Ads

14 October 2022

महिलां विषयक कायदे

1. सतीबंदी कायदा -1829

2. विधवा पुनर्विवाह कायदा -1856

3. धर्मांतरीत व्यक्ती विवाह विच्छेद कायदा -1866

4.भारतीय घटस्फोट कायदा -1869

5. मानवी हक्क संरक्षण कायदा -1993

6. आनंदी विवाह कायदा -1909

7. मुस्लिम स्त्री घटस्फोट हक्क संरक्षण कायदा -1986

8. विशेष विवाह -1954

9. हिंदू दत्तक व निर्वाह कायदा -1956

10. विवाहित स्त्रियांचा संपत्तीचा कायदा -1959

11.अनैतिक ध्येय व्यापार प्रतिबंधक कायदा-1956

12. वैद्यकी व गर्भपात कायदा -1929

13. हुंडाप्रतिबंधक कायदा -1929

14. बालविवाह निर्बंध कायदा -1929

15. कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा -2005

16. महाराष्ट्र देवदासी प्रतिबंधक व निर्मूलन कायदा -2005

17. मातृत्व लाभासंबंधीचा कायदा -1961

18. समान वेतन कायदा -1976

19. बालकामगार कायदा -1980

20. अपंग व्यक्ती कायदा -1995

21. मानसिक आरोग्य कायदा -1987

22. कुटुंब न्यायालय कायदा - 1984

23. राष्ट्रीय महिला आयोग कायदा -1990

24. माहिती अधिकार कायदा -2005

25. बालन्याय कायदा - 2000

26. भिक्षा प्रतिबंधक कायदा -1959

27. अनाथालय व धर्मादाय कायदा - 1960

28. हिंदू विवाह कायदा -1955

29. कर्मचारी विमा योजना -1952

30. प्रसूती सुधारणा कायदा -1961

31. अंतरराज्यीय प्रवासी कामगार कायदा - 1979

ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने


१) अनुदान हा ग्रामपंचायतीच्या उत्पन्नचा सर्वात मोठा स्रोत आहे. ( केंद्र, राज्य व जिल्हा परिषद यांच्या कडून )

२) गावातील विविध करांच्या माध्यमातून ( पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती, यात्रा, कोंडवाडे, बाजार, इत्यादी )

३) गावातील एकूण महसुलापैकी ७० टक्के महसूल जिल्हा परिषदेकडे द्यावा लागतो उर्वरित ३० टक्के महसूल ग्रामपंचायत खर्च करू शकते.

४) ग्रामनिधी ग्रामसेवक सांभाळतो.

हिशोब तपासणी 

१) भारताचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च हे आहे.

२) ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न २५०००/- रुपयांपेक्षा कमी असल्यास अश्या ग्रामपंचायतीची जिल्हा परिषदेमार्फत हिशोब तपासणी केली जाते.

३) ग्रामपंचायतीचे उत्पन्न २५०००/- रुपयांपेक्षा अधिक असल्यास सदर ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी स्थानिक निधी लेखापालांमार्फत केली जाते.

४) ग्रामपंचायतीची कार्यकालीन तपासणी करण्याचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी ( CEO ) याना आहेत.

मंत्रिपरिषद


कलम 74:- यानुसार राष्ट्रपतीस त्याचे कार्याचे संचालन करण्याकरिता व त्यास सल्ला देण्याकरिता एका मंत्रिपरिषदाचे पंप्रधानाच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात येणार.

केंद्रीय मंत्री परिषदेची निवड पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीद्वारे केली जाते यामध्ये तीन प्रकारचे मंत्री असतात

1.कॅबिनेट मंत्री

2.राज्यमंत्री

3.उपमंत्री

कॅबिनेट मंत्री :- म्हणजे मंत्रिमंडळ होय. हे सर्वात महत्त्वाचे मंत्री असतात.

यामध्ये महत्त्वपूर्ण विभाग येतात.

जसे :- रेल्वे, संरक्षण, गृहमंत्रालय इत्यादी.

हे मंत्री स्वबळावर निर्णय घेऊ शकतात.

