Ads

19 April 2022

राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती

राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती

भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार झालेली आहे. भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्ट म्हटलेले आहे.
भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये दुहेरी स्थान शासन व्यवस्था दिसून येते. यामध्ये केंद्राचा कारभार हा संसदेमार्फत चालतो. तर घटक राज्याचा कारभार हा राज्य विधीमंडळामार्फत चालतो.
परंतु या दोन्ही प्रकारच्या राजकीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रपती हे पद संविधानाने तयार केलेले आहे.

भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासन प्रमुख आहेत. देशातील सर्व राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. संसदेचा प्रत्येक कायदा राष्ट्रपतीच्या सहिने तयार होत असतो.
राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात. या राष्ट्रपतीला 26 जानेवारीच्या दिवशी मनवंदना स्वीकारण्याचा अधिकार आहे.
राष्ट्रपती हे पद अतिशय जबाबदारीचे असल्यामुळे राष्ट्रपतीला काही घटनात्मक विशेष अधिकार देखील देण्यात आलेले आहेत.
राष्ट्रपती हा तिन्ही दलांचा सर सेनापती असून घटक राज्याच्या राज्यकारभारावर देखील राज्यपालाच्या मार्फत त्याचे नियंत्रण असते. असे असले तरी भारताचे राष्ट्रपती हे इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेने सत्तेवर येत नाही किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाप्रमाणे भारताचे राष्ट्रपतीपद तयार केलेले नाही.
अमेरिकेमध्ये राष्ट्रपती हे वास्तविक शासन प्रमुख आहे. तर भारतात राष्ट्रपती हे नामधारी शासनप्रमुख आहेत.
भारताच्या राष्ट्रपतीपदाची परंपरा ही अतिशय महत्वाची आहे.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्र प्रसाद तर 11 वे राष्ट्रपती के.आर. नारायणन तर बारावे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम होते.
तेराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व चौदावे राष्ट्रपती म्हणून प्रवण मुखर्जी हे कार्यरत आहेत.

_____________________

पात्रता –

भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार

ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.
त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असावी.
त्याचे नाव देशाच्या कोणत्याही मतदार यादीत असणे आवश्यक आहे.
ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी.
संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात.

______________________
अपात्रता –

भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार

ती व्यक्ती सरकारी नोकर असल्यास.
ती व्यक्ती सरकारी लाभ प्राप्त करणारी असल्यास.
ती व्यक्ती वेडी किंवा दिवाळखोर असल्यास.
ती व्यक्ती न्यायालयाने एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावलेली असल्यास.
त्या व्यक्तीची परदेशाशी निष्ठा असल्यास.
निवडणूक

राष्ट्रपतीपद हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे भारतीय घटनेच्या कलम 54 व 55 नुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ठरवून दिलेली आहे.
राष्ट्रपतीची निवड ही जनतेच्या प्रतिनिधीमार्फत एकलसंक्रमणीय पद्धतीनुसार होत असते.
कार्यकाल

भारतीय संविधानाच्या घटना कलम 83 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा निश्चित केला आहे.
राष्ट्रपती पदाची मुदत पाच वर्षाची असली तरी मुदतपूर्व राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतो.
याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल अशा परिस्थितीत राष्ट्रपतीवर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालविला जातो व हा महाभियोगाचा खटला सिद्ध झाल्यास राष्ट्रपतीला आपल्या पदाचा त्याग करावा लागतो.
एक व्यक्ती राष्ट्रपतीपदासाठी किमान दोन वेळा निवडणूक लढवू शकते.
वेतन, भत्ते व सुविधा

राष्ट्रपतीला दरमहा 1,50,000 रु. वेतन प्राप्त होते.
त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त राष्ट्रपती भवन हे निवासस्थान प्राप्त होते.
कार्यकालीन कामांसाठी देशी विदेशी प्रवास हा देखील मोफत असतो.
एकदा निश्चित झालेले वेतन कोणी कमी करू शकत नाही.
आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्यांच्या वेतनात कपात होऊ शकते.
निवृत्त वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.    

