Ads

09 May 2020

महत्त्वाचे प्रश्नसंच

1 बायबलचा बंगाली भाषेत कोणी अनुवाद केला
उत्तर विल्यम वोर्ड

2 जॉर्ज मार्शमेनने कोणत्या भारतीय भाषेतील विश्वकोष तयार केला
उत्तर बंगाली भाषा

3 चार्ल्स विलकिन्सने गीता ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला तर त्यास कोणी प्रस्तावना लिहली
उत्तर हेस्टिंग्ज

4 बनारस येथे संस्कृत कॉलेजची स्थापना कोणत्या ब्रिटिश व्यक्तीने केली
उत्तर जोनाथन डांकण

5 राजाराम मोहनराय व राधकांत देव यांनी 1817 ला हिंदू कॉलेजची स्थापना केली त्यासाठी त्यांना कोणत्या ब्रिटिश व्यापाऱ्याने मदत केली
उत्तर डेव्हिड हेअर

6 कोणत्या चार्टर ऍक्ट नुसार भारतातील शिक्षणाची जबाबदारी ब्रिटिश कंपनीवर टाकण्यात आली
उत्तर 1813 चा ऍक्ट

7 कोन्सिल ऑफ एज्युकेशन चक्र स्थापना कोणत्या साली करण्यात आलीं
उत्तर 1842

8 1857 ला संपूर्ण भारतात किती महाविद्यालये होती
उत्तर 27

9 1857 ला भारतात कोणत्या दोन ठिकाणी इंजिनेरींग कॉलेज कार्यरत होती
उत्तर रुरकी व कलकत्ता

10 थॉमस रॅले आयोग कोणत्या साली नियुक्त केला होता
उत्तर 1902

▪ ‘NSG प्रादेशिक केंद्रस्थळ’ याच्या परिसराचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : कोलकाता

▪ भारताने कोणत्या देशासोबत 40 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा संरक्षण करार केला?
उत्तर : अर्मेनिया

▪ कोरोना विषाणूला रोखण्यासाठी आशियाई विकास बँकेनी सदस्यांसाठी किती कर्ज मंजूर केले?
उत्तर : 4 दशलक्ष डॉलर

▪ कोणत्या शहरात ‘पुसा कृषी विज्ञान मेळावा 2020’ आयोजित करण्यात आला?
उत्तर : नवी दिल्ली

▪ 29 फेब्रुवारी 2020 रोजी ‘चिंतन बैठक’ या नावाखाली बंदरांची आढावा बैठक कुठे पार पडली?
उत्तर : तामिळनाडू

▪ 'डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी पुरस्कार' कोणत्या क्षेत्रातील कार्यासाठी दिला जातो?
उत्तर : राजकारण

▪ सहावी ‘इंडिया आयडिया परिषद’ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आली.
उत्तर : गुजरात

▪ कोणत्या दिवशी ‘शून्य भेदभाव दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : 1 मार्च

▪ ‘एकम महोत्सव’ कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर : नवी दिल्ली

▪ ‘अतुल्य भारत’च्या संकेतस्थळावर कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आलं आहे?
उत्तर : चिनी, अरबी, स्पॅनिश

ग्रीस या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण की ज्यांनी मार्च 2020 रोजी शपथ घेतली
उत्तर केटरीना सेकेलारोपाउलो

मार्च 2020 मध्ये युनो ने महिलांच्या अधिकारावरील राजकीय जाहीरनामा स्वीकारला तो कितव्या बैठकीत
उत्तर 64 व्या

हिंदी महासागर आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली
उत्तर 1982

हिंदी महासागर आयोगाचा भारत हा निरीक्षक असणारा कितवा देश आहे
उत्तर पाचवा

सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक मोफत उपलब्ध करून देणारा जगातील पहिला देश कोणता
उत्तर लकसम्बर्ग

25 फेब्रुवारी 2020 ला होस्नी मुबारक यांचे निधन झाले तर ते कोण होते
उत्तर राष्ट्रपती इजिप्त

2020च्या आतंरराष्ट्रीय मातृभाषा दिनाची संकल्पना काय होती
उत्तर सीमाविरहीत भाषा

आतंरराष्ट्रीय मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो
उत्तर 21 फेब्रुवारी