राज्यमंत्री व उपमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांना मदत करणारे असतील.

उपमंत्र्यांना छोटे पद दिले जातात तर राज्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांना मदत करण्यासाठी असतात.

मंत्र्यांची संख्या

मूळ संविधानामध्ये मंत्री परिषदेची सदस्य संख्या अशी कोणती संख्या नव्हती. परंतु 91वी घटनादुरुस्ती 2003 अनुसार ही संख्या निर्धारित करण्यात आली. यानुसार केंद्रीय मंत्री परिषदेची सदस्य संख्या एकूण लोकसभा सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक नसेल.

उद्देश पत्रिका

1. संविधान निर्मिती मागचा संविधानकर्त्यांचा उद्देश

2. उद्देशाला संविधानमध्ये किती स्थान देण्यात आलेले आहे जर देण्यात आले नसेल तर घटनेतील दुरूस्ती करून त्याची पूर्तता करणे

3. घटनेतील काही अस्पष्ट गोष्टी स्पष्ट करण्यासाठी उद्देशपत्रिकेचा उपयोग होतो.

उद्देश पत्रिका : “आम्ही भारतीय जनता, भारताच सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना
न्याय : सामाजिक, आर्थिक आणि राजकीय
स्वातंत्र्य : विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे
समता : दर्जा आणि संधी याबाबतीत
बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता राखणारी यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज 26 नोव्हेंबर, 1949 रोजी विचारपूर्वक ठरवीत आहोत.” “व ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य स्वीकृत करीत आहोत.”

राज्य व्यवस्थेचे स्वरूप

1. सार्वभौम : म्हणजे भारत आता इतर कोणत्याही देशाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली नाही. अंतर्गत आणि बाह्य परदेशी संबंध निर्माण करण्यास भारत स्वातंत्र्य आहे.

2. प्रजासत्ताक : म्हणजे लोकनियुक्त शासन होय. प्रजासत्ताक राज्यामध्ये अंतिम सत्ता लोकांकडे असते.

3. गणराज्य : म्हणजे राजा नसलेले राज्य होय.

राज्य व्यवस्थेची उद्देश : भारतीय घटनेच्या तिसर्‍या भागामध्ये राज्य व्यवस्थेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी भारतीय घटनेत पुढीलपैकी चार उद्देश उद्देशपत्रिकेत सांगितली आहेत.

न्याय : सामाजिक, आर्थिक, राजकीय

स्वातंत्र्य : विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना

समता : दर्जा आणि संधी याबाबतीत

बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता

हॉलिवूड अभिनेता

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ बाह्य अवकाशात चित्रपट करणारा पहिला अभिनेता ठरला

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ, जो त्याच्या प्रकल्पांमध्ये उच्च-ऑक्टेन स्टंट्स काढण्यासाठी प्रसिद्ध आहे, गोष्टींना पुढील स्तरावर नेत आहे आणि लवकरच अंतराळात शूट करणारा पहिला अभिनेता होऊ शकतो.

टॉप गन अभिनेत्याने दिग्दर्शक डग लिमन सोबत एका प्रोजेक्टवर भागीदारी केली आहे ज्यात त्याला स्पेसवॉक करण्यासाठी बोलावले आहे.

हॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शकाने टॉमला इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत स्वतःला लाँच करण्याच्या प्रस्तावासह युनिव्हर्सल फिल्म्ड एंटरटेनमेंट ग्रुप (UFEG) शी संपर्क साधला आहे.

HIMCAD योजना

हिमाचल प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी “HIMCAD” ही नवीन योजना सुरू केली आहे

हिमाचल प्रदेश राज्य सरकारने शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 'HIMCAD' नावाची नवीन योजना सुरू केली आहे .

ताज्या आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशातील सुमारे 80% कृषी क्षेत्र पावसावर अवलंबून आहे.

ही योजना उत्तम जलसंधारण, पीक वैविध्य आणि एकात्मिक शेतीसाठी शेतकऱ्यांच्या शेतांना शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.