_____________________

राष्ट्रपतीचे कार्ये व अधिकार

भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासनप्रमुख असतात. भारतीय संविधानाने राष्ट्रपतीला काही विशेष अधिकार दिलेले आहेत.
भारतीय राज्यघटनेत कलम 47 मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, मंत्रीमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपले कार्ये पार पाडतील साधारणत: राष्ट्रपतीला पुढील कार्ये पार पाडावी लागतात.

_______________________

कार्यकारी अधिकार –

राष्ट्रपती पंतप्रधनाची नेमणूक करतो व पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नेमणूक करतो.
संसदेने केलेल्या सर्व कायद्याची अंमलबजावणी राष्ट्रपती करतो.
राष्ट्रपती वरिष्ठ शासकीय अधिकार्‍यांच्या नेमणुका करतो. यामध्ये प्रामुख्याने महालेखापाल, महान्यायवादी, निवडणूक आयुक्त केंद्रीय लोकसेवेचे अध्यक्ष व सभासद बँकेचे गव्हर्नर, राज्यपाल इ.
संरक्षणाच्या तिन्ही दलांचा सरसेनापती असल्यामुळे सैन्यातील प्रमुख अधिकार्‍यांच्या नेमणुका करतो.
देशातील सर्व प्रकराचे राजकीय व सामाजिक उत्सवांच्या प्रसंगी प्रमुख मनाचे सर्वश्रेष्ठ पद भूषवतो.
कायदेविषयक अधिकार –

वर्षातून किमान 2 वेळा संसदेचे अधिवेशन बोलवतो.
लोकसभा व राज्यसभा यांच्यात मतभेद झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलवतो.
प्रत्येक वर्षाच्या सुरूवातीला संसदेपुढे अभिभाषण करतो व शासकीय ध्येयधोरण स्पष्ट करतो.
संसदेच्या दोन्ही सभागृहात काही सदस्यांची नेमणूक करू शकतो.
संसदेने पास केलेल्या प्रत्येक विधेयकाला राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते.
अर्थविषयक अधिकार –

राष्ट्रपतीची पूर्वसंमती घेतल्याशिवाय कोणतेही अर्थविधेयक संसदेपुढे मांडता येत नाही.
पुरवणी अंदाजपत्रक संसदेपुढे मांडण्याची मांडण्याची व्यवस्था राष्ट्रपती करतो.
राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय सरकारला संसदेकडे अनुदानाची मागणी करता येत नाही.
देशाच्या संचित निधिवर राष्ट्रपतीचे नियंत्रण असते.
केंद्र सरकार आणि घटकराज्य सरकार यांच्यातील करविषयक उत्पन्नाची वाटणी राष्ट्रपती करतो.
देशामध्ये नवीन कर लादण्याविषयीचे किंवा कमी करण्याविषयीचे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय लोकसभेत मांडता येत नाही.

_____________________

न्यायविषयक अधिकार –

भारतीय घटनाकलम 124 नुसार राष्ट्रपती सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतो.
न्यायालयाच्या एखाद्या व्यक्तिला शिक्षा केल्यास त्याची शिक्षा कमी करण्याचा, रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे.
राष्ट्रपतीला विशिष्ट घटनेच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला विचारण्याचा अधिकार आहे.
सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर महाभियोगाचा खटला सिद्ध झाल्यास त्याला पदच्युत करतो.

_________________________

आणीबाणीविषयक अधिकार –

भारतीय घटनेच्या 18 व्या भागात कलम 352-360 मध्ये आणीबाणी विषयक तरतुदी दिल्या आहेत.
घटना कलम 352 नुसार बाह्य आक्रमण किंवा युद्धाच्या परिस्थितीत राज्याची सुरक्षितता धोक्यात आल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करतो.
घटना कलम 356 नुसार एखाद्या घटकराज्यांत राजकीय अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करतो.
घटना कलम 360 नुसार संपूर्ण देशात किंवा विशिष्ट घटकराज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी घोषित करतो.
राष्ट्रपतीवरील महाभियोग –

