Saturday 9 May 2020

प्रश्न मंजुषा


________________________________
🔴 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✔️✔️
३) २ वेळा
४) ५ वेळा
________________________________
🟤 घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✔️✔️
________________________________
⚫️ भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✔️✔️
४) कलकत्ता
________________________________
🔵 विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे ✔️✔️
________________________________
🟢 महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✔️✔️
४) स्मिता कोल्हे
________________________________
🟡 संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५०  ✔️✔️
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७
________________________________
🟠 ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✔️✔️
४) शरद पवार
________________________________
🔴 बुद्धचरित पुस्तकाचे लेखक कोण होते ?

१) अश्वघोष 🚔
२) नागार्जुन
३) वलुनिय
४) नागसेन

________________________________
🔴 सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा ( डी. डी. व्ही ) किती असतो ?

1) 30 सें. मी.
2) 15 से. मी.
3) 25 से. मी. ✅✅
4) 40 सें मी.
________________________________
🟠 फायलेरिअसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो ?

1) प्रदेशनिष्ठ रोग ✅✅
2) व्यापक रोग
3) सार्वदेशिक रोग
4) संक्रामक रोग
________________________________
🟢 स्वातंत्र्योतर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही ?

1) 1949
2) 1966
3) 1976 ✅
4) 1991

________________________________
🔴 सर्वसाधारण (निरोगी) मानवी डोळ्याचा स्पष्ट दृष्टीचा टप्पा ( डी. डी. व्ही ) किती असतो ?

1) 30 सें. मी.
2) 15 से. मी.
3) 25 से. मी. ✅✅
4) 40 सें मी.
________________________________
🟠 फायलेरिअसिस हा रोग कोणत्या वर्गामध्ये मोडतो ?

1) प्रदेशनिष्ठ रोग ✅✅
2) व्यापक रोग
3) सार्वदेशिक रोग
4) संक्रामक रोग
________________________________
🟢 स्वातंत्र्योतर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही ?

1) 1949
2) 1966
3) 1976 ✅
4) 1991
________________________________

🔷_____ राज्यात ‘कौशल सतरंग योजना’ लागू करण्यात आली

अ) मध्यप्रदेश      ब) उत्तरप्रदेश✔️    
क) राजस्थान       ड) बिहार

🔷कोणत्या नोंदणी यादीत भारतातल्या सामान्य रहिवाशांची नोंद असते?

अ) राष्ट्रीय लोक नोंदणी             ब) राष्ट्रीय नागरिक नोंदणी
क) राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी✔️    ड) राष्ट्रीय व्यक्ती नोंदणी

🔷खालीलपैकी मेघालय येथे न आढळणारी पर्वत रांग कोणती?

अ) गारो    ब) जयंतिया     क) बराली✔️    ड) खाशी

🔷इंडियन सोसायटीची स्थापना कुणी केली?

अ) सुभाषचंद्र बोस          ब)आनंदमोहन बोस✔️
क) विनायक सावरकर     ड) दादाभाई नौरोजी

🔷केनियात आढळणाऱ्या जिराफाच्या कोणत्या प्रजातीत केवळ एकटाच नर जिवंत आहे?

अ) पांढरा जिराफ✔️    ब) जाळीदार जिराफ
क) मसाई जिराफ    ड) न्युबियन जिराफ

.          🔰 आजची प्रश्नमंजुषा 🔰 ________________________________

🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान .....येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.? 
 
      A) दिल्ली

      B) पाटणा ✅✅

      C) मुंबई

      D) मद्रास
________________________________
🟡....... रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले?

     A) 15 ऑगस्ट 1947

     B) 22 जुलै 1947

     C) 24 जानेवारी 1950✅✅

     D) 25 डिसेंबर 1952
________________________________
🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते ?

     A) जवाहरलाल नेहरू

     B) वल्लभाई पटेल

    C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅

    D) एच. सी .मुखर्जी
________________________________

🔵 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे ?

     A) जपान

     B) जर्मनी ✅✅

     C) फ्रान्स

     D) दक्षिण आफ्रिका
________________________________

⚫️ घटना दुरुस्तीची पद्धत कलम......... मध्ये देण्यात आली.*

       A)368 ✅✅

      B)365

      C)360

      D)352
________________________________
⚪️ मतदानाचे किमान वय........ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.?

      A) 42 व्या

      B) 61 व्या ✅✅

      C) 86 व्या

      D) 92 व्या
________________________________

🟤 बलवंतराय मेहता समिती......  मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?

     A)1962

     B)1957✅✅

     C)1960

     D)1966
________________________________
🔴 ......... मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.?

     A) 2 जून 2013

     B) 2 जून 2014 ✅✅

     C) 13 डिसेंबर 2016

     D)10 मार्च 2011
________________________________

🟠स्वातंत्र्याचा हक्क कलम .......ते.......मध्ये देण्यात आला.?

    A)14 ते 18

     B)19 ते 22✅✅

     C)25 ते 28

     D)23 व 24
________________________________

🔴 अमेरिकेच्या घटनेमध्ये किती कलमे आहेत?

     A)21
     B)15
     C)7 ✅✅
     D)14
________________________________

भारतात ‘जनऔषधी दिन’ कधी साजरा केला जातो?
अ) ५ जानेवारी    ✔️ब) ७ जानेवारी  
क) ११ मार्च         ड) १७ मार्च

___ हा नागरिकांसाठी सार्वजनिक परिवहन विनामूल्य करणार जगातला पहिला देश ठरला.
अ) भूतान   ✔️ ब) लक्झेमबर्ग   क) लिबिया    ड) कतार

🔷मार्च २०२० या महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले आहे?
अ) भारत    ब) रशिया     क) जपान   ✔️ ड) चीन

🔷भारताच्या कोणत्या शहरात गुगल कंपनी दुसरे क्लाऊड स्टेशन उघडणार आहे?
अ) मुंबई     ✔️ब) दिल्ली        क) कोलकता     ड) हैदराबाद
___________________________________

🔴"जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)
A. लालबहादूर शास्त्री ✔️✔️
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई
_____________________________________
🟠 भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942 ✔️✔️
____________________________________
🟡आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती ✔️✔️
A. लाला लजपत राय
C. श्री ओरबिंदो
____________________________________
🔵"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक ✔️✔️
D. दादाभाई नौरोजी
____________________________________
🟤 खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी ✔️✔️
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा
___________________________________

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 04 मे 2024

◆ आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन दरवर्षी 4 मे रोजी साजरा केला जातो. ◆ ई-वाहन खरेदी करणाऱ्यामध्ये देशात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर तर महा...