HIMCAD" योजनेबद्दल :

या योजनेंतर्गत, मार्च 2024 पर्यंत 23,344 हेक्टर लागवडीयोग्य कमांड एरियामध्ये कमांड एरिया डेव्हलपमेंट उपक्रम पुरविण्याचे नियोजन आहे आणि राज्य तांत्रिक सल्लागार समितीने 305.70 कोटी रुपयांच्या 379 लघु सिंचन योजनांना मान्यता दिली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने प्रवाही सिंचन योजना, सूक्ष्म सिंचनाद्वारे कार्यक्षम सिंचन योजना, जल से कृषी का बाल, उपसा सिंचन योजना आणि बोअरवेल बांधणे आदी योजना राबविल्या आहेत.

लक्षात ठेवा

       

चुंबकाच्या सजातीय ध्रुवांमध्ये .... व विजातीय ध्रुवांमध्ये .... निर्माण होते.
- प्रतिकर्षण व आकर्षण

द्विधातुक पट्टीच्या वापराची दैनंदिन व्यवहारातील उदाहरणे ....
- ओव्हन व फ्रीज

विद्युत घंटेमध्ये .... लोखंडाचे चुंबक वापरले जाते.
- मृदू

टंगस्टन हा धातू .... सें. ग्रे. या तापमानास वितळतो.
- ३,००० अंश

विजेच्या दिव्यात .... या धातूची तार (फिलॅमेंट) वापरतात.
- टांग्स्टान

काचेप्रमाणे दिसणाऱ्या, परंतु पाण्यात द्रावणीय असलेल्या .... या पदार्थास 'जलकाच' असे संबोधले जाते.
- सोडिअम सिलिकेट

गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बांधलेली पाण्याची टाकी नेहमी उंच ठिकाणी असते. यामागील तत्त्व कोणते ?
- पाणी नेहमी समपातळीत राहते.

युरेनिअममधून किरणोत्सर्ग होत असल्याचे प्रथम .... या शास्त्रज्ञाने शोधून काढले.
- हेन्री बेक्वेरेल

अल्फा किरणांवर धन विद्युत्भार असतो तर बीटा किरणांवर .... विद्युत्भार असतो.
- ऋण

पाऱ्याचा उत्कलनबिंदू .... इतका आहे.
- ३५७ अंश से.

मुलायम सिंह यादव

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे निधन

समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे १० ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. माजी मुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेश सरकारने तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

त्यांच्या पार्थिवावर इटावा जिल्ह्यातील सैफई या मूळ गावी पूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुलायम 1967 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. ते आठ वेळा आमदार आणि सात वेळा खासदार होते. ते तीन वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि दोनदा केंद्रात मंत्री होते. नेताजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुलायमसिंह यादव यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. ते सध्या लोकसभेत मैनपुरी मतदारसंघातून खासदार होते.
  

अल्पसंख्यांक आयोग

 

भारत सरकारने 1978 मध्ये अल्पसंख्यांकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी 'अल्पसंख्यांक आयोग' स्थापन केला.

राष्ट्रीय अल्पसंख्यांक कायदा 1992 लागू झाल्यानंतर अल्पसंख्यांक आयोगाला वैधानिक दर्जा प्राप्त झाला.

1993 मध्ये राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग असे आयोगाचे नामकरण करण्यात आले.

एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि पाच सदस्य अशी या आयोगाची रचना आहे.

भारतात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, झोरास्ट्रियन (पारसी) आणि जैन यांना अल्पसंख्यांक समुदायाअंतर्गत अधिसूचित करण्यात आले आहे. (27 जानेवारी 2014 रोजी 'जैन' समुदायाला अल्पसंख्यांक म्हणून अधिसूचित करण्यात आले.)

आंतरराष्ट्रीय बालिका दिन

11 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय बालिका दिन
संबंधित महत्वाची माहिती

दरवर्षी 11 ऑक्टोबर हा दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश मुलींच्या सक्षमीकरणाला चालना देणे आणि मुलींना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल जागरूकता पसरवणे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे हा आहे.