राष्ट्रपतीने घटनेच भंग केला असेल किंवा घटनाविरोशी कृत्य केले असेल तर त्याला बडतर्फ करण्याचा अधिकार संसदेला आहे.
राष्ट्रपतीवर महाभियोग प्रक्रिया 61 व्या कलमात संगीतलेली आहे.
संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात राष्ट्रपतीने घाटना भंग केल्याचा ठराव प्रथम मांडावा लागतो.
हा ठराव लोकस्वरुपाचा असावा लागतो व सभागृहातील किमान 1/4 (25%) सभासदांची त्याला संमती असावी लागते.
ठराव मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीला आरोपासंबंधी 14 दिवस अगोदरची सूचना राष्ट्रपतीला द्यावी लागते.
या ठरावावर सभागृहात चर्चा होऊन सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने तो ठराव मंजूर झाला पाहिजे आरोप बहुमताने सिद्ध न झाल्यास तो ठराव तेथेच रद्द होतो.
एक सभागृहाने आरोपपात्र ठेवल्यानंतर दुसर्‍या सभागृहात त्याची चौकशी होते. सभागृहातील चर्चेच्या वेळी स्वत: किंवा आपल्या प्रतींनिधीमार्फत आपली बाजू मांडू शकतो तसा घटनेत राष्ट्रपतीला अधिकार आहे.
दुसर्‍या सभागृहाने एकुण सभासदाच्या 2/3 बहुमताने आरोप सिद्ध केल्यास त्या दिवसापासून राष्ट्रपती पदच्युत होतात.

_____________________

राष्ट्रपतीपदाचे महत्व –

भारतीय संसदीय शासन पद्धतीमध्ये लोकसभा, राज्यसभा, आणि राष्ट्रपती मिळून संसद तयार झालेली आहे. त्यामुळे राष्ट्रपती हा संसदेचा अविभाज्य घटक म्हणून ओळखला जातो.
भारतीय घटना कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असा स्पष्ट उल्लेख केले आहे.

राष्ट्रपती भारतीय संविधानामध्ये अतिशय महत्वाचे स्थान आहे.
राष्ट्रपती हे पद देशाचे सर्वात श्रेष्ठ अधिकारपद आहे. राष्ट्रपतीचे घटनात्मक स्थान अतिशय उच्च दर्जाचे आहे. घटनेने राष्ट्रपतीला सर्वोच्च पद देऊन त्याला व्यापक प्रमाणावर अधिकार दिले आहे.
राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असल्याने त्याला अनेक प्रकारची कार्ये पार पडावी लागतात. अनेक प्रकारचे अधिकार राष्ट्रपतीला प्राप्त होतात.
भारतीय शासन व्यवस्थेने दोन प्रमुख आहेत एक नामधारी प्रमुख तर एक वास्तविक प्रमुख आहे. राष्ट्रपती हा नामधारी व प्रंतप्रधान हा वास्तविक शासनप्रमुख आहे.
राष्ट्रपती स्वेच्छेने आपल्या अधिकाराच्या जोरावर आणीबाणी जाहीर करू शकतो.
राष्ट्रपती स्वअधिकाराच्या जोरावर गुन्हेगाराला दयरा दाखवून त्याची शिक्षा स्थगित करू शकतो किंवा कमी करू शकतो.

१९ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –

१९ एप्रिल या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना –

इ.स. १४५१ सली मुघल सुलतान बहलोल लोदी यांनी दिल्लीवर आपला राज्यभिषेक केला. दिल्लीच्या शासक पदी जाणारे ते पहिले अफगाण सुलतान होते
सन १७७० साली ब्रिटीश खोजकर्ता, नाविक, मानचित्रकार आणि रॉयल नेवीचे कप्तान जेम्स कुक ऑस्ट्रेलिया देशांत जाणारे पहिले व्यक्ती बनले.
इ.स. १७७५ साली कॉँकॉर्ड व लेक्झिंग्टनची लढाई नंतर अमेरिकन क्रांतीला सुरुवात झाली.
सन १८८२ साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील पश्चिम बंगाल प्रांताच्या कलकत्ता शहरात पहिल्या प्रसूती दवाखान्याची स्थापना करण्यात आली.
इ.स. १९७५ साली एक्स-रे खगोलशास्त्र, वैमानिकी आणि सौर भौतिकी येथे प्रयोग करण्यासाठी  भारतीय अंतराळ संशोधन संघटनेने (इस्रो) तयार केलेला पहिला भारतीय उपग्रह आर्यभट याचे प्रक्षेपण करण्यात आले.
सन २००६ साली अमेरिकन अंतराळ यात्री नील आर्मस्ट्रॉंग यांनी आणलेला चंद्राचा तुकडा त्यांना भेट देण्यात आला.

