14 March 2024

प्रश्नसंच विषय विज्ञान



1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………
1} सफरचंद
2} गाजर✅✅✅
3} केळी
4} संत्र

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?
1} स्कर्व्ही
2} बेरीबेरी
3} मुडदूस✅✅✅
4} राताधळेपण

📖📖📖📖📖📖📖📖📖

3️⃣पथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.
1} २००
2} ३५०
3} ५००
4} ७५०✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

4️⃣जव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….
1} वाढते
2} कमी होते
3} पूर्वीइतकेच राहते
4} शून्य होते✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..
1} दगडी कोळसा
2} कोक
3} चारकोल
4} हिरा✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.
1} जीवाणू (bacteria)
2} विषाणू (virus)✅✅✅
3} कवक (fungi)
4} बुरशी

📖📖📖📖📖📖📖📖📖

7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?
1} देवी
2} मधुमेह✅✅✅
3} पोलिओ
4} डांग्या खोकल

📖📖📖📖📖📖📖📖📖

8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.
1} अल्फा
2} ‘क्ष’
3} ग्यामा✅✅✅
4} बीटा

📖📖📖📖📖📖📖📖📖

9️⃣खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?
1} रंगाधळेपण
2} स्कर्व्ही
3} बेरीबेरी
4} यापैकी नाही✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..
1} पेनेसिलीन
2} प्रायमाक्वीन✅✅✅
3} सल्फोन
4} टेरामायसीन

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..
1} पाण्यामध्ये विरघळतात
2} स्थिर नसतात
3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅
4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.
1} प्लुटोनिअम✅✅✅
2} U -२३५
3} थोरीअम
4} रेडीअम

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?
1} युरिया
2} नायट्रेट
3} अमोनिअम सल्फेट
4} कंपोस्ट✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?
1} ‘ब-१’ जीवनसत्त्व
2} ‘ब-४’ जीवनसत्त्व
3} ‘ड ‘ जीवनसत्त्व
4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.
1} मेंदूचे स्पंदन
2} हृदयाचे स्पंदन
3} डोळ्यांची क्षमता✅✅✅
4} हाडांची ठिसूळता

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?
1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅
2} ११० डी.बी.च्या वर
3} १४० डी.बी.च्या वर
4} १६० डी.बी.च्या वर

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?
1} आयोडीन-१२५✅✅✅
2} अल्बम-३०
3} ल्युथिनिअरम-१७७
4} सेसिअम-१३७

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.
1} अवअणू
2} अणू
3} रेणू✅✅✅
4} पदार्थ

📖📖📖📖📖📖📖📖📖

1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.
1} सेल्युलेज✅✅✅
2} पेप्सीन
3} सेल्युलीन
4} सेल्युपेज

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…
1} कमी होते✅✅✅
2} वाढते
3} सारखेच राहते
4} शून्य होते

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.
1} M
2} N✅✅✅
3} A
4} XB

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.
1} प्रकाश प्रारणांच्या
2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅
3} अल्फा प्रारणांच्या
4} गामा प्रारणांच्या

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.
1} स्वयंपोषी
2}  परपोषी✅✅✅
3} मांसाहारी
4} अभक्ष

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣4️⃣किण्वन हा _____ चा प्रकार आहे.
1} ऑक्सिश्वसन
2} विनॉक्सिश्वसन✅✅✅
3} प्रकाशसंश्लेषण
4} ज्वलन

📖📖📖📖📖📖📖📖📖

2️⃣5️⃣परकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.
1} हरितद्रव्यामुळे✅✅✅
2} झथोफिलमुळे
3} कॅरोटीनमुळे
4} मग्नेशिंअममुळ

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

Random Question:

1. महाराष्ट्रत मुंबईनंतर कोणत्या शहराची लोकसंख्या सर्वात जास्त आहे?

1⃣पणे ✅

2⃣नागपुर

3⃣औरंगाबाद

4⃣कोल्हापूर


2. मुंबईचे अनाभिषितक सम्राट कोणास म्हटले जात असे?

1⃣जगन्नाथ शंकरशेठ✅ 2⃣फिरोझशहा मेहता

3⃣नया. तेलंग

4⃣बहराम मलबारी


3. आधुनिक लोकशाही राज्याचाच राजकीय, सामाजिक व आर्थिक क्षेत्रातील सर्वस्पर्शी कार्यक्रम ह्या शब्दांत .............. यांनी मार्गदर्शन तत्वांचा गौरव केलेला आहे?

1⃣प. जवाहरलाल नेहरू

2⃣हदयनाथ 

3⃣कझरू✅

4⃣सरदार वल्लभभाई पटेल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर


4. गंगा नदी मैदानी (सखल) प्रदेशात -------- जवळ प्रवेश करते.

1⃣रद्रप्रयाग

2⃣ऋषिकेश✅

3⃣अलाहबाद

4⃣गाढवाल


5. १९९९- २००० या वर्षामध्ये शेतमालाची किंमत निर्देशांक किती होता.