या वर्षाची मुख्य थीम म्हणजेच 2022 आंतरराष्ट्रीय बालिका दिन ही 'आमचा काळ आता आमचे हक्क, आमचे भविष्य' आहे.

आंतरराष्ट्रीय बालिका दिन 2022 निमित्त, महिला आणि बाल विकास मंत्रालयाने नवी दिल्ली येथे "बेटियां बने कुशल" नावाच्या मुलींसाठी राष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते. ही परिषद बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आली होती.
 

जागतिक मानसिक आरोग्य दिन

10 ऑक्टोबर: जागतिक मानसिक आरोग्य दिन

दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थने सन 1992 मध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिनाची सुरुवात जगभरातील लोकांना मानसिक आरोग्य सेवेबद्दल जागरूक करण्यासाठी केली.

या वर्षी म्हणजे 2022, जागतिक मानसिक आरोग्य दिनाची मुख्य थीम आहे 'मानसिक आरोग्य आणि कल्याण सर्वांसाठी जागतिक प्राधान्य'.
  

भारतीय संविधान भाग 1


भारतीय संविधान का निर्माण एक संविधान सभा द्वारा 2 वर्ष 11 महीने तथा 18 दिन में किया गया.

संविधान सभा का गठन कैबिनेट मिशन योजना के प्रावधानों के अनुसार अप्रत्यक्ष रूप से राज्यों के विधान-सभाओं द्वारा नवम्बर 1946 में किया गया था.

संविधान सभा में कुल 389 सदस्य थे, जिनमें 292 प्रांतों से तथा 93 देशी रियासतों से चुने जाने थे. 4 सदस्य कमीश्नरी क्षेत्र के थे.

प्रांतीय विधान सभा में प्रत्येक समुदाय के सदस्यों ने एकल सक्रंमणीय पद्धति के आनुपातिक प्रतिनिधित्व के अनुसार अपने प्रतिनिधियों का निर्वाचन किया.

देशी रियासतों से चयन की पद्धति परामर्श से तय की जानी थी.

3 जून, 1947 की योजना के अधीन पाकिस्तान के लिए पृथक संविधान सभा गठित की गयी.

महात्मा गांधी ने 1922 में ‘स्वराज’ का अर्थ समझाते हुए यह संकेत दिया था कि भारत के लिए भारतीय ही संविधान बनायेंगे.

1929 के लाहौर अधिवेशन में कांग्रेस ने पूर्ण स्वराज्य का प्रस्ताव पारित किया था.

सर्वप्रथम 1914 में संविधान सभा की मांग की गयी. स्वराज पार्टी ने मई 1934 में तथा कांग्रेस ने फैजपुर अधिवेशन में इस मांग को दुहराया.

1942 में क्रिप्स प्रस्ताव में संविधान सभा की मांग को स्वीकार किया गया.

संविधान सभा में जनसंख्या के आधार पर (लगभग 10 लाख पर एक) प्रतिनिधि निर्धारित किए गये थे.

संविधान निर्माण के लिए 60 देशों के संविधानों का अध्ययन किया गया.

विभाजन के बाद संविधान सभा की सदस्य संख्या 299 रह गयी, जिनमें से 284 सदस्यों ने 26 नवम्वर, 1949 को संविधान पर हस्ताक्षर किए.

संविधान सभा की प्रथम बैठक 9 दिसम्बर, 1946 को हुई थी.

प्रथम बठैक की अध्यक्षता डा. सच्चिदानदं सिन्हा ने की थी तथा मुस्लिम लीग ने इसका बहिष्कार किया था.

11 दिसम्बर, 1946 को डा. राजेन्द्र प्रसाद को संविधान सभा का स्थायी अध्यक्ष चुना गया.

श्री बी.एन. राव को संविधान सभा के संवैधानिक सलाहकार पद पर नियुक्त किया गया.

13 दिसम्बर, 1946 को जवाहर लाल नेहरू ने संविधान सभा का ‘उद्देश्य प्रस्ताव’ प्रस्तुत कर संविधान निर्माण का कार्य करना प्रारंभ किया. यह प्रस्ताव संविधान सभा द्वारा 22 जनवरी, 1947 को पारित कर दिया गया.