__________________________

१९ एप्रिल या दिवशी झालेले जन्मदिवस / जयंती / वाढदिवस –
इ.स. १७८० साली सतराव्या शतकातील अवध प्रांताचे चौथे नवाब वजीरअली खान यांचा जन्मदिन.
सन १८९२ साली भारतातील सुप्रसिद्ध बालशिक्षणतज्ञ व समाजसेविका ताराबाई मोडक यांचा जन्मदिन.
इ.स. १९२२ साली जर्मन लढाऊ वैमानिक एरिच हार्टमैन यांचा जन्मदिन.
सन १९४६ साली ‘आंध्र पुरस्कार’ सन्मानित भारतीय शास्त्रीय गायिका तसचं, उस्ताद आमिर खान यांच्या अधिपत्याखाली प्रशिक्षण घेतलेल्या भारतीय शास्त्रीय गायिका कंकना बॅनर्जी यांचा जन्मदिन.
इ.स. १९५० साली भारताचे एकोणिसावे निवडणूक आयुक्त हरिशंकर ब्रह्मा यांचा जन्मदिन.
सन १९५७ साली विश्वविख्यात भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्मदिन.
इ.स. १९६८ साली भारतीय विनोदी हिंदी चित्रपट अभिनेते अरशद वारसी यांचा जन्मदिन.
सन १९७७ साली अर्जुन पुरस्कार व पद्मश्री पुरस्कार सन्मानित भारतीय लांब उडी अ‍ॅथलेटिक्स खेळाडू अंजू बॉबी जार्ज यांचा जन्मदिन.
इ.स. १९८७ साली रशियन माजी व्यावसायिक टेनिसपटू मारिया शारपोव्हा यांचा जन्मदिन.

__________________________

१९ एप्रिल या दिवशी झालेले मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
इ.स. १०५४ साली मुल जर्मन वंशीय कॅथोलिक चर्चचे पोप एगिसिम-डॅगसबर्गचा ब्रूनो यांचे निधन.
सन १८८२ साली इंग्रजी निसर्गविज्ञानी, भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ तसचं, उत्क्रांती विज्ञानाचे जनक चार्ल्स डार्विन यांचे निधन.
इ.स. १९०६ साली रेडियम व पोलोनियम धातूचे शोधकर्ता व नोबल पुरस्कार सन्मानित फ्रेंच देशातील संशोधक पियरे क्युरी यांचे निधन.
सन १९१० साली स्वातंत्र्यपूर्व भारतातील महाराष्ट्र प्रांताच्या नाशिक जिल्ह्याचे ब्रिटीश जिल्हाधिकारी जॅक्सन यांची गोळ्या मारून हत्या करणारे थोर क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांना फाशी देण्यात आली.
इ.स. १९१० साली क्रांतिकारक कृष्णाजी गोपाल कर्वे यांना नशिक येथील ब्रिटीश जिल्हाधिकारी जॅक्सन यांना क्रांतिकारक अनंत कान्हेरे आणि विनायक नारायण देशपांडे यांच्या सोबत मिळून गोळ्या झाडल्या प्रकरणी त्यांना फाशी दिण्यात आली.
सन १९७४ साली पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आयुब खान याचं निधन.
इ.स. २००७ साली दूरदर्शन कार्टूनिस्ट मालिका द विजार्ड आफ़ आईडी चे व्यंगचित्रकार ब्रैंड पार्कर याचं निधन.

१९ एप्रिल रोजी

१९ एप्रिल रोजी झालेले मृत्यू.

१८८१: इंग्लंडचे पंतप्रधान बेंजामिन डिझरेली यांचे निधन. (जन्म: २१ डिसेंबर १८०४)

१८८२: ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८०९)

१९०६: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ पिअर क्यूरी यांचे निधन. (जन्म: १५ मे १८५९)

१९१०: क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १८९२)

१९५५: ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक जिम कॉर्बेट यांचे निधन. (जन्म: २५ जुलै १८७५)

१९७४: फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष आयुब खान यांचे निधन. (जन्म: १४ मे १९०७)

१९९३: स्वातंत्र्यसैनिक डॉ. उत्तमराव पाटील यांचे निधन.

१९९४: पंजाबचे माजी मंत्री मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो यांचे निधन.

१९९८: उद्योजीका सौ. विमलाबाई गरवारे यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १९२८)

२००३: भारतीय-इंग्रजी खलीफा मिर्जा ताहिर अहमद यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९२५)

२००४: गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक नॉरिस मॅक्विहिर यांचे निधन.

२००८: लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी सरोजिनी बाबर यांचे निधन. (जन्म: ७ जानेवारी १९२०)

२००९: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या अहिल्या रांगणेकर यांचे निधन. (जन्म: ८ जुलै १९२२)

२०१०: लेखक आणि टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे निधन. (जन्म: ७ जून १९१३)

विविध राज्यांचे राज्य फुलपाखरू आणि 2021 मध्ये भारताच्या समुद्र सीमेवर आलेली चक्रीवादळे

MPSC_Current_Affiars_2022:
.    🟠 विविध राज्यांचे राज्य फुलपाखरू 🟠

🔹अ) महाराष्ट्र - ब्लू मोरमॉन ✅

🔸ब) उत्तराखंड - कॉमन पीकॉक

🔹क) कर्नाटक - सदर्न बर्ड विंग्ज

🔸ड) केरळ - मलबार बँडेड पीकॉक

🔹इ) तमिळनाडू - तमिळ येओमन

🔸फ) अरुणाचल प्रदेश - कैसर-ए-हिंद ✅

🔹नुकतेच अरुणाचल प्रदेशचे अधिकृत राज्य फुलपाखरू म्हणून कैसर-ए-हिंद हे फुलपाखरू घोषित करण्यात आले आहे.

🔸राज्य फुलपाखरू घोषित करणारे अरुणाचल प्रदेश देशातील सहावे राज्य ठरले आहे.

🔹महाराष्ट्र (2015) हे राज्य फुलपाखरु घोषित करणारे पहिले राज्य आहे.

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖

🟠2021 मध्ये भारताच्या समुद्र सीमेवर आलेली चक्रीवादळे :-

🔹१)तोत्के :-
नाव : म्यानमार
क्षेत्र : उत्तर हिंदी महासागर

🔸२) यास :-
नाव : ओमान
क्षेत्र : बंगालचा उपसागर

🔹३) गुलाब :-
नाव : पाकिस्तान
क्षेत्र : बंगालचा उपसागर

🔸४) शाहीन
नाव : कतार
क्षेत्र : उत्तर हिंदी महासागर

🔹५) राय
नाव : मायक्रोनेशिया (प्रशांत महासागरातील एक बेट)
-2021 या वर्षातील प्रणव समूहावर धडकनारे सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ आहे.

➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖

महत्वाचे प्रश्न

१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी

६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार

अर्थशास्त्र के सवाल और जवाब

25. निम्न उत्पादों में से किसे ISI चिह्न प्रदान नहीं किया जाता है ?
(A) विद्युत सामग्री
(B) होजरी का माल
(C) बिस्कुट
(D) कपड़ा

उत्तर
होजरी का माल

26. भारतीय अर्थव्यवस्था में निम्नलिखित में से कौन से उद्योग में सबसे ज्यादा निवेश किया गया है?
(A) चाय
(B) सीमेंट
(C) इस्पात
(D) पटसन

उत्तर
इस्पात

27. वाणिज्यिक प्रयोग के लिए उपलब्ध कराया गया पहला कम्प्यूटर था ।
(A) मानिआक
(B) एनिआक
(C) यूनिवाक
(D) एडसाक