1⃣१८०.०

2⃣१३७.२✅

3⃣११०.०

4⃣१२०.५


6. भारतात सर्वात जास्त खनिज तेलाचे उत्पादन कोणत्या ठिकाणी होते?

1⃣बॉम्बे हाय

2⃣दिग्बोई

3⃣अकलेश्वर✅

4⃣बरौनी


7. ग्रँट मेडिकल कॉलेज केव्हा सुरू झाले?

1⃣१८२४

2⃣१८४५✅

3⃣१८४८

4⃣१८५३


8. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

1⃣खर ✅

2⃣कसूम

3⃣कडोल

4⃣शलार्इ


9. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.

1⃣कष्णा

2⃣दामोदर

3⃣अलमाटी

4⃣सतलज✅


10. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?

1⃣अमेरिकन राज्यक्रांती

2⃣रशियन राज्यक्रांती

3⃣नहरू रिपोर्ट

4⃣फरेंच राज्यक्रांती✅


1) मसुली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यातआहे

➡️उत्तराखंड


2) गीताजंली एक्सप्रेस कोणत्या स्थानकादरम्यान धावते

➡️मबई-कोलकाता


3) चेतक एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️उदयपूर-दिल्ली


4) राजधानी एक्सप्रेस कोणत्या दोन स्थानकादरम्यान धावते

➡️नवी दिल्ली - मुंबई सेंट्रल


5) उडिसा राज्यातील रुलकेला येथे कोणता कारखाना आहे

➡️पोलादाचा


6) गुजरात राज्यातील सोनगड येथे कोणता कारखाना आहे

➡️कागदाचा


7) झारखंड राज्यातील सेंद्री कशासाठी प्रसिध्द आहे

➡️खत प्रकल्प


8) हिमाचल प्रदेशातील कोणते देशातील पहिले व सर्वाधिक उंच धरण आहे

➡️भाक्रा


9) भारतातील बहुसंख्य लोकांचे प्रमुख अन्न कोणते 

➡️तांदुळ


10) राजस्थानमध्ये कालव्याच्या पाणीपुरवठ्यामुळे कोणत्या पिकाचे उत्पादन प्रचंड प्रमाणावर वाढले आहे

➡️गहु

कवक ( Fungus )



आर्. एच्. व्हिटकर यांच्या आधुनिक पंचसृष्टी वर्गीकरणानुसार कवके ही सजीवांची एक स्वतंत्र सृष्टी आहे. जगात सर्वत्र कवके आढळतात. कवकांमध्ये पटल-आच्छादित केंद्रक आणि तंतुकणिकांसारखी पेशीअंगके असतात, मात्र त्यांमध्ये हरितलवके आणि हरितद्रव्य नसतात. त्यांमध्ये प्रकाशसंश्लेषण घडून येत नाही, ती परपोषी असतात. काही कवके एक-पेशीय असतात. बहुतांशी कवके बहुपेशीय असून ती शाखायुक्त तंतूंच्या गुच्छाप्रमाणे वाढतात. त्यांना कवकजाल म्हणतात.

कवकांचे तंतू कठिण पेशीभित्तीने वेढलेले असून त्यांमध्ये कायटीन, सेल्युलोज किंवा दोन्ही आणि इतर बहुशर्करायुक्त पदार्थ असतात. प्रकाशसंश्लेषण घडवून आणण्याची क्षमता कवकांमध्ये नसल्यामुळे ती अन्नासाठी सेंद्रिय (कार्बनी) पदार्थांवर अवलंबून असतात.

बहुतांशी कवके नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. मातीत व मृत पदार्थात ती आढळत असून वनस्पती, प्राणी आणि इतर कवकांमध्ये सहजीवन घडवून आणण्यात ती मोलाची कामगिरी बजावतात. सर्व परिसंस्थांमध्ये ती विघटन घडवून आणतात. पोषकद्रव्यांच्या चक्रातील आणि देवाण-घेवाणीतील ती अपरिहार्य घटक आहेत.

कवकांचे एकपेशीय तंतुमय तसेच बहुपेशीय भूछत्रांसारखे प्रकार आहेत. यांच्या अनेक जातींमध्ये अलैंगिक प्रजनन होते व बीजाणूंची निर्मिती होते. याच बीजाणूंपासून नवीन जीवांची उत्पत्ती होते. यांची संख्या, लैंगिक प्रजननाच्या पद्धती, जीवनचक्राचे प्रकार, वाढीचे स्वरूप आणि अलैंगिक प्रसाराच्या पद्धती यांनुसार कवकांचे वर्गीकरण केले जाते.