संविधान निर्माण के लिए विभिन्न समितियां जैसे-प्रक्रिया समिति, वार्ता समिति, संचालन समिति, कार्य समिति, संविधान समिति, झंडा समिति, प्रारूप समिति आदि का निर्माण किया गया.

विभिन्न समितियों में प्रमुख प्रारूप समिति जो कि 19 अगस्त, 1947 को बनी थी, के अध्यक्ष डा.बी.आर. अम्बेडकर को बनाया गया. इस समिति के अन्य सदस्य थे- एन. गोपाल, स्वामी आयंगर, अल्लादि कृष्ण स्वामी अय्यर, मोहम्मद सादुल्ला, के.एममुंशी, बी. एल मित्तर तथा डी.पी. खेतान. कुछ समय बाद बी.एल. मित्तर के स्थान पर एन. माधव राव तथा डी.पी. खेतान की मृत्यु के बाद टी.टी. कृष्णामाचारी को इस समिति में सम्मिलित कर लिया गया.

संविधान सभा की बैठक का तृतीय आरै अंतिम वाचन 14 नवम्बर, 1949 को हुआ. यह बैठक 26 नवम्बर, 1949 को समाप्त हुई.

26 नवम्बर, 1949 को ही अंतिम पारित संविधान पर सभापति तथा उपस्थित सदस्यों के हस्ताक्षर हुए. इसी दिन संविधान सभा ने भारत के संविधान को अंगीकार कर लिया.

नागरिकता, निर्वाचन और अन्तरिम संसद से सबंधित उपबंधों को तथा अस्थायी एवं संक्रमण उपबंधों को 26 नवम्बर, 1949 से ही तुरंत प्रभावी किया गया.

सम्पूर्ण संविधान 26 जनवरी, 1950 को लागू किया गया. 26 जनवरी, 1950 को ही भारत को गणतंत्र घोषित किया गया.

डा. राजेन्द्र प्रसाद को भारत का प्रथम राष्ट्रपति नियुक्त किया गया. संविधान सभा को ही आगामी ससंद के चुनाव तक भारतीय ससंद के रूप में मान्यता दी गयी.
डा.बी.आर. अम्बडेकर को ‘ संवधान का पिता’ (Father of constitution) कहा जाता है.

भारतीय संविधान विश्व का सबसे लम्बा लिखित संविधान है.

भारतीय संविधान में प्रस्तावना के अतिरिक्त 395 अनुच्छेद तथा 8 अनुसूचियां थीं.

संविधान की उद्देशिका (प्रस्तावना) में संविधान के ध्येय और उसके आदर्शों का संक्षिप्त वर्णन है. जहां संविधान की भाषा संदिग्ध होती है वहाँ उद्देशिका की सहायता ली जाती है.

उद्देशिका को संविधान की कुंजी भी कहा जाता है.

उद्देशिका को न्यायालय में प्रवर्तित नहीं किया जा सकता है.

भारत को 26 जनवरी, 1950 को एक गणराज्य (Republic) घोषित किया गया, जिसका तात्पर्य है कि भारत का राष्ट्राध्यक्ष निर्वाचित होगा, आनुवंशिक नहीं.

उद्देशिका में “समाजवादी”, “धर्मनिरपेक्ष” एवं “अखंडता” शब्द 1976 में 42वें संशोधन द्वारा जोड़े गये हैं.

समाजवादी शब्द का अर्थ समाजवादी राज्य अर्थात् सभी उत्पादन एवं वितरण के साधनों का राष्ट्रीयकरण नहीं है. बल्कि गरीब एवं अमीर के बीच दूरी को कम करना है.

“पन्थनिरपेक्ष” का अर्थ सरकार द्वारा सभी धर्मों का समान संरक्षण एवं सम्मान करना है.