24 फेब्रुवारी 2020 रोजी महाथिर महंमद यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला तर ते कोणत्या देशाशी सबंधित आहेत
उत्तर मलेशिया

17 फेब्रुवारी 2020 रोजी रस्ते सुरक्षा जागतिक संमेलन कोठे पार पडले
उत्तर स्टोहोम स्वीडन

महाराष्ट्रातील पहिली अंतर शहर इलेक्ट्रिक बस कोणत्या शहरांच्या दरम्यान सुरू करण्यात आली
उत्तर मुंबई पुणे

देशातील पहिले ऐकल प्लास्टिकमुक्त विमानतळ कोणते
उत्तर दिल्ली

ऑपरेशन्स ग्रीन्स हे कोणत्या पिकाशी संबंधित आहे
उत्तर टोमॅटो कांदा व बटाटा

19 वी जागतिक उत्पादकता परिषद कोठे आयोजित केली जाणार आहे
उत्तर बेंगलोर

सिंडिकेट बँकेचे विलिनीकरण कोणत्या बँकेत झाले
उत्तर कॅनरा बँक

इंडिया इंटरनॅशनल सि फूड शो 2020 चे कोठे आयोजन केले
उत्तर कोची

23 वि ई--गव्हर्नर्स परिषद कोठे पार पडली
उत्तर वरळी मुंबई

पीएम किसान सन्मान निधी प्रति शेतकरी किती मिळणार आहे
उत्तर सहा हजार

राष्ट्रीय गोकुळ मिशन साठी किती तरतूद करण्यात आली आहे
उत्तर 750 कोटी रुपये

रायगड किल्ला संवर्धनासाठी या वर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्याने किती तरतूद केली आहे
उत्तर 606 कोटी रुपये

▪ सोलार रिसिव्हर ट्यूब तंत्रज्ञान कोणत्या संस्थेने विकसित केले आहे?
उत्तर : इंटरनॅशनल अॅडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पॉवर मेटलर्जी अँड न्यू मटेरियल्स

▪ 11 मार्च रोजी कोणत्या राज्याच्या विधानसभेनी जात वैधता दाखल्याच्या संदर्भात विधेयक मंजूर केले?
उत्तर : महाराष्ट्र

▪ COVID-19 विषाणूशी लढा देण्यासाठी भारतात कोणता कायदा लागू करण्यात आला आहे?
उत्तर : महामारी कायदा-1897

▪ शेतकर्‍यांसाठीच्या कोणत्या योजनेसाठी सल्ला प्राप्त करण्यासाठी भारत सरकारने समिती नेमली?
उत्तर : किसान रेल योजना

▪ महाराष्ट्र मंत्रिमंडळाद्वारे मान्यता दिलेल्या प्रस्तावानुसार मुंबई सेंट्रल स्थानकाचे नवे नाव काय असणार?
उत्तर : नाना शंकरशेठ स्थानक

▪ कोणत्या व्यक्तीची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाचे नवे संचालक म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : देबाशीष पांडा

▪ संसदेत दिवाळखोरीसंबंधी कोणते विधेयक मंजूर करण्यात आले?
उत्तर : नादारी व दिवाळखोरी संहिता (दुरुस्ती) विधेयक-२०२०

▪ भारतीय स्टेट बँकेचा ‘फायनॅनष्यल इंक्लूजन अँड मायक्रो मार्केट’ उपक्रम कोणत्या प्रकारची कामे हाताळणार?
उत्तर : सूक्ष्म वित्तीय कार्ये

▪ 10 मोठ्या उद्योगांकडे येस बँकेचे थकीत असलेले कर्ज किती आहे?
उत्तर : रु. 34,000 कोटी

▪ कोणत्या महिला संघाने ‘ICC टी-20 विश्वचषक 2020’ या क्रिकेट स्पर्धेचे विश्वविजेतेपद जिंकले?
उत्तर : ऑस्ट्रेलिया

10 महत्त्वाचे सराव प्रश उत्तरे

▪️ आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल दुर्घटना स्मृती दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 26 एप्रिल

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘जीवन शक्ती’ योजना लागू केली?
उत्तर : मध्यप्रदेश

▪️ कोणत्या कंपनीसोबत व्होडाफोन-आयडिया या कंपनीने ‘रीचार्ज साथी’ कार्यक्रम आरंभ करण्यासाठी करार केला?
उत्तर : पेटीएम

▪️ दसतिनिब या भारतीय ब्रॅंडची 'दसशील' ही जेनेरिक औषधी कोणत्या कंपनीने तयार केली?
उत्तर : शिल्पा मेडिकेअर

▪️ 2020 सालासाठी जागतिक बौद्धिक संपदा दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : इनोव्हेट फॉर ए ग्रीन फ्युचर

▪️ अमेरिकेच्या NASA संस्थेनी विकसित केलेल्या व्हेंटिलेटरचे नाव काय आहे?
उत्तर : VITAL

▪️ कोणते उद्योग क्षेत्र प्रथमच भारतातले सर्वोच्च निर्यात क्षेत्र बनले?
उत्तर : रसायने आणि पेट्रोकेमिकल्स

▪️ कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनी कृषी क्षेत्रासाठी खेळते भांडवल मागणी ऋणची घोषणा केली?
उत्तर : इंडियन ओव्हरसीज बँक

▪️ चर्चेत असलेले ‘वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट’ (WTI) काय आहे?
उत्तर : कच्च्या तेलाचा एक ग्रेड

▪️ झारखंड सरकारने लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी कोणते अ‍ॅप तयार केले?
उत्तर : झारखंड बाजार

-----------------------------------------------------

प्रश्न मंजुषा


________________________________
🔴 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✔️✔️
३) २ वेळा
४) ५ वेळा
________________________________
🟤 घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✔️✔️
________________________________
⚫️ भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✔️✔️
४) कलकत्ता
________________________________
🔵 विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे ✔️✔️
________________________________
🟢 महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✔️✔️
४) स्मिता कोल्हे
________________________________
🟡 संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५०  ✔️✔️
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७
________________________________
🟠 ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✔️✔️
४) शरद पवार
________________________________
🔴 बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ?

१) अश्वघोष 🚔
२) नागार्जुन
३) वलुनिय
४) नागसेन

________________________________
🔴 सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा ( डी. डी. व्ही ) किती असतो ?

1) 30 सें. मी.
2) 15 से. मी.
3) 25 से. मी. ✅✅
4) 40 सें मी.
________________________________
🟠 फायलेरिअसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो ?

1) प्रदेशनिष्ठ रोग ✅✅
2) व्यापक रोग
3) सार्वदेशिक रोग
4) संक्रामक रोग
________________________________
🟢 स्वातंत्र्योतर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही ?

1) 1949
2) 1966
3) 1976 ✅
4) 1991

________________________________
🔴 सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा ( डी. डी. व्ही ) किती असतो ?

1) 30 सें. मी.
2) 15 से. मी.
3) 25 से. मी. ✅✅
4) 40 सें मी.
________________________________
🟠 फायलेरिअसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो ?

1) प्रदेशनिष्ठ रोग ✅✅
2) व्यापक रोग
3) सार्वदेशिक रोग
4) संक्रामक रोग
________________________________
🟢 स्वातंत्र्योतर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही ?

1) 1949
2) 1966
3) 1976 ✅
4) 1991
________________________________

🔷_____ राज्यात ‘कौशल सतरंग योजना’ लागू करण्यात आली

अ) मध्यप्रदेश      ब) उत्तरप्रदेश✔️    
क) राजस्थान       ड) बिहार

🔷कोणत्या नोंदणी यादीत भारतातल्या सामान्य रहिवाशांची नोंद असते?

अ) राष्ट्रीय लोक नोंदणी             ब) राष्ट्रीय नागरिक नोंदणी
क) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी✔️    ड) राष्ट्रीय व्यक्ती नोंदणी

🔷खालीलपैकी मेघालय येथे न आढळणारी पर्वत रांग कोणती?

अ) गारो    ब) जयंतिया     क) बराली✔️    ड) खाशी

🔷इंडियन सोसायटीची स्थापना कुणी केली?

अ) सुभाषचंद्र बोस          ब)आनंदमोहन बोस✔️
क) विनायक सावरकर     ड) दादाभाई नौरोजी

🔷केनियात आढळणाऱ्या जिराफाच्या कोणत्या प्रजातीत केवळ एकटाच नर जिवंत आहे?