कवकांची परिचित उदाहरणे म्हणजे किण्व (यीस्ट), बुरशी, तांबेरा, काणी, भूछत्र वगैरे. कवक सृष्टीमध्ये यूमायकोफायटा (सत्यकवके) हा एकच संघ आहे, असे मानले जाते. काही वैज्ञानिक कवकातील बीजाणूंना प्रकेसल किंवा कशाभिका आहे किंवा नाही, यावरून दोन उपसंघ मानतात. काही वैज्ञानिक श्लेष्मबुरशी इत्यादींचाही समावेश कवकांमध्ये करतात. त्यांचा मिक्सोमायकोफायटा हा वेगळा संघ मानला जातो. कवके उपयुक्त तसेच नुकसान करणारीही आहेत. सफरचंद, बटाटा, गहू, द्राक्षे यांवरील भुरी आणि बाजरीवरील अरगट व तांबेरा असे वनस्पतींचे रोग कवकांमुळे होतात. तसेच चामड्याचे नुकसान, अन्न विटणे, कपड्यांना बुरशी लागणे इ. नुकसान त्यांमुळे होते. कवकांमुळे माणसांना तसेच प्राण्यांना गजकर्ण व नायट्यासारखे त्वचेचे रोग होतात.

कवकांच्या अनेक जाती मनुष्याला उपयुक्तदेखील आहेत. त्यांची वाढ झपाट्याने होत असल्यामुळे व्यावहारिक क्षेत्रात त्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. किण्वन प्रक्रियेमागील शास्त्र नीट समजण्यापूर्वीदेखील द्राक्षे आणि इतर पदार्थांपासून मद्यार्क (अल्कोहॉल) बनविण्यासाठी ब्रुअर यीस्ट वापरले जात असे. किण्वानामुळे तयार होणार्‍या अल्कोहॉलचा रासायनिक आणि औषधी उपयोग केला जातो. पाव बनविण्याच्या उद्योगात बेकर यीष्ट मोठ्या प्रमाणावर वापरतात. पेनिसिलियम कॅम्बर्टी यामुळे चीजला विशिष्ट वास प्राप्‍त होतो. चिनी खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाणारे सोया सॉस हे विशिष्ट कवकांद्वारे किण्वन प्रक्रियेने बनवितात.

पेनिसिलियम नोटॅटम यापासून मिळणार्‍या पेनिसिलिनचा उपयोग करून पहिल्यांदा प्रतिजैविके तयार करण्यात आली. या कवकाची प्रतिजैविक क्षमता ब्रिटिश वैज्ञानिक अ‍ॅलेक्झांडर फ्लेमिंग यांनी १९२९ मध्ये दाखवून दिली. दुसर्‍या महायुद्धात केवळ ब्रिटिश आणि अमेरिकन वैज्ञानिकांनी संयुक्त संशोधन करून पेनिसिलियम क्रायसोजिनम यापासून प्रतिजैविकांचे जास्त उत्पादन देणारे उत्परिवर्ती वंशप्रकार मिळविले. तेव्हाच पेनिसिलियमचे औद्योगिक उत्पादन करणे शक्य झाले. या उद्योगाने जगभर मोठे रूप धारण केलेले आहे, मात्र सध्या उपलब्ध प्रतिजैविकांपैकी फक्त काहीच प्रतिजैविके कवकांपासून बनलेली आहेत. ग्लुकॉनिक, आयटोकॉनिक, सायट्रिक इ. सेंद्रिय आम्ले तयार करण्यासाठी तसेच इतर रासायनिक प्रक्रियांमध्ये विविध सूक्ष्मकवकांचा वापर होतो. दरवर्षी जवळजवळ एक लाख टन सायट्रिक आम्लाचे उत्पादन अ‍ॅस्परजिलस नायगरया कवकांद्वारे होते. काही देशांत पाव उद्योगासाठी आणि मांस टिकविण्यासाठी लागणारे अ‍ॅसिड प्रोटीझेस नावाचे विकर तयार करण्यासाठी कवकांची मुद्दाम वाढ करतात.


संगणक या विषयावर सर्वात महत्वाचे प्रश्न



Q :  खालीलपैकी कोणाला कॉम्प्यूटरचा पीतामह म्हटले जाते?

(अ) हरमन गोलेरिथ

(ब) चार्ल्स बेबेज ✅✅

(क) बेल्स पास्कल

(ड) जोसेफ जॅकवर्ड


Q :  संगणकांच्या विकासात अधिकांश कोणाचे योगदान  मोलाचे आहे?

(अ) हरमन गोलेरिथ

(ब) चार्ल्स बेबेज

(क) सॅबल्स पास्कल

(ड) वाँन न्यूमन✔️✔️


Q :  सर्व प्रथम आधुनिक संगणकाचा शोध केव्हा लागला?  

(अ) इ.स 1946 ✔️✔️

(ब) इ.स 1950 

(क) इ.स1960 

(ड) इ.स 1965 


Q :  संगणकाच्या भौतिक (ज्या भागाला आपण स्पर्श करू शकतो) रचनेला काय म्हणतात? 

(अ) सॉफ्टवेयर

(ब) हार्डवेयर ✔️✔️

(क) फर्मवेयर

(ड) वरील सर्व 


Q :  संगणकाच्या ऑपरेशनमध्ये वापरल्या जाणार्‍या प्रोग्राम आणि संगणकाच्या कार्यांशी संबंधित इतर लिखित सामग्रीला म्हणतात

(अ) सॉफ्टवेअर✔️✔️

(ब) हार्डवेअर

(क) नेटवर्क

(ड) फर्मवेअर


Q : संगणकाला नियंत्रित करणाऱ्या भागाला काय म्हणतात?

(अ) प्रिंटर

(ब) की बोर्ड

(क) सीपीयू✔️✔️

(ड) हार्ड डिस्क


Q : खालीलपैकी कोणते हार्डवेयर डिवाइस आहे, ज्याला कॉम्पुटरचा मेंदू म्हटले जाते? 

(अ) RAM

(ब) CPU✔️✔️

(क) ALU

(ड) ROM


Q : ___________ हा संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग आहे? 

(अ) हार्ड डिस्क 

(ब) CPU✔️✔️

(क) NIC 

(ड) मदर बोर्ड 


Q : संगणक हार्डवेअर जे मोठ्या प्रमाणात डेटा साठवू शकतो त्याला__________ म्हणतात? 

(अ) हार्ड डिस्क✔️✔️

(ब) चिप

(क) व्हॅक्युम  ट्यूब 

(ड) यापैकी  नाही



Q : खालीलपैकी कोणी पहिल्या डिजिटल संगणकाच्या ब्लू प्रिंटच्या विकासासाठी सर्वाधिक योगदान दिले?

(अ) हरमन गोलेरीथ

(ब) चार्ल्स बेबेज✔️✔️

(क) बेल्स पास्कल

(ड) विलियम बुरोस

मराठीतील महत्वाच्या गोष्टी ‼️


✒️ मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी - यमुना पर्यटन (१८५७) लेखक - बाबा पद्मनजी (मुळे) या कादंबरीत विधवा स्त्रीयांचे दु:ख चितारण्यात आले आहे.


✒️ आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - हरी नारायण आपटे.


✒️ मराठीतील पहिले नाटक - विष्णुदास भावे यांचे - सीता स्वयंवर (१८४३) ५ नोव्हेंबर - प्रादेशिक रंगभूमी दिन.


✒️ आधुनिक काव्याचे जनक - केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) २०१५ ला महाराष्ट्र शासनाने - पुस्तकांचे गाव ही योजना भिल्लार

(सातारा) येथून सुरू केली.


✒️ कशवसुतांनी इंग्रजीतील sonnet या काव्यप्रकारावरून सुनीत हा काव्यप्रकार मराठीत आणला.


✒️ मराठीतील पहिले सुनीत - मयूरासन आणि ताजमहाल. (सुनीत हा काव्यप्रकार १४ ओळीत आहे.)


✒️ मराठीतील पहिले प्रवासवर्णन - माझा प्रवास - विष्णू भट गोडसे भटजी (वसईकर). 


✒️ आधुनिक मराठीतील नवकाव्याचे जनक - बा. सी. मर्ढेकर. 


✒️ बा. सी. मर्ढेकरांना मराठीतील दुसरे केशवसुत ही उपाधी गंगाधर गाडगीळ यांनी दिली. 


✒️ आधुनिक कथेचे जनक - गंगाधर गाडगीळ. (एका मुंगीचे महाभारत हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक)


✒️ मराठीतील पहिल्या महिला कादंबरीकार - साळुबाई तांबवेकर (कादंबरी - चंद्रप्रभाविरह वर्णन)


✒️ परणयपंढरीचे वारकरी असे - माधव ज्युलियन यांना म्हणतात.


✒️ माधव ज्युलियन यांनी गझल (उर्दूतून) व रुबाई (फारशीतून) हा काव्यप्रकार मराठीत आणला. 


✒️ काव्यात न मावणारा कवी असे - आरती प्रभू यांना संबोधतात - (चिंतामण त्र्यंबक खानोलकर)

पंचवार्षिक योजना

💠💠पहिली  पंचवार्षिक योजना-   (1951–1956).💠💠

🅾पहिले भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू 8 डिसेंबर 1951 रोजी भारतीय संसदेसमोर पहिली पंचवार्षिक योजना सादर केली. ही योजना प्रामुख्याने धरणे व सिंचन गुंतवणूकीसह कृषीभिमुख क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते.

🅾 कृषी क्षेत्रात भारताचे विभाजन आणि त्वरित लक्ष देण्याची गरज सर्वात कठीण मानली गेली. ही योजना हेराल्ड-डोमर मॉडेलवर आधारित होती. एकूण 2068 अब्ज (1950 विनिमय दरामध्ये अमेरिकन 23.6 अब्ज डॉलर्स) नियोजित. 

🅾अर्थसंकल्प सात व्यापक क्षेत्रासाठी देण्यात आले: सिंचन आणि ऊर्जा (२.2.२ टक्के), कृषी व समुदाय विकास (१.4..4 टक्के), वाहतूक व दळणवळण (२ percent टक्के), उद्योग (.4..4 टक्के), सामाजिक सेवा (१.6..64 टक्के), जमीन पुनर्प्राप्ती (1.१ टक्के) आणि इतर क्षेत्र आणि सेवांसाठी (२. 5 टक्के).

🅾 या टप्प्यातील महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे राज्यातील सर्व आर्थिक क्षेत्रात सक्रिय भूमिका. त्यावेळी अशी भूमिका योग्य होती कारण स्वातंत्र्यानंतर लवकरच भारताला मूलभूत भांडवल आणि कमी क्षमता यासारख्या समस्यांचा सामना करावा लागला. उद्दिष्टाचा वाढीचा दर वार्षिक सकल उत्पन्नाच्या (जीडीपी) वाढीच्या 2.1% होता, साध्यित विकास दर 3.6% होता. निव्वळ देशांतर्गत उत्पादनात 15% वाढ झाली आहे.

🅾 मान्सून चांगला होता आणि तुलनेने जास्त पीक उत्पादन होते, उत्पादन साठा वाढत होता आणि दरडोई उत्पन्न होते, त्यात 8% वाढ झाली. लोकसंख्येच्या वेगाने वाढ झाल्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न दरडोई उत्पन्नापेक्षा अधिक वाढली आहे. याच काळात भाक्रा नांगल धरण आणि हिराकुड धरणासह अनेक पाटबंधारे प्रकल्प सुरू झाले. 

🅾जागतिक आरोग्य संघटनेने भारत सरकारसमवेत मुलांचे आरोग्य आणि बालमृत्यू यांचे प्रमाण कमी केले, अप्रत्यक्षपणे लोकसंख्या वाढीस हातभार लागला.  1956 च्या नियोजन कालावधीच्या शेवटी, पाच तंत्रज्ञान संस्था म्हणून भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) सुरू केली गेली. विद्यापीठ अनुदान आयोगाने निधीची काळजी घेतली आणि संबंधित क्षेत्रासाठी देशात उच्च शिक्षण दृढपणे स्थापित केले गेले. 

🅾दुस Five्या पंचवार्षिक योजनेच्या मध्यभागी अस्तित्त्वात आलेल्या पाच पोलाद प्रकल्पांनी सुरूवातीच्या करारावर सही केली. ही योजना हेराल्ड-डोमर मॉडेलवर आधारित होती.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠 दुसरी  पंचवार्षिक योजना (१९५६- १९६१ ).💠💠

🅾दुसरी ही पंचवार्षिक योजना आहे ज्यात उद्योग, विशेषत: जड उद्योगाकडे लक्ष देण्यात आले आहे. आधीच्या योजनेच्या विरूद्ध, ज्यात प्रामुख्याने कृषी क्षेत्राकडे लक्ष न देता दुसर्‍या योजनेत औद्योगिक उत्पादनांच्या घरगुती उत्पादनास प्रोत्साहन देण्यात आले. 

🅾 1953 मध्ये भारतीय सांख्यिकी शास्त्रज्ञ प्रशांत चंद्र महालनोबिस यांनी विकसित केलेल्या आर्थिक विकासाचे मॉडेल म्हणून विशेषतः सार्वजनिक क्षेत्राचा विकास झाला. योजनेच्या उत्पादक क्षेत्रात आपोआप गुंतवणूकीचे चांगल्या वाटप निश्चित करण्यासाठी दीर्घावधीची आर्थिक वाढ जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला गेला. 

🅾यामध्ये ऑपरेशन रिसर्च आणि ऑप्टिमायझेशनच्या कला तंत्राच्या प्रचलित स्थितीचा तसेच इंडियन स्टॅटॅटिकल इंस्टीट्यूटमध्ये विकसित केलेल्या सांख्यिकी मॉडेलच्या कादंबरीतील अनुप्रयोगांचा उपयोग केला गेला. 

🅾योजना ही बंद अर्थव्यवस्था आहे ज्यात मुख्य व्यवसाय क्रियाकलाप आयात भांडवली वस्तूंवर केंद्रित असेल, प्राप्त झाले भिलाई, दुर्गापूर, राउरकेला इत्यादी पाच स्टील गिरण्यांमध्ये जलविद्युत आणि अवजड प्रकल्प उभारण्यात आले. कोळशाचे उत्पादन वाढविण्यात आले. ईशान्य दिशेला रेल्वे लाईन जोडल्या गेल्या.

🅾 1948 मध्येअणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून जहांगीर भाभा यांच्या बरोबर होमीची स्थापना झाली. टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही एक संशोधन संस्था म्हणून स्थापन केली गेली. हुशार तरुण विद्यार्थ्यांना शोधण्याच्या उद्देशाने  1957 मध्ये एक टॅलेंट सर्च आणि शिष्यवृत्ती कार्यक्रम सुरू करण्यात आला होता आणि कामाचे क्षेत्र अणुऊर्जाशी संबंधित होते. 

🅾भारतातील दुस Five्या पंचवार्षिक योजनेंतर्गत एकूण 48 कोटी रुपये देण्यात आले. ही रक्कम विविध क्षेत्रांमध्ये वाटप केली गेली: खाण आणि उद्योग समुदाय आणि कृषी विकास विद्युत आणि सिंचन सामाजिक सेवा दळणवळण आणि वाहतूक संकीर्ण
 आणि वास्तविक वाढ' 27.27%
या योजनेस भौतिक साहित्य देखील म्हणतात .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠तिसरी पंचवार्षिक  योजना (1961-1796).💠💠

🅾तिसर्‍या योजनेत शेती आणि गहू उत्पादन सुधारण्यावर भर देण्यात आला, परंतु १९६२ च्या छोट्या भारत-चीन युद्धाच्या अर्थव्यवस्थेने कमकुवतपणा उघडकीस आणला आणि संरक्षण उद्योगाकडे लक्ष वेधले. १ पाकिस्तानने भारताशी युद्ध केले.

🅾 महागाई आणि प्राथमिकतेच्या नेतृत्वात युद्धाची किंमत स्थिरतेकडे वळविली गेली. धरणाचे बांधकाम चालूच होते. बरीच सिमेंट आणि खताची रोपेही बांधली गेली. गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन पंजाबमध्ये सुरू झाले. ब rural्याच ग्रामीण भागात प्राथमिक शाळा सुरू झाल्या. 

🅾यासाठी तळागाळात लोकशाही आणण्याच्या प्रयत्नात पंचायत निवडणुका सुरू झाल्या आणि अधिक विकासाशी संबंधित जबाबदा the्या राज्यांना देण्यात आल्या. राज्य विद्युत मंडळे व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन केली गेली. 

🅾राज्य, माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी जबाबदार होते. रस्ते वाहतूक कॉर्पोरेशनची राज्ये ही राज्ये होती आणि स्थानिक रस्ते बांधणीसाठी ही राज्ये जबाबदार ठरली.
जीडीपी (जीडीपी) चे लक्ष्य .6..6 टक्के विकास दर साध्य करण्याचे होते . साध्य केलेला विकास दर 2.84 टक्के होता.

🅾जॉन सॅंडी आणि सुखमय चक्रवर्ती मॉडेल्सवर आधारित ही योजना होती. या योजनेनंतर 1967-1969 पर्यंत कोणतीही नवीन योजना लागू केली गेली नव्हती. या कालावधीला प्लॅन हॉलिडे असे म्हणतात. हे मिर्डेनच्या मॉडेलवर आधारित आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠४ थी पंचवार्षिक योजना.💠💠

🅾कालावधी: इ.स. १९६९ - इ.स. १९७४

🅾प्रतिमान ःॲलन एस. मान आणि अशोक रुद्र प्राधान्य : स्वावलंबन घोषवाक्य : स्थैर्यसह आर्थिक वाढ मॉडेल : Open Consistency Model खर्च : प्रस्तावित खर्च- १५,९०० कोटी रु., वास्तविक खर्च- १५,७९९ कोटी रु. योजनेचे उपनाव: गाडगीळ योजना प्रकल्प : १. DROUGHT PRONE AREAS PROGRAMME (DPAP) (1973) २. Small Farmer Development Agency (SFDA) ३. बोकारो पोलाद प्रकल्प (रशियाच्या मदतीने) (१९७२) ४. SAIL (Steel Authority of India Ltd) (१९७३)

🅾महत्वपूर्ण घटना १. आर्थिक केंद्रीकरण रोखण्यासाठी MRTP Act-1969 हा कायदा संमत करण्यात आला. २. जुलै १९६९ मध्ये १४ बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. ३. अग्रणी बँक योजना सुरु करण्यात आली. -1969 ४. विमा महामंडळाची स्थापना (१९७३) ५. १९७२-७३ मध्ये पहिल्यांदा भारताचा व्यापार तोल अनुकूल होता. ६. Foreign Exchange Regulation Act-1973

🅾मूल्यमापन : काही प्रमाणात अपयश आले. करणे- १) बांगलादेश मुक्ती युद्ध - १९७१ २) १९७३ चे पहिला तेलाचा झटका (Oil Shocks)

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠पाचवी पंचवार्षिक  योजना (1974–1978).💠💠

🅾रोजगार, दारिद्र्य निर्मूलन आणि न्याय मिळवून यावर ताण देण्यात आला. या योजनेत कृषी उत्पादन आणि स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला. १ 197 88 मध्ये नवनिर्वाचित मोरारजी देसाई सरकारने ही योजना नाकारली. 

🅾१९५५ मध्ये विद्युत पुरवठा कायदा लागू करण्यात आला ज्यायोगे केंद्र सरकार वीज निर्मिती व प्रसारात प्रवेश करू शकली.

 🅾प्रथमच इंडियन नॅशनल हायवे सिस्टम सुरू करण्यात आले आणि वाढती रहदारी सामावून घेण्यासाठी अनेक रस्ते रुंदीकरण करण्यात आले. पर्यटनाचा विस्तारही झाला.

🅾लक्ष्य वाढ 5.6% आणि वास्तविक वाढ 4.8%यशस्वी Rhikvicas दर 4.4 आणि यश दर 4.9% या योजनेसाठी.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠सहाव्या पंचवार्षिक योजना (1980-1985).💠💠

🅾सहाव्या योजनेत आर्थिक उदारीकरणाची सुरूवात देखील झाली. नेहरूवादी योजनेचा हा शेवट होता आणि इंदिरा गांधी या काळात पंतप्रधान होत्या. सहावी योजना दोनदा तयार केली गेली. 

🅾जनता पार्टीने (१९७३ ते १९८३ या कालावधीत) 'अखंड योजना' तयार केली. परंतु १ 1980 in० मध्ये स्थापन झालेल्या इंदिराच्या नवीन सरकारने ही योजना रद्द केली आणि नवीन सहावी पंचवार्षिक योजना (1985) सुरू केली. 

🅾आता जनता पक्षाच्या दाखल्याची जागा पुणे नेहरू मॉडेलने घेतली. या टप्प्यावर यावर जोर देण्यात आला की केवळ अर्थव्यवस्थेचा विस्तार करून ही समस्या सोडविली जाऊ शकते.त्यामुळे सहाव्या पंचवार्षिक योजनेस सहाव्या योजना देखील म्हणतात. लोकसंख्या रोखण्यासाठी कुटुंब नियोजन देखील वाढविण्यात आले. चीनच्या कठोर आणि बंधनकारक एक मुलाच्या धोरणासारखे नाही, भारतीय धोरण सक्तीच्या धोक्यावर अवलंबून नव्हते. 

🅾भारतातील श्रीमंत भागात कौटुंबिक नियोजनाने कमी संपन्न क्षेत्रापेक्षा वेगाने दत्तक घेतले, ज्यांनी जास्त जन्म दर जारी केला. यात प्रथमच आधुनिकीकरण हा शब्द वापरला गेला. रोलिंग प्लॅनची ​​संकल्पना आली. हे सर्वप्रथम गुन्नर मर्दलने त्यांच्या ‘एशियन ड्रामा’ या पुस्तकात दिले होते. भारतात अंमलबजावणी करण्याचे श्रेय "प्रोफेसर डी.डी. लकडावाला" यांना दिले जाते.लक्ष्य वाढ : 5.2%   आणि वास्तविक वाढ : 5.4%

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠सातवी पंचवार्षिक योजना.💠💠

🅾कालावधी: इ.स. १ एप्रिल १९८५ - इ.स. ३१ मार्च १९९०

🅾प्राधान्य : उत्पादक रोजगार निर्मिती घोषवाक्य : 'अन्न, रोजगार व उत्पादकता' मॉडेल : मजुरी वस्तू प्रतिमान खर्च : प्रस्तावित खर्च- १,८०,००० कोटी रु., वास्तविक खर्च- २,१८,७२९ कोटी रु.

🅾प्रकल्प : १. इंदिरा आवास योजना इ.स १९८५-१९८६ -RLEGP चा भाग म्ह णून सुरु करण्यात आली. २. Million Wells Scheme (दशलक्ष विहीर योजना) ३. Council for Advancement of People‟s Action and Rural Technology (CAPART) ४. जवाहर रोजगार योजना- NREP व RLEGP या योजनांचे एकत्रीकरण करून तयार करण्यात आली. 5. Speed post start up (1986) 6. Security Exchange Board of India (SEBI) (12 APRIL 1988)

🅾मूल्यमापन : या योजनेने समाधानकारक प्रगती केली. या योजनेला 'रोजगारनिर्मिती जनक' योजना असे म्हणतात. दारिद्र्य रेषेखालील लोकसंखेचे प्रमाण ३७ टक्क्यांवरून (१९८३ - ८४) ३० टक्के पर्यंत (१९८७) कमी झाली.

🅾सातवी योजना संपल्यानंतर लगेच आठवी योजना सुरु करण्यात आली नाही. त्याएवजी दोन वार्षिक योजना राबवण्यात आल्या.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠नववी पंचवार्षिक  योजना (1997-2002)💠💠

🅾जलद औद्योगिकीकरण, मानवी विकास, पूर्ण प्रमाणात रोजगार, दारिद्र्य कमी करणे आणि घरगुती संसाधनांवरील स्वावलंबन यासारख्या उद्दीष्टे साध्य करण्याच्या मुख्य उद्दीष्टाने 1997 The to ते २००२ या काळात नववी पंचवार्षिक योजना राबविली जाते. 

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠दहावी पंचवार्षिक  योजना (2002-2007).💠💠

🅾दर वर्षी 8% जीडीपी वाढ होते. 2007 पर्यंत दारिद्र्य प्रमाण 5 टक्क्यांनी कमी. किमान कामगार शक्ती व्यतिरिक्त फायदेशीर आणि उच्च दर्जाचे रोजगार प्रदान करणे; * २०० by पर्यंत भारतातील शाळेतील सर्व मुले, 2007 पर्यंत सर्व मुलांनी 5 वर्षांचे शिक्षण पूर्ण केले. 