विज्ञान व त्याच्या विषयशाखा

1. मीटिअरॉलॉजी : हवामानाचा अभ्यास

2. अॅकॉस्टिक्स : ध्वनीचे शास्त्र

3. अॅस्ट्रोनॉमी : ग्रहतार्‍यांचा अभ्यास

4. जिऑलॉजी : भू-पृष्ठावरील पदार्थांचा अभ्यास

5. मिनरॉलॉजी : भू-गर्भातील पदार्थांचा अभ्यास

6. पेडॉगाजी : शिक्षणविषयक अभ्यास

7. क्रायोजेनिक्स : अतिशय कमी तापमानाच्या निर्मिती, नियंत्रण व उपयोगाचे शस्त्र

8. क्रिस्टलोग्राफी : स्फटिकांचा अभ्यास

9. मेटॅलर्जी : धातूंचा अभ्यास

10. न्यूरॉलॉजी : मज्जसंस्थेचा अभ्यास

11. जेनेटिक्स : अनुवंशिकतेचा अभ्यास

12. सायकॉलॉजी : मानवी मनाचा अभ्यास

13. बॅक्टेरिऑलॉजी : जिवाणूंचा अभ्यास

14. व्हायरॉलॉजी : विषाणूंचा अभ्यास

15. सायटोलॉजी : पेशींची निर्मिती, रचना व कार्याचे शास्त्र

16. हिस्टोलॉजी : उतींचा अभ्यास

17. फायकोलॉजी : शैवालांचा अभ्यास

18. मायकोलॉजी : कवकांचा अभ्यास

19. डर्मटोलॉजी : त्वचा व त्वचारोगाचे शास्त्र

20. मायक्रोबायोलॉजी : सूक्ष्मजीवांचा अभ्यास

21. इकॉलॉजी : सजीव व पर्यावरण यांचा परस्परसंबंधांचा अभ्यास

22. हॉर्टीकल्चर: उद्यानविद्या

23. अर्निथॉलॉजी : पक्षिजीवनाचा अभ्यास

24. अँन्थ्रोपोलॉजी : मानववंश शास्त्र

25. एअरनॉटिक्स : हवाई उड्डाण शास्त्र

26. एण्टॉमॉलॉजी : कीटक जीवनाचा अभ्यास

महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था.

मध्यवर्ती  ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

गवत  संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

नारळ संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

सुपारी  संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

काजू  संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

केळी  संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

हळद  संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

राष्ट्रीय डाळिंब  संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

राष्ट्रीय कांदा - लसून  संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

मध्यवर्ती  ऊस संशोधन केंद्र, :-पाडेगांव (सातारा).

गवत  संशोधन केंद्र, :-पालघर (ठाणे).

नारळ  संशोधन केंद्र, :-भाटय़े (रत्नागिरी).

सुपारी  संशोधन केंद्र, :-श्रीवर्धन (रायगड).

काजू  संशोधन केंद्र, :-वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

केळी  संशोधन केंद्र, :-यावल (जळगाव).

हळद  संशोधन केंद्र, :-डिग्रज (सांगली).

राष्ट्रीय डाळिंब   संशोधन केंद्र, हिरज :-केगांव (सोलापूर).

राष्ट्रीय  कांदा - लसून  संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे)

पोलीस भरती सराव प्रश्न

Q1.भारतीय राज्यघटनेच्या सहाव्या अनुसूचीमध्ये कोणत्या राज्यातील आदिवासी भागांच्या संदर्भात विशेष प्रशासकीय तरतुदी आहेत?
उत्तर :- आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम

Q2. कर्कवृत्त कोणत्या देशातून जात नाही?
उत्तर :- नेपाळ

Q3. अन्न आणि कृषी संघटना (FAO) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर :-  रोम, इटली

Q4. ऑलिम्पिक इतिहासात सर्वाधिक सुवर्णपदके कोणाकडे आहेत?
उत्तर :- लारिसा लॅटिनिना

Q5. खालीलपैकी कोणता स्त्रोत मौर्य साम्राज्याच्या नगर प्रशासनाची तपशीलवार माहिती देतो?
उत्तर :- मेगास्थनीज इंडिका

Q6. मीराबाई चानू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर :- भारतोलन