अ) पांढरा जिराफ✔️    ब) जाळीदार जिराफ
क) मसाई जिराफ    ड) न्युबियन जिराफ

.          🔰 आजची प्रश्नमंजुषा 🔰 ________________________________

🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान .....येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.? 
 
      A) दिल्ली

      B) पाटणा ✅✅

      C) मुंबई

      D) मद्रास
________________________________
🟡....... रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले?

     A) 15 ऑगस्ट 1947

     B) 22 जुलै 1947

     C) 24 जानेवारी 1950✅✅

     D) 25 डिसेंबर 1952
________________________________
🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते ?

     A) जवाहरलाल नेहरू

     B) वल्लभाई पटेल

    C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅

    D) एच. सी .मुखर्जी
________________________________

🔵 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे ?

     A) जपान

     B) जर्मनी ✅✅

     C) फ्रान्स

     D) दक्षिण आफ्रिका
________________________________

⚫️ घटना दुरुस्तीची पद्धत कलम......... मध्ये देण्यात आली.*

       A)368 ✅✅

      B)365

      C)360

      D)352
________________________________
⚪️ मतदानाचे किमान वय........ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.?

      A) 42 व्या

      B) 61 व्या ✅✅

      C) 86 व्या

      D) 92 व्या
________________________________

🟤 बलवंतराय मेहता समिती......  मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?

     A)1962

     B)1957✅✅

     C)1960

     D)1966
________________________________
🔴 ......... मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.?

     A) 2 जून 2013

     B) 2 जून 2014 ✅✅

     C) 13 डिसेंबर 2016

     D)10 मार्च 2011
________________________________

🟠स्वातंत्र्याचा हक्क कलम .......ते.......मध्ये देण्यात आला.?

    A)14 ते 18

     B)19 ते 22✅✅

     C)25 ते 28

     D)23 व 24
________________________________

🔴 अमेरिकेच्या घटनेमध्ये किती कलमे आहेत?

     A)21
     B)15
     C)7 ✅✅
     D)14
________________________________

भारतात ‘जनऔषधी दिन’ कधी साजरा केला जातो?
अ) ५ जानेवारी    ✔️ब) ७ जानेवारी  
क) ११ मार्च         ड) १७ मार्च

___ हा नागरिकांसाठी सार्वजनिक परिवहन विनामूल्य करणार जगातला पहिला देश ठरला.
अ) भूतान   ✔️ ब) लक्झेमबर्ग   क) लिबिया    ड) कतार

🔷मार्च २०२० या महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे?
अ) भारत    ब) रशिया     क) जपान   ✔️ ड) चीन

🔷भारताच्या कोणत्या शहरात गुगल कंपनी दुसरे क्लाऊड स्टेशन उघडणार आहे?
अ) मुंबई     ✔️ब) दिल्ली        क) कोलकता     ड) हैदराबाद
___________________________________

🔴"जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)
A. लालबहादूर शास्त्री ✔️✔️
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई
_____________________________________
🟠 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942 ✔️✔️
____________________________________
🟡आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती ✔️✔️
A. लाला लजपत राय
C. श्री ओरबिंदो
____________________________________
🔵"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक ✔️✔️
D. दादाभाई नौरोजी
____________________________________
🟤 खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी ✔️✔️
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा
___________________________________

08 May 2020

पोलीस भरती प्रश्नसंच


(1)भारतीय राष्ट्रध्वजाच्या रुंदीचे त्यांच्या लांबीशी काय प्रमाण असते? (महाबीज विभाग Junior Clerk Cum Typist - 2018)
A. 2:3
B. 3:5
C. 2:4
D. 3:4
उत्तर : 2:3

========================
(2)भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री ...... होत्या.(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P9 2018)
A. शीला दिक्षित
B. सुचेता कृपलानी
C. नंदिनी सत्परथी
D.उमा भारती
उत्तर : सुचेता कृपलानी

========================
(3)भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?(महाबीज विभाग Peon - Watchman- 2018)
A. सरदार वल्लभभाई पटेल
B. जी. बी. पंत
C. जी. एल. नंदा
D. लाल बहादूर शास्त्री
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल

========================
(4) लोकसभेचे पिता ..... आहे. (नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P5 - 2018)
A. अनंतसांणम
B. झिकीर हुसैन
C. बासमम
D. मावळणकर
उत्तर : मावळणकर

========================
(5) महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत ? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
A. 42
B. 46
C. 44
D. 48
उत्तर : 48

========================
(6) ........ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत. (अन्न पुरवठा निरीक्षक SI - P1 2018)
A. इंदिरा गांधी
B. सरोजिनी नायडू
C. प्रतिभा पाटील
D. शीला दीक्षित
उत्तर : प्रतिभा पाटील

========================
(7)महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? (कृषी सेवक AR P2 2018)
A. शंकरराव चव्हाण
B. वसंतराव नाईक
C. यशवंतराव चव्हाण
D. मारुतराव कन्नमवार
उत्तर : यशवंतराव चव्हाण

========================
(8)महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या पदांची संख्या काय आहे ? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID P4 -2018)
A. 18
B. 19
C. 20
D. 21
उत्तर : 19

========================
(9)भारताचे सर्वात प्रदीर्घ सेवा करणारे पंतप्रधान कोण आहेत?(नगररचना आणि मूल्यनिर्धारण विभाग TP - P2 - 2018)
A. जवाहरलाल नेहरू
B. मनमोहन सिंग
C. इंदिरा गांधी
D. राजीव गांधी
उत्तर : जवाहरलाल नेहरू

========================
(10) महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणारे कोण आहेत? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
A. वसंतराव नाईक
B. विलासराव देशमुख
C. यशवंतराव चव्हाण
D. शरद पवार
उत्तर : वसंतराव नाईक
====================

भारतात लैंगिक असमानता

एकविसाव्या शतकातील भारतीयांचा आम्हाला अभिमान आहे की जो मुलगा जन्माला येतो तेव्हा आनंद साजरा करतात आणि जर मुलगी जन्माला येते, तरीही ते शांतताप्रिय असतात जेव्हा कोणतेही लग्न साजरे करण्याचे नियम नसले तरीसुद्धा. मुलावर इतके प्रेम आहे की मुलाच्या जन्माच्या इच्छेनुसार, आम्ही जन्माच्या अगोदर किंवा जन्माच्या आधीपासूनच मुलींना मारत आहोत, सुदैवाने जर त्यांना मारले गेले नाही तर आयुष्यभर त्यांच्याशी भेदभाव करण्याचे बरेच मार्ग आपल्याला सापडतात.

लिंग असमानतेची व्याख्या आणि संकल्पना

'लिंग' ही सामाजिक-सांस्कृतिक संज्ञा आहे आणि समाजातील 'पुरुष' आणि 'स्त्रिया' यांचे कार्य आणि त्यांचे वर्तन सामाजिक परिभाषेशी संबंधित आहे, तर 'लिंग' हा शब्द 'पुरुष' आणि 'स्त्री' परिभाषित करतो. जी एक जैविक आणि शारीरिक घटना आहे. त्याच्या सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक बाबींमध्ये लिंग हा पुरुष आणि स्त्रियांमधील सामर्थ्याशी संबंध आहे जिथे पुरुष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ मानले जातात. अशाप्रकारे, 'लिंग' मानवनिर्मित तत्त्व म्हणून समजले जाणे आवश्यक आहे, तर 'सेक्स' हे माणसाचे एक नैसर्गिक किंवा जैविक वैशिष्ट्य आहे.

लिंग असमानतेचे वर्णन लिंगाच्या आधारे भेदभाव म्हणून सामान्य शब्दात केले जाऊ शकते. पारंपारिकपणे, महिलांना समाजात दुर्बल जातीचे वर्ग मानले जाते

भारतातील लिंग असमानतेची कारणे आणि प्रकारसंपादित करा

भारतीय समाजातील लैंगिक असमानतेचे मूळ कारण त्याच्या पुरुषप्रधान व्यवस्थेत आहे. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ सिल्व्हिया वाल्बे यांच्या मते, "पुरुषप्रधानत्व ही सामाजिक रचनाची प्रक्रिया आणि प्रणाली आहे ज्यात माणूस स्त्रीवर वर्चस्व ठेवतो, अत्याचार करतो आणि शोषण करतो." स्त्रियांचे शोषण ही शतकानुशतके भारतीय समाजातील सांस्कृतिक घटना आहे. पितृसत्ताक व्यवस्थेने हिंदू, मुस्लिम किंवा इतर कोणत्याही धर्माचे असो, आपल्या धार्मिक श्रद्धेतून त्यांना कायदेशीरपणा आणि मान्यता प्राप्त झाली आहे.