उत्तर
यूनिवाक

28. ‘मोर मेगा स्टोर’ खुदरा बिक्री श्रृंखला किस भारतीय उद्योग से संबंधित है ?
(A) रिलायंस उद्योग
(B) भारतीय उपक्रम
(C) आदित्य बिरला ग्रुप
(D) इनमें से कोई नहीं

उत्तर
आदित्य बिरला ग्रुप

29.स्वतन्त्र भारत का सार्वजनिक क्षेत्र का पहला निगम कौन सा है?
(A) हिंदुस्तान इस्पात निगम, भिलाई
(B) भारतीय राज्य व्यापार निगम
(C) भारतीय खाद्य निगम
(D) दामोदर घाटी निगम

उत्तर
दामोदर घाटी निगम

30. मूल (कोर) उद्योग होते हैं
(A) बुनियादी उद्योग
(B) उपभोक्ता माल उद्योग
(C) पूँजीगत माल उद्योग
(D) सरकारी उद्योग

उत्तर
बुनियादी उद्योग

31.भारत के किस उद्योग में अधिकतम कर्मचारियों को रोजगार मिला हुआ है ?
(A) पटसन
(B) लोहा और इस्पात
(C) कपड़ा
(D) चीनी

उत्तर
कपड़ा

32. सार्वजनिक क्षेत्र के यूनिटों का प्रतीकात्मक निजीकरण या घाटे का पंजीकरण तब होता है जब सरकार बेच दे
(A) 5 प्रतिशत शेयर
(B) 10 प्रतिशत शेयर
(C) 15 प्रतिशत शेयर
(D) 20 प्रतिशत शेयर

उत्तर
5 प्रतिशत शेयर

33. जी. एन. पी. – राशन अवमूल्यन =
(A) राष्ट्रीय आय
(B) एन. डी. पी.
(C) एन. एन. पी.
(D) जी. एन. पी.

उत्तर
एन. एन. पी.

34. काला बाजार वह स्थिति है जिसमें
(A) माल को उत्पादकों द्वारा लादा जाता है
(B) माल को गोपनीय ढंग से बेचा जाता है
(C) माल को सरकार द्वारा निर्धारित कीमत से अधिक पर बेचा जाता है
(D) माल को तभी उपलब्ध कराया (बेचा) जाता है जबकि कीमतों में वृद्धि हो चुकी हो

उत्तर
माल को तभी उपलब्ध कराया (बेचा) जाता है जबकि कीमतों में वृद्धि हो चुकी हो

35. भारत में विशेष आथक क्षेत्र (सेज) क्या बढ़ाने के लिए स्थापित किए गए थे?
(A) मुक्त व्यापार
(B) विदेशी निवेश
(C) रोजगार
(B) प्रौद्योगिकी विकास

उत्तर
विदेशी निवेश

36. वाणिज्य बैंक निम्नलिखित में से किस प्राथमिकता क्षेत्र को ऋण देते हैं ?
(A) भारी उद्योग
(B) कृषि, लघु उद्योग और कमजोर तबके के लिए
(C) विदेशी कंपनियों
(D) आपात स्थिति में राज्य सरकार

उत्तर
कृषि, लघु उद्योग और कमजोर तबके के लिए

37. विशेष आर्थीक क्षेत्र (SEZ)की अवधारणा पहले शुरू की गई थी :
(A) चीन में
(B) जापान में
(C) भारत में
(D) पाकिस्तान में

उत्तर
चीन में

38. एक सूचना प्रौद्योगिकी विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ), ‘नेक्स्ट जोन’ स्थापित किया जा रहा है
(A) उत्तर प्रदेश के पनकी में
(B) महाराष्ट्र के पनवेल में
(C) कर्नाटक के बैंगलर में
(D) आंध्र प्रदेश के सिकंदराबाद में

उत्तर
महाराष्ट्र के पनवेल में

39. रेजीडैक्स का संबंध किससे है?
(A) शेयरों की कीमत से
(B) मुद्रास्फीति से
(C) म्युच्युअल फंड की कीमतों से
(D) जमीन की कीमतों से

उत्तर
जमीन की कीमतों से

40. भारत में निजी उद्योग को निम्नलिखित में से कौन दीर्घ कालिक ऋणों का संवितरण करती है?
(A) भारतीय खाद्य निगम
(B) भारतीय जीवन बीमा निगम
(C) प्राथमिक ऋण समिति
(D) भू विकास बैंक

उत्तर
भू विकास बैंक

41. वाक्यांश “जस्ट डू इट” किस कंपनी से संबंधित है?
(A) इन्फोसिस
(B) जेट एअरवेज़
(C) टाटा मोटर्स
(D) नाइक

उत्तर
नाइक

42. किसी व्यवसाय इकाई के लिए दीर्घकालीन ऋण (क्रेडिट) का मुख्य स्रोत है
(A) स्टॉकों और बाँडों की जनता को बिक्री
(B) बैंकों से उधार
(C) सरकार से ऋण
(D) जनता तथा वित्तीय संस्थाओं से जमाएँ

उत्तर
स्टॉकों और बाँडों की जनता को बिक्री

43. क्या कारण है कि मात्रात्मक प्रतिबंध हटाए जाने के बाद भी भारत में आयात की गई प्रयक्त कारें बड़े पैमाने पर उपलब्ध नहीं हैं?
(A) भारत में विनिर्मित अच्छी कारों की कम कीमत
(B) आयात-शुल्क में वृद्धि तथा कार की कालातीत आयु (Life)
(C) प्रदूषण मानक तथा राइड हैंड ड्राइव
(D) उपर्युक्त (B) तथा (C) दोनों

उत्तर
उपर्युक्त (B) तथा (C) दोनों

44. मारुति कार मुख्यत: निम्नलिखित में से किस पर आधारित हैं ?
(A) जापानी प्रौद्योगिकी
(B) कोरियन प्रौद्योगिकी
(C) रूसी प्रौद्योगिकी
(D) जर्मन प्रौद्योगिकी

उत्तर
जापानी प्रौद्योगिकी

45. ‘सनराइज इण्डस्ट्रीज’ का अर्थ है
(A) पेट्रोरासायानिक तथा इलेक्ट्रॉनिक्स उद्योग (पेट्रोकेमिकल्स एण्ड इलेक्ट्रॉनिक्स इण्डस्ट्री)
(B) सूरजमुखी तेल उद्योग (सनफ्लावर आयल इण्डस्ट्री)
(C) कम्प्यूटर उद्योग (कम्प्यूटर इण्डस्टीर)
(D) रासायनिक उद्योग (केमिकल इण्डस्ट्री)

उत्तर
पेट्रोरासायानिक तथा इलेक्ट्रॉनिक्स उद्योग (पेट्रोकेमिकल्स एण्ड इलेक्ट्रॉनिक्स इण्डस्ट्री)

46. भारत के निजी क्षेत्र में सबसे बड़ी विद्युत परियोजना कहां स्थित है?
(A) राजामुन्द्री (आंध्र प्रदेश)
(B) नैवेली (तमिलनाडु)
(C) कोरबा (मध्य प्रदेश)
(D) दाभोल (महाराष्ट्र)

उत्तर
दाभोल (महाराष्ट्र)

47. हाल में भारतीय जहाजरानी निगम के ‘सार्वजनिक क्षेत्र के नवरत्न उद्यमों’ में शामिल हो जाने से उनकी संख्या हो गई है
(A) 15
(B) 16
(C) 17
(D) 18

उत्तर
17

48.निम्नलिखित में से कौन-सा कार्य राज्य वित्त निगम का कार्य नहीं है ?
(A) स्टाक,शेयरों, डिबेंचरों को जारी करने की जोखिम अंकन करना
(B) औद्योगिक प्रतिष्ठानों को ऋण देना
(C) औद्योगिक प्रतिष्ठानों के शेयरों के लिए सीधे अभिदान करना
(D) औद्योगिक प्रतिष्ठानों द्वारा प्रवर्तित डिबेंचरों के लिए अभिदान करना

उत्तर
स्टाक,शेयरों, डिबेंचरों को जारी करने की जोखिम अंकन करना

49. किस पहली भारतीय कम्पनी को नासडाक में सूचीबद्ध किया गया है?
(A) रिलांयस
(B) टीसीएस
(C) एचसीएल
(D) इन्फोसिस

उत्तर
इन्फोसिस