Q7. भारताच्या 2011 च्या जनगणनेचे बोधवाक्य खालीलपैकी कोणते होते?उत्तर :- आपली जनगणना, आपले भविष्य

Q8. भारतातील वनक्षेत्राची टक्केवारी अंदाजे किती टक्के आहे?
उत्तर :-  24%

Q9. __च्या नमुन्यासाठी लीड क्रोमेटची चाचणी घेतली जाते.
उत्तर :- हळद पावडर

Q10. भारताच्या राज्यघटनेत ____ मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे.
उत्तर :- राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

सूर्यमाला

सूर्य (Sun)

पृथ्वीस सर्वात जवळचा तारा.
पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
हा वायूचा गोळा आहे. (हायड्रोजन 71%, हेलियम 26.5%, इतर 2.5%)
पृष्ठभागावरचे तापमान 6000 सेल्सिअस (पृथ्वीच्या 13 लाख पर)

बुध (Mercury)

परिभ्रमण काळ 88 दिवस (सर्वात कमी परिभ्रमण काळ)
सर्वाधिक तापमान
'सर्वाधिक लहान ग्रह
उपग्रह नाही.
सर्वाधिक कक्षीय गती
रात्री सर्वात जास्त थंडी 184° सेल्सिअस

शुक्र (Venus)

परिवलन काळ 243 दिवस (सर्वात जास्त परिवलन काळ)
पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
पहाटेचा तारा.
पृथ्वीची बहीण (कारण सारखाच व्यास, आकारमान व घनता
पृथ्वीस सर्वात जवळ..
सर्वात उष्ण ग्रह. तसेच सर्वात तेजस्वी.
एकही उपग्रह नाही.

पृथ्वी (Earth)

परिभ्रमण काळ 365 दिवस.
पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.
उपग्रह चंद्र.
अक्ष सारखाच कललेला. (मंगळ व पृथ्वी यांचा)

मंगळ (Mars)

परिभ्रमण काळ 687 दिवस.
सर्वात मोठा ज्वालामुखीय पर्वत (ओलिपस मोझी)
एव्हरेस्टच्या तिप्पट सर्वात उच्च पर्वत मिस्क ओलंपिया
लाल ग्रह
दोन उपग्रह 1 ) फोबोस, 2) डेमोस

लघुग्रह पट्टा (Asteroid Belt) : अंतर्ग्रह व बाह्यग्रह यांच्या दरम्यानचा पट्टा

गुरू (Jupiter )

सर्वात जास्त उपग्रह 63.
रंग पिवळसर.
परिवलन काळ 10 तास (सर्वात कमी परिवलन काळ)
सर्वात मोठा उपग्रह - ग्यानिमीड.
पृथ्वीच्या 318 पट वस्तूमान.

शनि (Saturn)

सर्वात कमी घनता (पाण्यात तरंगू शकतो)
सगळ्यात मोठा उपग्रह - टायटन.
या ग्रहाला 7 कड्या आहेत.
दुसरा मोठा ग्रह.

युरेनस (Uranus)

विल्यम हर्सेल यांनी शोध लावला.
यास झोपलेला ग्रह म्हणतात.

नेपच्यून (Neptune)

जोहान गॅले यांनी शोध लावला.
हिरवा ग्रह.
मिथेनचे थंड ढग आहेत.
सूर्यापासून सर्वात लांब. (सर्वाधिक परिभ्रमण काळ 165 वर्ष)

बाह्यग्रह - प्लुटो, इतर बटुग्रह.

धुमकेतू (Comet)

वायु व धुळीचा गोळा होय.
तेव्हा दिसतो जेव्हा सूर्याकडे जात असतो. - हॅलेचा धुमकेतू दर 76 वर्षांनी दिसतो. (नुकताच 1986 साली दिसला)

अंतर्ग्रह
Terrestrial पृथ्वीसारखे दिसतात.
घनता जास्त
परिवलन काळ जास्त

बाह्यग्रह
Jovian- गुरुसारखे दिसतात.
घनता कमी
परिवलन काळ कमी

नद्या आणि खाड्या


उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम

1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल

खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

1) डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी