लिहले 

👉खशवंत सिंह


(5)श्रीनगर ची स्थापना कोणी केली 

👉अशोक


(6)भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली 👉23 मार्च 1931


(7) भारताचे प्रथम रक्षा मंत्री कोण होते 👉बलदेव सिंह


(8)वायू सेना अकॅडेमी 

👉हद्राबाद


(9)थल सेना अकॅडेमी 

👉दहरादून


(10)इंडियन नेव्हल अकॅडेमी 

👉कोचीन


(11)सापांचा देश 

👉बराझील


(12)हिरे आणि सोन्या चा देश 

👉दक्षिण आफ्रिका


(13)हुसैन सागर सरोवर कोठे आहे 

👉आध्रप्रदेश


(14)शिवपुरी नॅशनल पार्क 

👉मध्यप्रदेश


(15) फॅशन कि नगरी 

👉परिस


(16) भारताची पहिली अनुभटी अप्सरा केंव्हा सुरु करण्यात आली

👉1956


(17)सत्यार्थ प्रकाश चे लेखक 

👉सवामी दयानंद


(18)केवलादेव नॅशनल पार्क 

👉भरतपूर राजस्थान


(19)दुधवा नॅशनल पार्क   

👉उत्तरप्रदेश


(20)राजाजी नॅशनल पार्क 

👉उत्तराखंड


(21) महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना 

👉शिरपूर


(22)सर्वाधिक शहरी लोकसंख्या 

👉महाराष्ट्र


(23)जयपूर फूट चे जनक 

👉डॉ प्रमोद सेठीं


(24)एन्डोसल्फान हे काय आहे 

👉किडनाशक


(25)पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची 

👉मा. गांधी


(26)जैतापुर अणुविदुत प्रकल्प प्रस्तावित 

👉रत्नागिरी


(27)संत जनाबाई  समाधी 

👉गगाखेड


(28)  पुरंदर चा किल्ला कोणी लढवला 

👉मरारजी देशपांडे


(29) हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो 

👉76


(30) अर्नाळा किल्ला 

👉रायगड


(31) उठी उठी गोपाळा गीताचे लेखक 

👉होनाजी बाळा


(32)शांतता कोर्ट चालू आहे. हे नाटक कोणी लिहिले 

👉विजय तेंडुलकर


(33) उस्मानाबाद जिल्हाचे क्षेत्रफळ 

7569 चौ. किमी


(34) उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ 

👉4


(35) उस्मानाबाद जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 

👉 NH 9

      NH 204

      NH  211


(36) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर 

👉 गरुशिखर


(37) सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे  नाव 

👉जानकीनाथ बोस


(38) सोयाबीन उत्पादन मध्ये अग्रेसर राज्य 

👉 मध्यप्रदेश


(40))नालंदा विश्वविद्यालय ची स्थापना 

👉 कमारगुप्त


(41)  CRPF ची स्थापना 

       👉1939 नवी दिल्ली


(42)  NCC ची स्थापना 

👉   1948  नवी दिल्ली


(43) NSG  ची स्थापना 

👉  1984  नवी दिल्ली


(44)  BSF ची स्थापना 

👉  1965 नवी दिल्ली


(45)  ITBP ची स्थापना 

👉    1962  नवी दिल्ली


प्रमुख देश व गुप्तहेर संघटना


(46) इंडीया 👉RAW

Research and analysis wing


(47) पाकिस्तान 👉 ISI

Inter service intelligence


(48) बांग्लादेश 👉NSI 

National security intelligence


(49) अमेरिका 👉CIA

Central intelligence agency


(50) इराण 👉 साबाक 


गोपाळ कृष्ण गोखले



1.जन्म - चिपळूण 1 मे 1866


2.गोपाळराव यांचे वडील आणि रानडे एकाच शाळेत होते.म्हणून "गोखलेंचे गुरु रानडे".


3.महात्मा गांधी पुण्यात आले. तेव्हा पहिले टिळक आणि नंतर लगेच गोखलेंना भेटले.गांधींचे "राजकीय गुरू" गोखले.


4.आपल्याला गोखल्यांच्या चित्रामध्ये एक 'उपरण' दिसते. ते सुद्धा त्यांना रानडेनी  दिले होते.


5. गोखले 1884 ला मुंबई विध्यापिठातून बी.ए पास झाल्यावर कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक आणि आगरकर यांना 4 महिन्यांची शिक्षा झाली. त्या साठी पुण्यातून टिळक फंड गोळा होत होता.त्या साठी गोखले शिकत असलेल्या कॉलेज मधील मुलांनी शेक्सपिअरच्या कॉमेडी ऑफ एरोर("भ्रांतिकृत चमत्कार") नाटक बसवले. त्यात गोखलेंनी "गोसावणीची" भूमिका केली.


6.नंतर न्यू इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षक म्हणून नोकरी लागली.(35 रु महिना पगार)


7.आगरकर यांच्या "सुधारकचे" ते इंग्रजी विभागाचे प्रमुख होते.


8.1890 ला "सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी" झाले.


9.1895 ला  त्यांनी सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिला.


10.भारताच्या आर्थिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या वेलबी कमिशन समोर गोखलेंनी साक्ष दिली.

(साक्ष देणारे इतर - सुरेंद्रनाथ ब्यानर्जी, सुब्रह्मामण्यम अय्यर,वाच्छा)


11.1902 ला फर्ग्युसनचे काम सोडले.


12.बंगालची फाळणी झाल्यावर इंग्लंड सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने त्यांना इंग्लंडला पाठवले.


13.1905 च्या "वाराणसी" काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले.


14.12 जून 1905 ला पुण्यात भारतीय सेवक समाजची स्थापना केली.

( सहकारी - अनंत विनायक पटवर्धन,गोपाळ कृष्ण देवधर,नरेश अप्पा द्रविड)


15.सभासद होण्यासाठी पदवीधर अट घातली.


16.27 डिसेंबर 1907 ला सुरत अधिवेशनात काँग्रेसमध्ये ज्या ठरवामुळे फूट पडली,त्या ठरावाचा मसुदा गोखलेंनी तयार केला होता.


गोखले बद्दल उद्गार -

"तोफखाण्यासमोर मी उभा राहील गोखलेंशी कसा सामना करावा यांची चिंता वाटते." - लॉर्ड किचनेर(ब्रिटिश लष्कर अधिकारी)

वाक्याचे प्रकार


▪️मराठीत वाक्याचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते.👇👇


🔘1. अर्थावरून पडणारे प्रकार


🔘2. स्वरूपावरुण पडणारे प्रकार / वाक्यात असणार्‍या विधांनांच्या संखेवरून पडणारे प्रकार



❤️1)अर्थावरून पडणारे प्रकार :👇👇


🔹1. विधांनार्थी वाक्य – ज्या वाक्यामध्ये केवळ विधान केलेले असते अशा वाक्यास विधांनार्थी वाक्य म्हणतात .



▪️उदा .1. मी आंबा खातो.


    2. गोपाल खूप काम करतो.


    3. ती पुस्तक वाचत



🔻2. प्रश्नार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून प्रश्न विचारला जातो त्यास प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.



▪️उदा. 1. तू आंबा खल्लास का ?


    2.  तू कोणते पुस्तक वाचतोस ?


    3.  कोण आहे तिकडे ?



🔸3. उद्गारार्थी वाक्य – ज्या वाक्यातून मनातील उत्कट भावना व्यक्त केल्या जातात त्यास उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.



▪️उदा. 1. अबब ! केवढा मोठा हा साप


     2. कोण ही गर्दी !


     3. शाब्बास ! UPSC पास झालास



🔹4. होकारार्थी वाक्य – ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .



▪️उदा . 1. माला अभ्यास करायला आवडते.


      2. रमेश जेवण करत आहे.


      3. माला STI ची परीक्षा पास व्हयची आहे.


31 October 2020

बिहारचा रहिवासी बनला ‘या’ देशाचा राष्ट्रपती.



🔰बिहारमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. तर, दुसरीकडे भारतापासून चार हजार किलोमीटर दूर असणाऱ्या सेशेल्स देशात बिहारच्या एका व्यक्तीने इतिहास रचला आहे. मूळचे भारतीय असलेल्या वैवेल रामकलावन यांची  सेशेल्स या देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली  आहे.


🔰माध्यमांच्या वृत्तानुसार, सेशेल्समध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत वैवेल रामकलावन यांना ५४ टक्के मतं मिळाली आहेत. त्यांनी डॅनी फॉरे यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला आहे.  तर त्यांचे वडिलोपार्जित गाव असलेल्या बरौली येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


🔰ववेल रामकलावन यांचे घर गोपालगंज येथील बरौली क्षेत्रातील परसौनी येथे आहे. जिथे ते साधारणपणे दोन वर्षां अगोदर आले होते. दोन वर्षांपूर्वी ते जेव्हा आपल्या मूळ गावी आले होते, तेव्हा त्यांनी येथील मातीचा टिळा लावला होता व आपण गावकऱ्यांचे प्रेम कधीच विसरणार नाही असे म्हटले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले आहे.


🔰शिवाय, त्यांनी गावी पुन्हा येण्याचे देखील म्हटले होते. त्यावेळीच त्यांनी मी जेव्हा पुन्हा येईल तेव्हा राष्ट्राध्यक्ष बनून येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. सर्व ग्रामस्थ त्यांना खूप मानतात. गावाचा एक पुत्र एका देशाचा राष्ट्रपती बनला असल्याचे ते अभिमाने सांगतात. खरंतर या गावाची परिस्थिती फारशी चांगली नाही, गाव अत्यंत मागासलेलं देखील आहे. वैवेल रामकलावन यांच्या पूर्वज जवळपास १३५ वर्षांपूर्वी गाव सोडून, कलकत्ता मार्गे मॉरीशसला पोहचले होते. असे ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

अ‍ॅपलच्या प्लँटमध्ये टाटा करणार पाच हजार कोटींची गुंतवणूक


🔰अ‍ॅपलनं आपल्या मोबाईल फोनची निर्मिती भारतात करण्यास सुरूवात केली आहे.


🔰तामिळनाडूच्या होसूरमधील औद्योगिक संकुलामध्ये अ‍ॅपलसाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यासाठी टाटा समूह 5 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करणार आहे.


🔰टाटा इलेक्ट्रॉनिक्स या नव्या कंपनीला तामिळनाडू औद्योगिक विकास महामंडळाकडून 500 एकर जागा देण्यात आली फॉक्सकॉन यापूर्वीपासून भारतात आयफोन 11 सहित अन्य मोबाईल फोन्सची निर्मिती करत आहे.


🔰टायटन इंजिनिअरिंग अँड ऑटोमेशन लिमिटेडद्वारे (TEAL) या प्रकल्पाला तांत्रिक मदत पुरवली जाणार आहे.

या प्रकल्पात ऑक्टोबर 2021 पर्यंत एकूण 18 हजार कर्मचाऱ्यांना रोजगार देण्यात येणार आहे.तसंच यापैकी 90 टक्के महिला कर्मचारी असतील अशीही माहिती समोर आली आहे.

'माहीत आहे का तुम्हांला ?


◾️ राजस्थानमधील जयपूरचे महाराजा सवाई जयसिंह (द्वितीय) हे खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि वास्तुविशारद होते.


◾️ तयांनी अठराव्या शतकात उज्जैन, वाराणसी, जयपूर, दिल्ली आणि मथुरा या पाच ठिकाणी जंतर-मंतर (खगोलीय वेधशाळा) बांधले. 


◾️आज मथुरा येथील जंतर-मंतर अस्तित्वात नाही परंतु उर्वरित चारही ठिकाणी असलेल्या वेधशाळांना आपण भेट देऊ शकतो. 


◾️आजही जंतर-मंतरमध्ये सावलीद्वारे सेकंदापर्यंत अगदी अचूक वेळ मिळते. 


◾️जतर-मंतर केवळ सूर्याच्या प्रकाशामुळे पडणाऱ्या सावलीवरून वेळ दाखविणारे घड्याळ नव्हे तर त्या खगोलशास्त्रीय वेधशाळा आहेत. या ठिकाणाहून खगोलांच्या निरीक्षणाची सोयही उत्तम आहे.


◾️जतर-मंतर मधील यंत्रांच्या साहाय्याने आजही खगोलीय वेध घेणे शक्य आहे. 


◾️अत्याधुनिक उपकरणांचा शोध लागल्यानंतर आता मात्र ही यंत्रे 'सांस्कृतिक वारसा' म्हणूनच महत्त्वाची ठरली आहेत.


सातवाहन राजा



1) सीमुक (100-70 ईसा पूर्व)


2) कान्हा (70-60 ईसा पूर्व)


3) सातकर्नी (212 - 195 ईसा पूर्व)


4) शिवस्वति (पहली शताब्दी ईसवी)


5) गौतमीपुत्र सातकर्णि (दूसरी शताब्दी ईसवी)


6) वशिष्ठिपुत्र पुलूमवी (दूसरी शताब्दी ईसवी)


7) वशिष्ठिपुत्र सातकर्णि (दूसरी शताब्दी ईसवी)


8) शिवस्कंद सातकर्णि (दूसरी शताब्दी ईसवी)


9) यज्ञश्री शातकर्णी (दूसरी शताब्दी ईसवी)


10) विजय (दूसरी शताब्दी ईसवी)


सिक्युअर अप्लिकेशन फॉर द इंटरनेट (SAI) अॅप: भारतीय भुदलाकडून वापरले जाणारे मेसेजिंग अप्लिकेशन


🔰भारतीय भुदलाने “सिक्युअर अप्लिकेशन फॉर इंटरनेट (SAI)” नामक एक सुरक्षित मेसेजिंग अॅप विकसित केला आहे.


🔰अप इंटरनेटच्या माध्यमातून अँड्रॉइट मंचासाठी सुरक्षित दूरध्वनी, संदेश आणि व्हिडिओ कॉलिंग सेवा प्रदान करते.


🔰त मॉडेल वॉट्सअप, टेलिग्राम, संवाद (SAMVAD) आणि GIMS या सारख्या व्यावसायिकरित्या उपलब्ध असलेल्या मेसेजिंग अप्लिकेशन सारखे असुन ते एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शन मेसेजिंग पद्धतीचा अवलंब करते.


🔰सवेच्या काळात सुरक्षित मेसेजिंग पद्धत सुलभ करण्यासाठी संपूर्ण भुदलात SAI अॅपचा वापर केला जाणार आहे.


🔴भारतीय भुदलाविषयी...


🔰भारतीय लष्कराचा पायदळ विभाग म्हणजेच भारतीय भुदल हा भारतीय सशस्त्र सेनेचा एक मोठा घटक आहे. दलाची स्थापना 15 ऑगस्ट 1947 रोजी झाली.


🔰दलाची संरचना: तीनही सेनादलांचे प्रमुख राष्ट्रपती हेच असतात. भूसेनाध्यक्ष (चीफ ऑफ आर्मी स्टाफ) व त्याखाली उप (व्हॉइस) भूसेनाध्यक्षांचे स्थान असते. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने देशाचे सात कक्ष (कमांड) पाडले असून त्या प्रत्येकावर लेफ्टनन्ट जनरलच्या हुद्याचा अधिकारी प्रमुख (आर्मी कमांडर) असतो.


🔰भदलाची जबाबदारी: भारताच्या भूमीचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, देशात कायदा व सुरक्षा राखण्याकरीता सरकारला मदत करणे व आपत्काली नागरिकांना साहाय्य करणे

पडिता रमाबाई



★ त्यांचा जन्म डोंगरे नावाच्या चित्पावन ब्राह्मण कुळात झाला.


★ एकुलता एक भाऊ श्रीनिवास शास्त्री (आई - वडील, थोरली बहीण दुष्काळात मृत्यू पावले)


★ बरेच ICS अधिकारी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार होते.


★ परंतु त्यांनी आपल्या बंधूचे मित्र विपीन बिहारीदास मेघावी या बंगाली वकीलाशी पण शूद्र व्यक्तीशी नोंदणी पद्धतीने विवाह केला.


★ दुर्दैवाने रमाबाईंचे पती हे लग्नानंतर दीड वर्षाच्या आतच मृत्यू पावले.


★ रमाबाईला "मनोरमा" नावाची एक कन्या झाली होती.


★ त्यांच्या संस्कृतवरील प्रभुत्वामुळे कोलकता तेथील सिनेट हॉलमध्ये त्यांचा ‘पंडिता’ व ‘सरस्वती’ या बिरुदावली बहाल करून गौरव करण्यात आला.


 ★त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली,

 हिंदी, इंग्लिश, संस्कृत, हिब्रू या सर्व भाषा अवगत होत्या.


★ 1882 - हंटर कमिशनपुढे साक्ष


★ 1883 - त्यांनी वॉटीज चर्च (इंग्लंड) येथे ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता.


★ मूळ हिब्रू भाषेतील बायबलचे मराठीत भाषांतर केले.


★ आत्मचरित्र - माझी साक्ष


★ स्त्रीधर्मनीती हा ग्रंथ लिहिला.


★ High Caste Hindu Women या ग्रंथातून त्यांनी स्त्रियांची दुःख स्थिती मांडली.


🎯 पडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या संस्था


१) आर्य महिला समाज


२) शारदा सदन 👉 विधवा स्त्रियांसाठी


३) कृपा सदन 👉 पतीत स्त्रियांसाठी


४) बातमी सदन 👉 अधांसाठी


५) प्रीतिसदन 👉 वद्ध,अशक्त,अपंगांसाठी


 ६) मुक्तीसदन 👉 विधवांसाठी


★ त्यांच्या स्त्री शिक्षण कार्याचा गौरव करण्यासाठी "कैसर-ए-हिंद" किताब देण्यात आला.

____________________________


🎯 सवासदन :-


★ स्थापना-1908 (मुंबई)


★ संस्थापक - रमाबाई रानडे,


👉 बहरामजी मलबारी, दयाराम नारीडुमल यांच्या मदतीने


★ उद्देश -हिंदू मुस्लिम &पारशी स्त्रियांना शिक्षण आरोग्य सुविधा पुरवणे तसेच दुष्काळग्रस्तांना मदत करने.

महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग


✍️महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाची जुलै २००७ मध्ये स्वायत्त मंडळ म्हणून बाल हक्क संरक्षण कायदा २००५ (२००६ मधील ४) अन्वये राज्यातील बालकांच्या हक्कांचे संरक्षण, प्रचलन आणि रक्षण करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे. सी आर सी म्हणजेच बालहक्क परिषदेत निर्देषित मानांकना बरहुकूम वर्तणूकीकरिता आयोग विविध उपक्रम राबवितो. यामध्ये खाली दिलेल्या काही प्रमाण मानांकनांचा समावेश होतो:


✍️बालकांना सर्व प्रकारच्या जातीपाती, रंग, लिंग, भाषा, धर्म, राजकीय किंवा इतर मते, राष्ट्रीय पंरपरा किंवा सामजिक मुळ, संपत्ती, व्यंग किंवा इतर दर्जा याच्या भेदभावा पासून संरक्षण आहे.


✍️बालकांसंदर्भातील कृती मध्ये, बालकाच्या सर्वोत्तम हिताला सर्वाधिक प्राथमिकता दिली जाईल.


✍️बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा हक्क आहे.


✍️परत्येक बालकाला जन्मजात जीवन जगण्याचा, जिवनमानाचा आणि विकासाचा, कोणत्याही प्रकारच्या आजारावर सर्वोत्तम दर्जाचा उपचार मिळण्याचाही, बालकाच्या संपूर्ण क्षमतेने व्यक्तिमत्व विकासाचा, बुध्दिमत्ता आणि  शारीरिक क्षमता यांच्याकडे निर्देशित शिक्षणाचा अधिकार तसेच सामाजिक सुरक्षेचा अधिकार आहे.


✍️बालकाला आराम करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा तसेच खेळणे आणि मनोरंजक कृती मध्ये रमण्याचा अधिकार आहे.


✍️परत्येक बालकाचा योग्य त्या प्रमाणात शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, मनोबल आणि सामाजिक विकास होईल अशा प्रमाण जीवनमानाचा अधिकार आहे.


✍️कोणत्याही बालकाला बेकायदेशीर हस्तातंरण, अपहरण, विक्री किंवा वाहतूक इत्यादी उद्देशाने किंवा कोणत्याही प्रकारे हानि होता कामा नये.


✍️बालकाच्या दृष्टीकोनाला योग्य तो सन्मान द्यायला हवा.


✍️बालकाला त्याच्या  मनाविरुध्द त्याच्या पालकांपासून विभक्त करू नये, अपवादात्मक परिस्थितीत जेव्हा असे विभक्त करणे बालकाच्या उत्तम हीतासाठी साठी आवश्यक असते.


✍️कौटुंबिक वातावरणापासून वंचित असलेल्या बालकाला राज्याकडून विशेष संरक्षण आणि मदत मिळण्याचा हक्क असतो.


✍️बालकांची काळजी घेणे किंवा संरक्षण करणे यासाठी जबाबदार संस्था, सेवा आणि सुविधांनी संस्थापित मानाकंनाना धरून राहण्याची निश्चिती करावी.


✍️मानसिक किंवा शारीरिक दृष्ट्या विकलांग असलेल्या मुलांना त्यांचा सन्मान राखणाऱ्या परिस्थिती, स्वावलंबंत्वाचा पुरस्कार आणि समाजामध्ये सक्रिय सहभागाने आयुष्याचा संपूर्ण आनंद घेता यावा आणि चांगले जीवन जगता यावे.


💕आर्थिक शोषणापासून बालक संरक्षित आहेत.


✍️मलांनी अंमली पदार्थ आणि मनावर विपरित परिणाम करणाऱ्या औषधांचे बेकायदेशीर सेवन करता कामा नये.


✍️बालकांना सर्व प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक हिंसा, इजा किंवा गैरवर्तन, दुर्लक्ष किंवा निष्काळजीत्व,  दुर्वतन किंवा शोषण, लैंगिक गैरवर्तनासकट सर्व बाबींपासून संरक्षण आहे.


✍️परत्येक मुलं सर्व प्रकारच्या लैंगिक शोषण आणि लैंगिक गैरवर्तनापासून संरक्षित आहे.


✍️कोणत्याही मुलाला बेकायदेशीरपणे किंवा स्वैरपणे यातना किंवा इतर क्रूर वर्तणूक, अमानवीय किंवा मानहानिकारक वर्तणूक किंवा शिक्षा किंवा स्वातंत्र्य मूकायला लागता कामा नये.


✍️कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष, शोषण किंवा गैरवर्तणूक, यातना पिडीत मुलांचे शारीरिक आणि मानसिक हानि भरून येण्यासाठी आणि त्यांचा समाजात समावेश होण्याकरिता आवश्यक त्या सर्व गोष्टी योग्य प्रकारे केल्या गेल्या पाहिजेत.


✍️सन्य हमल्या बाधित मुलांना आंतरराष्ट्रीय मानवता कायदा लागू आहे.


✍️आरोपित, आरोप असलेले किंवा कायद्याचे उल्लंघन करतांना आढळलेल्या मुलांना योग्य त्या सन्मानाने आणि न्यायाने वर्तणूक मिळण्याचा अधिकार आहे.


✍️कोणत्याही मुलाच्या खाजगी जीवनात मनमानीपणे किंवा बेकायदेशीर हस्तक्षेप, त्याच्या/तिच्या घरावर किंवा त्याच्या/तिच्या सन्मान आणि नावलौकीकावर आघात होता कामा नये.

ग्राम विकास व पंचायतराज विभाग



पंचायत महिला शक्ती अभियान


पंचायत राज संस्थांमधील निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधींना लोकशाही तत्वाविषयी जागृती निर्माण करणे, त्यांना कामकाजाबाबतचे प्रशिक्षण देणे आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे यासाठी एक व्यासपीठ म्हणून पंचायत राज मंत्रालय, भारत सरकार यांनी सन 2007 पासून पंचायत महिला शक्ती अभियान हा कार्यक्रम सुरु केला आहे.


स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत असताना महिला प्रतिनिधींना येणा-या अडीअडचणी स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यप्रणाली याबाबत महिला लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीकोनातून हे अभियान महत्वाचे आहे.


पंचायत महिला शक्ती अभियानचे कार्य :


कोअर कमिटीची स्थापनाराज्यस्तरीय संमेलनाचे आयोजनविभागीय संम्मेलनाचे आयोजनराज्य आधार केंद्राची स्थापनालोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ स्थापन करणे.


पंचायत महिला शक्ती अभियानांतर्गत नागपूर येथे राज्य सहाय्य केंद्र स्थापन करण्यात आले आहे. पंचायत महिला शक्ती अभियांनांतर्गत विभाग निहाय महिला प्रतिनिधींचे संमेलनास आयोजन करण्यात येते.


पंचायत महिला शक्ती अभियांनातर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरावरील लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ गठित करण्यात येतो. प्रत्येक जिल्हयातून तिन्ही स्तरावरील प्रत्येकी एका महिला प्रतिनिधींची निवड करण्यात येते. अशा 33 जिल्हयातून प्रत्येकी 3 अशा 99 सदस्यांचा संघ तयार करण्यात येतो. या 99 सदस्यांतून 18 प्रतिनधींचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात येते. अशा प्रकारचा लोकनियुक्त महिला प्रतिनिधींचा संघ देशात प्रथम महाराष्ट्र राज्याने स्थापित केला आहे.


लोकनियुक्त महिला प्रतिनिधींच्या संघाची जबाबदारी :


लैंगिक अन्याय, बालकांचे शोषण, अस्पृश्यता संबंधित विषयाबाबत शासनाकडे पाठपुरावा करणे.याबाबतचे ठराव घेऊन उचित कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविणे.महिला सबलीकरणासाठी कृती आराखडा सादर करणे.चार्टर ऑफ डिमांडमध्ये मान्य करण्यात आलेल्या उद्दिष्टांच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा करणे.


या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी, प्रत्येक जिल्हयात एक युनिट स्थापन करण्यात येते. संघात समाविष्ट असलेल्या जिल्हयातील 3 महिला तसेच सभापती, महिला व बाल कल्याण समिती आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) या 5 जणांचा युनिटमध्ये समावेश आहे. सदर युनिटची बैठक दर 2 महिन्याने जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल कल्याण) यांच्या अध्यक्षतेखाली होते.


संघाच्या कार्यकारीणीची मुदत 2 वर्षांची आहे. संघाच्या कार्यकारीणीची दर तिमाही बैठक बोलाविणे आणि त्या बैठकांचे समन्वय करणे यासाठी समन्वयक म्हणून यशदा, पुणे येथे पंचायत महिला शक्ती अभियान हाताळणारे सहयोगी प्राध्यापक हे कामकाज पाहतात. कार्यकारीणीची बैठक दर 3 महिन्यातून घेणे तसेच संघातील सर्व महिला लोकप्रतिनिधींची परिषद वर्षातून एकदा घेणे ही समन्वयक यांची जबाबदारी आहे.

चालू घडामोडी

 प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)


2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?

उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे) 


3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?

उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)


4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?

उत्तर :- अमित शहा (29 वे)


5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?

उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)


6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)


7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?

उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे) 


8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?

उत्तर :- शरद बोबडे (47 वे)


9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?

उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)


10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?

उत्तर :- जनरल बिपीन रावत 


11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- अजित डोवाल


12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?

उत्तर :- दत्ता पडसलगीकर


13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?

उत्तर :- पियुष गोयल


14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?

उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8


15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- राजीव कुमार


16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?

उत्तर :- यु.पी.एस.मदान


17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

उत्तर :- लेह ( लदाख )


18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने


19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- आर.के.एस.भदौरिया


20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?

उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह

30 October 2020

राज्यसेवा प्रश्नसंच

 1.  आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) याचे मुख्यालय कुठे आहे?

(A) बिजींग, चीन✅

(B) जिनेव्हा, स्वित्झर्लंड

(C) शांघाय, चीन

(D) टोकियो, जापान


2.  जुलै 2019 मध्ये हुसेन मुहम्मद इरशाद यांचा मृत्यू झाला. ते ____ या देशाचे माजी राष्ट्रपती होते.

(A) अफगाणिस्तान

(B) इराक

(C) बांग्लादेश✅

(D) सौदी अरब



3.  कोणत्या खेळाडूने विक्रमी सहाव्यांदा ब्रिटिश ग्रँड प्रिक्स ही शर्यत जिंकली?

(A) वल्टरी बोटास

(B) सेबेस्टियन व्हेटेल

(C) मॅक्स वर्स्टपेन

(D) लेविस हॅमिल्टन ✅

 


4.  लॅटीशा चॅन आणि इवान डोडिग यांनी 2019 विम्बल्डन स्पर्धेच्या मिश्र गटाचे विजेतेपद जिंकले. चॅन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

(A) चीन

(B) जापान

(C) तैवान ✅

(D) क्रोएशिया



5.  कुसुम योजनेचा उद्देश काय आहे ?

(A) सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्यास प्रोत्साहन देणे  ✅

(B) वस्त्र उद्योग क्षेत्रातील क्षमता वाढवणे

(C) शालेय पोषण स्तराची सुधारणा

(D) स्वच्छ इंधन पुरवठा करणे

 


6.   मेक्सिको देशाचा सर्वोच्च पुरस्कार Mexican Order of Aztec Eagle देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले?

(A) रतन टाटा

(B) डॉ. रघुपती सिंघानीया  ✅ 

(C) पृथ्वीराज सिंह ओबरॉय

(D) आनंद महिंद्रा



7. भारतातील पहिले ऊर्जा सल्लागार केंद्र कोठे स्थापन करण्यात आले आहे ?

(A) आयआयटी मद्रास

(B) आयआयटी मुंबई

(C) आयआयटी कानपूर ✅ 

(D) आयआयएम अहमदाबाद




8.  जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या दलित पँथर या सामाजिक संघटनेच्या सहसंस्थापकाचे नाव काय होते?

(A) नामदेव ढसाळ

(B) जे. व्ही. पवार

(C) अरुण कांबळे

(D) राजा ढाले ✅



9.  15 जुलै रोजी नियमांचे पालन न केल्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेनी कोणत्या बँकेला 7 कोटी रुपयांचा दंड ठोठावला?

(A) बँक ऑफ महाराष्ट्र

(B) पंजाब नॅशनल बँक

(C) भारतीय स्टेट बँक ✅

(D) कॅनरा बँक



10.    2020 साली रायफल / पिस्तूल / शॉटगन या प्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रिडा महासंघ (ISSF) विश्वचषक कुठे खेळवला जाणार आहे?

(A) नवी दिल्ली ✅

(B) महाराष्ट्र

(C) पश्चिम बंगाल

(D) गोवा



11.  कोणत्या व्यक्तीची सिंगापूर इंटरनॅशनल कमर्शियल कोर्ट (SICC) याचे आंतरराष्ट्रीय न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली गेली आहे?

(A) दिपक मिश्रा

(B) ए. के. सिक्री ✅

(C) मदन लोकुर

(D) टी. एस. ठाकुर



12.   भारतातल्या महिलांना डिजिटल कृतींचा अवलंब करण्यास आणि डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी GSMAच्या ‘कनेक्टेड विमेन’ या उपक्रमासोबत ____ ने भागीदारी केली.

(A) BSNL

(B) एअरटेल

(C) रिलायन्स जियो ✅

(D) व्होडाफोन



13.   जुलै 2019 मध्ये मरण पावलेल्या आसामी साहित्यकाराचे नाव काय होते?

(A) इंदिरा गोस्वामी

(B) माहीम बोरा

(C) पुरोबी बोर्मूदेय ✅

(D) यापैकी नाही



14.  कोणत्या व्यक्तीची हिमाचल प्रदेश राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नेमणूक केली गेली?

(A) आचार्य देवव्रत

(B) कलराज मिश्रा ✅

(C) केशरी नाथ त्रिपाठी

(D) कल्याण सिंग



🌸*मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?*

१) कोरनिआ  

२) इरीस✅✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸*सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?*

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅ 

४) स्पंदन


🌸 *अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?*

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸*१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.*

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 *स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.*

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?*

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??*

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 *खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.*

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸*वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?*

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸*इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?*

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान


विज्ञान :- जाणून घ्या विषाणू व होणारे आजार

 


        🔰आजार व विषाणू🔰 


▪️गोवर (मिझल): गोवर विषाणू


▪️इन्फ्लुएंझा (फ्ल्यू) : Influenza virus (A,B,C)


▪️कावीळ : Antaro virus (A,B,C,D,E,G)


▪️पोलिओ : पोलिओ विषाणू


▪️जापनीज मेंदूज्वर : Arbo-virus


▪️रबिज : लासा व्हायरस


▪️डग्यू : Arbo-virus


▪️चिकुनगुन्या : Arbo-virus


▪️अतिसार : Rata virus


▪️एड्स : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)


▪️दवी : Variola Virus


▪️कांजण्या : Varicella zoaster


▪️सर्दी  : सर्दीचे विषाणू


▪️ गालफुगी : Paramixo virus


▪️जर्मन गोवर : Toza virus

जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ यादीत भारत 94 व्या स्थानी...



इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इंस्टीट्यूट (IFPRI) या संस्थेच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी 2020’ अहवालामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘जागतिक भूकबळी निर्देशांक 2020’ या 107 देशांच्या यादीत भारताला 94 व्या स्थानावर ठेवण्यात आले आहे.


📚 ठळक बाबी...


शेजारच्या नेपाळ, बांग्लादेश आणि पाकिस्तान या देशांच्याही खाली भारताचे स्थान आहे.


सध्या भारत भूकबळीच्या अशा स्तरावर आहे, जो गंभीर मानला जातो.

देशातल्या 1.3 अब्ज लोकसंख्येपैकी 50 टक्के लोकसंख्या निर्धारीत पौष्टीक आहारापासून वंचित आहे.भारतातली 14 टक्के लोकसंख्या कुपोषित आहे. देशात लहान मुलांमध्ये खुंटलेल्या वाढीचे प्रमाण 37.4 टक्के आहे.

भारतीय टपाल सेवा आणि अमेरिकेची टपाल सेवा यांचा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने माहितीच्या आदान-प्रदानासाठी करार.



🔰27 ऑक्टोबर 2020 रोजी भारत सरकारची टपाल सेवा (इंडिया पोस्ट) आणि अमेरिकेची टपाल सेवा (USPS) यांच्यादरम्यान टपालांच्या वाहतूकीविषयी सीमाशुल्कविषयक (कस्टम) माहितीचे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आदान-प्रदान करण्यासाठी करार झाला.


🔴ठळक बाबी ...


🔰करारानुसार, आंतरराष्ट्रीय टपाल प्रत्यक्षात येण्यापूर्वी आणि त्याची इलेक्ट्रॉनिक माहिती एकमेकांसोबत सामायिक केली जाणार आहे. त्यामुळे टपाल गंतव्य देशामध्ये येण्याआधीच त्यासंबंधित सीमाशुल्कविषयक प्रक्रिया पूर्ण करणे शक्य होणार आहे.


🔰करारामुळे दुसऱ्या देशातून प्रत्यक्ष टपाल आल्यानंतर सीमाशुल्कविषयक प्रक्रिया पूर्ण करण्याचा वेळ वाचणार आहे. विकसनशील देशांमध्ये जागतिक टपाल वितरण कार्यपद्धतीनुसार टपालाने येणाऱ्या वस्तूंची आधी सूचना विशिष्ट नियमांच्या अधीन राहून दिली जाते.

करारामुळे आंतरराष्ट्रीय टपाल सेवेमध्ये विश्वसनीयता, स्पष्टता आणि सुरक्षितता निर्माण होवून कार्यपद्धतीमध्ये सुधारणा होवू शकणार आहे.

पार्श्वभूमी


🔰भारताच्या दृष्टीने अमेरिका हे निर्यातीसाठी सर्वात अव्वल स्थान आहे. टपाल सेवेच्या माध्यमातून भारतातून अमेरिकेला वस्तू पाठविण्याचे प्रमाण जास्त आहे. 2019 साली जवळपास 30 टक्के पत्रे आणि वस्तूंची लहान पाकिटे अमेरिकेला पाठविण्यात आली होती. तसेच बाहेरच्या देशातून येणाऱ्या पाकिटांपैकी एकट्या अमेरिकेतून जवळपास 60 टक्के पाकिटे भारतामध्ये आली होती.


🔰आता नवीन सहकार्य करारानुसार, टपालाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निर्यात करणे सोईचे ठरणार आहे. त्यामध्ये भारतातून रत्ने व आभूषणे, औषधे आणि इतर स्थानिक उत्पादने अमेरिकेमध्ये पाठविणे सोईचे ठरणार आहे. करारामुळे लहान आणि मोठ्या निर्यातदारांना टपाल सेवेच्या  माध्यमातून ‘निर्यात सुलभता’ प्रदान करण्याचे उद्दिष्ट पूर्ण होवू शकणार आहे.

शांततेचा नोबेल पुरस्कार वर्ल्ड फूड प्रोग्रामला



सन २०२० चे शांततेचे नोबेल पारितोषिक संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम (World Food Programme) या संस्थेला देण्यात आले आहे.


जगभरामध्ये तवाणपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तेथे शांततेसाठी काम करणाऱ्या डब्ल्यूएफपीच्या नावाची घोषणा नॉर्वेतील ऑस्लो येथील समिती केली आहे. 


१९०१ पासून शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यास सुरूवात झाली व ते नॉर्वे संसदेने नेमलेल्या समितीच्या निवडीनुसार दिले जात आहे.

विज्ञान : विद्युत चुंबकचे नियम व गुणधर्म



1⃣ *जडत्व :*


▪️ जव्हा एखाद्या स्थिर अवस्थेतील वस्तूवर कोणतेही बाह्यबल प्रयुक्त नसेल तर ती वस्तु स्थिर अवस्थेतच राहते. तसेच गतिमान वस्तु आहे त्याच वेगाने सतत गतिमान राहते.


▪️ वस्तूची स्थिर अथवा गतिमान अवस्थेतील बदलाला विरोध करण्याची प्रवृत्ती म्हणजे जडत्व होय.


2⃣ *संतुलित बल :*


▪️ सतुलित बलामुळे वस्तूची स्थिर अवस्था किंवा गतिमान अवस्था यात बदल घडून येत नाही.


▪️ दोन्ही बले संतुलित असतात त्यामुळे वस्तु स्थिर अवस्थेत राहते.


3⃣ असंतुलित बल :


▪️ जो पर्यंत वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त असते, तोपर्यंत तिचा वेग सतत बदलतो.


▪️ वस्तूच्या गतीला त्वरणित करण्यासाठी असंतुलित बल आवश्यक असते.


4⃣ *बल :* 


▪️ बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो.


▪️ बलामुळे आपण वस्तूला आपण गतिमान करू शकतो किंवा गतिमान वस्तूला थांबवू शकतो.


▪️ बल ही दोन वस्तूंमधील आंतरक्रिया आहे.


▪️ वास्तविक बल दृश्यस्वरूपात नसते पण बलाचे परिणाम आपण पाहू शकतो.


▪️ सथिर वस्तूला गतिमान करण्यासाठी किंवा गतिमान वस्तु थांबवण्यासाठी बल आवश्यक असते.

जगातील औद्योगिक उत्पादने व देश


● *इलेक्ट्रॉनिक वस्तु* : जपान, अमेरिका, तैवान, कोरिया, चीन.


● *कागद(वर्तमानपत्राचा)* : कॅनडा, अमेरिका, जपान, रशिया.


● *कागद (लगदा)* : अमेरिका, कॅनडा, स्वीडन, ब्रिटन, रशिया, नॉर्वे.


● *जहाज बांधणी* : जपान, द.कोरिया, ब्रिटन.


● *मोटारी* : अमेरिका, जपान, प.जर्मनी, कोरिया.


● *लोह-पोलाद* : रशिया, चीन, जपान, अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, जर्मनी.


● *साखर* : क्युबा, ब्राझिल, भारत, रशिया व अमेरिका.


● *सीमेंट* : रशिया, चीन, अमेरिका.


● *खते* : अमेरिका, रशिया, जर्मनी.


● *विमाने* : अमेरिका, ब्रिटन.


● *यंत्र सामुग्री* : अमेरिका, जर्मनी.


● *रसायने* : अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, भारत, कॅनडा.

'या' आहेत भारतातील प्रमुख आदिवासी जमाती


● *आसाम* : गारो, खासी, जैतिया, धुतिया, मिकीर


● *गुजरात* : भिल्ल


● *झारखंड* : गोंड, मुंडा, कोरबा, संथाल, कुरुख


● *त्रिपुरा* : चकमा, लुसाई


● *उत्तरांचल* : भुतिया


● *केरळ* : मोपला, उरली


● *छत्तीसगड* : कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा, उराब


● *नागालँड* : नागा, खासी, गारो, आओ, अंगामी


● *आंध्र प्रदेश* : कोळम, चेंचू


● *पश्चिम बंगाल* : संथाल, ओरान


● *महाराष्ट्र* : भिल्ल, गोंड, वारली


● *मेघालय* : गारो, खासी, जैतिया


● *सिक्कीम* : लेपचा


● *तामिळनाडू* : तोडा, कोट, बदगा

29 October 2020

मुख्य माहिती आयुक्तपदी यशवर्धन सिन्हा यांची निवड


🔰परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी यशवर्धन सिन्हा हे नवे मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) असतील.


🔰तसेच या पदासाठी 154 जणांचे दावे होते, तसेच पाच माहिती आयुक्तपदांसाठी 355 जण इच्छुक होते. सिन्हा हे सध्याच माहिती आयुक्तपदी आहेत.


🔰तर दुसरे म्हणजे सिन्हा हे अटल बिहारी वाजपेयी  यांच्या कार्यकाळात जम्मू आणि काश्मीरचे राज्यपालपद भूषविलेले दिवंगत जनरल एस. के. सिन्हा यांचे चिरंजीव आहेत.


🔰नव्या पाच माहिती आयुक्तांमध्ये मोदी सरकारने महाराष्ट्रातील पत्रकार उदय माहूरकर यांची निवड केली आहे.

ऑक्सफर्ड’ची लस परिणामकारक


🔰बरिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाची करोना प्रतिबंधक लस तरुण आणि ज्येष्ठांमध्ये करोनाविरोधी प्रतिकारशक्ती तयार करण्यात यशस्वी ठरली आहे.

तर या आधी जुलैमध्ये ही लस 18 ते 55 वयोगटातील व्यक्तींमध्ये प्रभावी ठरत असल्याचे चाचण्यांत सिद्ध झाले होते. आता त्यावर पुन्हा शिक्कामोर्तब झाले आहे.


🔰‘ऑक्सफर्ड’ची करोना प्रतिबंधक लस लवकर बाजारात येऊन आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रातील मळभ दूर होण्याची आशा वाढली आहे. ऑक्सफर्ड लशीची निर्मिती अ‍ॅस्ट्राझेन्का ही कंपनी करणार आहे.


🔰अ‍ॅस्ट्राझेन्का कंपनीने म्हटले आहे, की प्रतिकारशक्तीतील वाढ तरुण व ज्येष्ठांमध्ये सारखीच असून ज्येष्ठांमध्ये लशीचे काही किरकोळ दुष्परिणाम दिसण्याचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे ही लस सर्व वयोगटांसाठी सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.  ‘एझेडडी 1222’ ही लस सुरक्षित असल्याचे हे पुरावे अलीकडेच हाती आल्याचे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.

चंद्रावर पाणी सापडल्याचा NASAचा दावा.


🔰चंद्रावर पाणी सापडल्याचा दावा NASA ने केला  आहे. चंद्रावर पाणी सापडलं आहे नासाच्या सोफिया हवाई वेधशाळेद्वारे आम्ही ते पहिल्यांदाच शोधलं आहे असंही नासाने म्हटलं आहे.


🔰अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी आपल्या नव्या शोधाबाबत माहिती दिली आहे. एवढंच नाही तर आता नासाने दोन अंतराळवीरांनाही 2024 पर्यंत चंद्र मोहिमेवर पाठवण्याचाही निर्णय घेतला आहे.


🔰तसेच जे दोन अंतराळवीर चंद्रावर जातील त्यापैकी एक पुरुष आणि एक महिला अंतराळवीर असेल असंही नासाने सांगितलं आहे. चंद्रावर पाणी सापडल्याच्या शोधाने आता नासाच्या चांद्रयान मोहिमेला बळ मिळालं आहे.

चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचा शोध सोफिया या हवाई वेधशाळेने लावला आहे.


🔰 चद्राच्या फक्त ध्रुवीय आणि अंधाऱ्या प्रदेशापुरते पाण्याचे अस्तित्व मर्यादित नाही. चंद्राच्या पृष्ठभागावर सर्वत्र पाण्याचे अंश असल्याचे या शोधातून सुचित करण्यात आले आहे.


सूर्याचा प्रकाश पडत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आहे.


🔰 NASA

सूर्याचा प्रकाश पडत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी असल्याचे अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिसट्रेशन (NASA) या अंतरराळ संशोधन संस्थेनी प्रथमच जाहीर केले.


🔰NASAच्या ‘स्ट्रॅटोस्फेरिक ऑब्झर्व्हेटरी फॉर इन्फ्रारेड ॲस्ट्रॉनॉमी’ (सोफिया) नामक वेधशाळेतून चंद्रावरील प्रकाशित भागात पाणी असल्याची घोषणा करण्यात आली. ‘सोफिया’ ही जगातली सर्वात मोठी विमानामध्ये स्थापित एक वेधशाळा आहे. बोइंग 747 या विमानात बदल करून ही उंच आकाशात उडणारी वेधशाळा तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे केलेल्या निरीक्षणांवरून चंद्रावरील पाण्याबाबत निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यानुसार, चंद्राच्या दक्षिण गोलार्धातल्या क्लेव्हीयस दरीत पाणी असल्याचे आढळले आहे.


🔴ठळक बाबी....


🔰पथ्वीवरून कधीही न दिसणाऱ्या, चंद्राच्या कायम सावली असलेल्या भागात पाणी असल्याचे पुरावे मिळाले होते. मात्र, आता प्रथमच सूर्यप्रकाशित भागातही पाणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. सूर्याच्या थेट प्रकाशात चंद्रावर पाणी टिकून राहणे अशक्य असल्याचे शास्त्रज्ञांचे यापूर्वी मत होते.


🔰निष्कर्षानुसार, चंद्रावर पाणी प्रवाही नसून रेणूंच्या स्वरूपात आणि गोठलेल्या अवस्थेत आहे. सौर वादळे किंवा लघुग्रहांद्वारे चंद्रावर पाणी आले असण्याची शक्यता आहे. प्रत्येक चौरस मीटरमध्ये 350 मिलिलिटर पाणी असल्याचा अंदाज आहे. चंद्रावर 15 हजार चौरस मैलांवर पाणी असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


🔰अल्प प्रमाणात असूनही, या शोधामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी कसे तयार होते हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो तसेच चंद्राच्या कठीण आणि हवारहित वातावरणात पाणी कसे टिकून राहते हा देखील एक प्रश्न आहे.

अडोरा: आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचा 190 वा सभासद



🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) याचा 190 वा सभासद म्हणून अँडोरा देशाला मान्यता देण्यात आली आहे.


🔴अडोरा देश


🔰अडोरा हे पिरेनीज पर्वताच्या दक्षिण उतारावरील, यूरोपातले अत्यंत लहान राज्य आहे. त्याच्या उत्तरेस फ्रान्सचे आर्येझ व पिरेनीज ओरिएंटल्स प्रांत व दक्षिणेस स्पेनचा लेरीदा प्रांत आहे. त्याचे क्षेत्रफळ 464 चौ. किमी. (पाँडिचेरीपेक्षा थोडे कमी) आहे. अँडोरा ला व्हेल्या ही देशाची राजधानी आहे. अँडोराचे नागरिक कँटेलेन भाषा बोलतात. तिथे युरो आणि फ्रँक चलन वापरले जाते.


🔴आतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) विषयी


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund -IMF) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्‍या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते.


🔰आतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना 27 डिसेंबर 1945 रोजी ब्रेटोन वूड्स परिषदेत झाली. संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका येथे आहे.