उदाहरणार्थ, प्राचीन भारतीय हिंदू कायद्याच्या निर्मात्या मनुच्या म्हणण्यानुसार, "असे मानले जाते की एखाद्या स्त्रीने आपल्या बालपणात आपल्या पतीच्या अंतर्गत, लग्नानंतर पतीच्या खाली, आणि वृद्धत्वानंतर किंवा विधवेनंतर आपल्या मुलाच्या अधीन असावे." त्याला कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र राहण्याची परवानगी नाही. "

मुस्लिमांचीही समान स्थिती आहे आणि तेथेही धार्मिक ग्रंथ आणि इस्लामिक परंपरेद्वारे भेदभाव किंवा अधीनतेला परवानगी दिली जाते. त्याचप्रमाणे, इतर धार्मिक श्रद्धेमध्ये, स्त्रियांमध्ये समान किंवा भिन्न प्रकारे भेदभाव केला जात आहे अत्यंत गरीबी आणि शिक्षणाचा अभाव ही स्त्रिया समाजात कमी असल्याचे काही कारणे आहेत. दारिद्र्य आणि शिक्षणाच्या अभावामुळे बर्‍याच महिलांना कमी पगारावर घरगुती कामे करणे, संघटित वेश्याव्यवसायात काम करणे किंवा प्रवासी कामगार म्हणून काम करणे भाग पडते.

लहानपणापासूनच मुलीला शिक्षण देणे ही एक वाईट गुंतवणूक मानली जाते कारण एक दिवस तिचे लग्न होईल आणि तिला आपल्या वडिलांचे घर सोडून दुसर्‍या घरात जावे लागेल. म्हणूनच, चांगले शिक्षण नसल्यामुळे सध्या नोकरी कौशल्य मागणीच्या अटी पूर्ण करण्यास असमर्थ आहेत, तर उच्च माध्यमिक आणि इंटरमीडिएटमधील मुलींचे निकाल दरवर्षी मुलांपेक्षा चांगले असतात.त्यामुळे वरील चर्चेच्या आधारे असे म्हणता येईल समाजात, घरात आणि घराच्या बाहेर वेगवेगळ्या स्तरावर असमानता आणि स्त्रियांबरोबर भेदभाव केला जातो.

लैंगिक असमानतेविरूद्ध कायदेशीर आणि घटनात्मक संरक्षणास

भारतीय राज्यघटनेने लैंगिक असमानता दूर करण्यासाठी अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत; घटनेची प्रस्तावना प्रत्येकासाठी सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळवण्याच्या उद्दीष्टे तसेच आपल्या सर्व नागरिकांना समानता आणि संधी प्रदान करण्याच्या उद्दीष्टेबद्दल बोलली आहे. या क्रमवारीत महिलांनाही मतदानाचा हक्क आहे.

घटनेच्या कलम १ 15 मध्ये लिंग, धर्म, जाती आणि जन्मस्थळाच्या विभाजनाच्या आधारे सर्व भेदभावांनाही प्रतिबंधित केले आहे. अनुच्छेद १ (()) कोणत्याही राज्यास मुले व महिलांसाठी विशेष तरतूद करण्यास सामर्थ्य देते. याव्यतिरिक्त, राज्य धोरणाचे निर्देशक तत्त्वे देखील महिलांना संरक्षण देण्यास आणि त्यांना भेदभावापासून वाचविण्यात मदत करणार्‍या अनेक तरतुदी प्रदान करतात.

भारतातील महिलांसाठी अनेक घटनात्मक संरक्षणात्मक उपाय केले गेले आहेत, परंतु यामागील वास्तविकता खूप वेगळी आहे. या सर्व तरतुदी असूनही, महिलांना अजूनही देशात दुसर्‍या श्रेणीतील नागरिक मानले जाते, पुरुष लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी पुरुष त्यांना एक माध्यम मानतात, महिलांवरील अत्याचार त्यांच्या धोकादायक स्तरावर आहेत, हुंडा प्रथा आज तसेच प्रचलित आहे की, आमच्या घरात स्त्री भ्रूणहत्या ही एक रूढी आहे.

वेण्णा

महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातून वायव्य- आग्नेय दिशेने वाहणारी कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी. हिचा उगम महाबळेश्वर पठारावर क्षेत्र महाबळेश्वर परिसरात असून तेथून उगम पावणाऱ्या पंचनद्यांपैकी ही एक आहे. सुमारे ६५ किमी. लांबीची ही नदी उत्तरेस हातगेगड-आर्ले (आरळे) डोंगररांग आणि दक्षिणेस सातारा डोंगररांग यांच्यामधून, प्रामुख्याने जावळी व सातारा तालुक्यांतून वाहत जाते व सातारा शहराच्या पूर्वेस सु. ५ किमी. वरील माहुली येथे कृष्णेला मिळते. या संगामामुळे माहुली हे क्षेत्राचे ठिकाण बनले आहे.
वेण्णा नदीच्या उगमप्रदेशातच महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण असून तेथील ‘वेण्णा लेक’ नौकाविहारासाठी प्रसिद्ध आहे. सुमारे ३९.६५ हेक्टर क्षेत्रात पसरलेला हा तलाव १८४२ च्या सुमारास तयार करण्यात आला. याचे मोठ्या जलाशयात रुपांतर करण्याचे काम पूर्ण होत आले आहे
(२०००). या तलावातून बाहेर पडणारे वेण्णा नदीचे पाणी जवळच असलेल्या लिंगमाळा (लिंगमळा) किंवा वेण्णा या सु. १८० मी उंचीच्या धबधब्यावरुन दरीत कोसळते. पावसाळ्यात या धबधब्याचे दृश्य मनोहारी असते. लिंगमळा भागात स्ट्रॉबेरी, मलबेरी, बटाटे (लाल रंगाचे) यांसारखी उत्पादने घेतली जातात. हा जास्त पावसाचा, संरक्षित जंगलप्रदेश असून या खोऱ्यात जांभूळ, पिसा, गेळा, हिरडा, शिकेकाई, कारवी इ. वनस्पतिप्रकार आढळतात.
वेण्णा नदीवर सातारा तालुक्यात सातारा शहराचा वायव्येस कण्हेर गावाजवळ १९८८ साली मातीचे धरण बांधण्यात आले आहे. धरणाची उंची ५०.३४ मी. असून उजवा कालवा ५८ किमी. तर डावा कालवा २१ किमी. लांबीचा आहे. कालव्यांचे काम १९९० साली पूर्ण झाले. धरणाची पाणी साठवण क्षमता २,८६० लक्ष घ. मी. आहे. एकूण लाभक्षेत्र १२,७४५ हे. असून त्यापैकी लागवडयोग्य क्षेत्र ११,०७८ हे. आहे.
१९९३-९४ मध्ये ओलिताखालील एकूण क्षेत्रापैकी बारमाही ५५४ हे. व हंगामी ६,४०५ हे. क्षेत्राला सिंचनाचा लाभ होत होता. या धरणाच्या जलाशयात मत्स्यव्यवसायाचा विकास करण्यात आला आहे. १९९० साली कण्हेर येथे ४ मेवॉ. वीज निर्मितिक्षमतेचे जलविद्युत्‌ केंद्र उभारण्यात आले आहे. केळघर, मेढा, कण्हेर ही वेण्णा नदीखोऱ्यातील प्रमुख गावे आहेत.

नीरा नदी

कृष्णा नदीच्या भीमा ह्या उपनदीची उजवीकडील महत्त्वाची उपनदी. ही पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात, सह्याद्रीच्या डोंगर रांगांत उगम पावते.

पूर्वेस काही अंतर गेल्यावर ती ईशान्य दिशेने वाहते.
भाटघरजवळच तिला डावीकडून येळवंडी नदी मिळते. भोरपासून इंगवली गावापर्यंत नीरा तीव्र वळणे घेऊन मग पुन्हा पूर्ववाहिनी होते. तेथे तिला उत्तरेकडून शिवगंगा नदी मिळते. नंतर नीरा पुणे जिल्ह्याची दक्षिण सीमा बनते.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा व फलटण तालुक्यांतून वाहात गेल्यानंतर, ती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात उत्तरेकडे वळते आणि पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका व माळशिरस तालुका यांची सरहद्द बनते. सुमारे १६० किमी. वाहात गेल्यानंतर पुणे जिल्ह्याच्या आग्नेयीस इंदापूर तालुक्यातील नरसिंगपूरजवळ भीमा नदीस मिळते. तेथे जवळच संगम नावाचे गाव आहे.

पुणे – बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळच या नदीवर पूल बांधला आहे. नीरा नदी मुख्यतः जलसिंचनासाठी उपयुक्त आहे. तिच्या येळवंडी उपनदीवर भाटघर येथे बांधलेल्या लॉइड धरणाचे पाणी नीरेतच सोडले जाते.

वीर गावाजवळ नीरा नदीवर धरण बांधले असून डावा व उजवा असे दोन कालवे काढले आहेत [ वीर धरण]. नाटंबी येथे या नदीवर आणखी एक धरण बांधण्याची योजना आहे.

राज्यसेवा प्रश्नसंच

🔹जेव्हा ___ यांना नाशिकचा कलेक्टर पेरी याने, ते धर्मशाळेसाठी काय करु शकतात असे विचारले तेव्हा त्यांनी पेरींना विंनती केली की ही धर्मशाळा गरीब लोकांसाठी आहे, येथे राहण्यासाठी त्यांच्या कडून एक पै देखिल भाडे घेतले जाणार नाही तेव्हा धर्मशाळेवरील कर रद्द करावा.

A)  गजाननमहाराज

B)  गाडगेमहाराज ✅

C) मंचरपुर सावरे गावचे पाटील

D)  देवदत्त घाटे

🔹जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत ___छापखाना सुरु केला.

A) बुद्धीसागर

B) ज्ञानसागर

C)  कालनिर्णय

D) निर्णयसागर✅

🔹विजोड व्यक्ती ओळखा :

A) बॅरिस्टर जयकर

B) वासुदेव दास्ताने

C)  अब्दुल सैफ

D) अण्णासाहेब भोकरकर✅

🔹______ शहरातील द अलबर्ट एडवर्ड हॉस्पिटलच्या स्त्रियांच्या विभागाच्या प्रमुख वैद्यम्हणून आनंदीबाई जोशी यांची नेमणूक झाली होती.

A) मुंबई

B) पुणे

C)  कोल्हापूर ✅

D) सुरत

🔹खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्रीय पातळीवर, अंदाज समितीतील सर्व सदस्य फक्त लोकसभेतीलच असतात. या समितीमध्ये राज्यसभेला प्रतिनिधीत्व नसते.

(b) महाराष्ट्र राज्य पातळीवर, अंदाज समितीतील सर्व सदस्य देखील फक्त विधान सभेतीलच असतात. या समितीमध्ये विधान परिषदेला प्रतिनिधीत्व नसते.

A( विधान (a) बरोबर आहे✅

B)  विधान (b) बरोबर आहे

C) दोन्हीही विधाने बरोबर आहेत

D) दोन्हीही विधाने चूकीची आहेत

🔹भारतामध्ये केंव्हापासून व्हॅट ह्या करप्रणालीची सुरवात झाली ?

A) 1 एप्रिल 2005✅

B) 1 एप्रिल 2003

C)  1 एप्रिल 2001

D) 1 एप्रिल 2002

🔹जावजी दादाजी चौधरी यांनी 1869 मध्ये मुंबईत ___छापखाना सुरु केला.

A) बुद्धीसागर

B) ज्ञानसागर

C) कालनिर्णय

D) निर्णयसागर✅

🔹विजोड व्यक्ती ओळखा :

A) बॅरिस्टर जयकर

B) वासुदेव दास्ताने

C)  अब्दुल सैफ

D) अण्णासाहेब भोकरकर✅

◾️मौर्य पूर्व काळात भारत _____ म्हणून ओळखला जाई.

A)  द क्वीन ऑफ द ईस्टर्न सीज✅

B) द क्वीन ऑफ द वेस्टर्न सीज

C) द क्वीन ऑफ द सदर्न सीज

D)  द क्वीन ऑफ द एरिथ्रियन सी