🅾२०० by पर्यंत साक्षरता आणि वेतन दरामध्ये लैंगिक तफाव्यात कमीतकमी %०% घट, विकासाच्या दशकाचा दर २००१ ते २०११ दरम्यान १ 16.२% पर्यंत कमी झाला, * दहाव्या योजनेच्या कालावधीतील साक्षरता दर (२००२ च्या आत percent 75 टक्के) 2007 पर्यंत वाढवा .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠अकरावी पंचवार्षिक  योजना  (२००७-२०१२ ).💠💠

🅾सध्या भारतात अकरावा पंचवार्षिक योजना कालावधी 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 पर्यंत आहे. 

🅾राज्याच्या पंचवार्षिक योजनेचे एकूण बजेट नियोजन आयोगाने 73१7373१..9 .9 कोटी रुपये मंजूर केले आहे. दहाव्या योजनेपेक्षा हे 39900.23 कोटी जास्त आहे. 

🅾कृषी विकास दर: 3.5.%% उद्योग वाढीचा दर:%% सेवा वाढीचा दर: D. D% देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा दर:%% साक्षरताIndia 85% त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग होते .

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠12 वी पंचवार्षिक  योजना    (2012-2017).💠💠

🅾01 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017 या कालावधीत चालू असलेल्या 12 व्या पंचवार्षिक योजनेत नियोजन आयोगाने वार्षिक आर्थिक वाढीचा दर 10 टक्के गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जागतिक आर्थिक संकटाचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.

🅾 यामुळे, 11 व्या पंचवार्षिक योजनेत आर्थिक विकासाची गती 9 टक्क्यांवरून 8.1 टक्क्यांपर्यंत खाली करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. 

🅾सप्टेंबर २०० in मध्ये सुरू झालेल्या आर्थिक संकटाचा परिणाम या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे. याच कारणास्तव या काळात आर्थिक वाढीचा दर 6.7 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मागील तीन आर्थिक वर्षात अर्थव्यवस्था नऊ टक्क्यांहून अधिक दराने वाढली होती. 

🅾गेल्या आर्थिक वर्ष २०० -10 -१० मधील अर्थव्यवस्थेतील सुधारणामुळे आर्थिक वाढीस थोडासा बळ मिळाला आणि तो .4..4 टक्क्यांपर्यंत पोहोचला. आता सरकारने चालू आर्थिक वर्षात ही संख्या 8 केली आहे. 5 टक्क्यांपर्यंत असण्याचा अंदाज आहे. 

🅾१२ व्या पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या बैठकीनंतर नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेकसिंग अहलुवालिया यांनी पत्रकारांना सांगितले की पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १२ व्या योजनेत दहा टक्के आर्थिक वाढ साध्य करण्याचे सांगितले आहे.

🅾चिदंबरम म्हणाले की, १२ व्या योजनेत वार्षिक वाढीचा दर .2.२ टक्के ठेवण्यात आला आहे.हे लक्षात घेण्यासारखे आहे की सध्याच्या जागतिक समस्या लक्षात घेता हे लक्ष्य कमी केले गेले आहे. 

🅾१२ व्या योजनेच्या अ‍ॅप्रोच पेपरमध्ये नऊ टक्के ठेवण्याचा प्रस्ताव होता ११ व्या योजनेच्या कालावधीत भारताने वार्षिक सरासरी growth.9 टक्के विकास दर साध्य केला आहे. 

🅾तथापि, अकराव्या योजनेच्या प्रस्तावित उद्दिष्टापेक्षा हे नऊ टक्क्यांपेक्षा कमी आहे. इतर गोष्टींबरोबरच १२ व्या योजनेत कृषी क्षेत्रातील सरासरी चार टक्के विकास दर साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

🅾 उत्पादन क्षेत्रासाठी दहा टक्के उद्दिष्ट ठेवले आहे. वार्षिक सरासरी विकास दर 9 टक्के गाठला. तथापि, अकराव्या योजनेच्या प्रस्तावित उद्दिष्टापेक्षा हे नऊ टक्क्यांपेक्षा कमी आहे. 

🅾इतर गोष्टींबरोबरच १२ व्या योजनेत कृषी क्षेत्रातील सरासरी चार टक्के विकास दर साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. उत्पादन क्षेत्रासाठी दहा टक्के उद्दिष्ट ठेवले आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या

राज्यपालाच्या विशेष जबाबदाऱ्या

▪️371 :-  महाराष्ट्र
👉 विदर्भ व मराठवाड्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे.

▪️371 :- गुजरात
👉 सौराष्ट्र व कच्छसाठी स्वंतत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.

▪️371(A) :- नागालँड
   13 (घटनादुरुस्ती ) 1962
👉 नागाहिल्स व ट्युएनसांग प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी करणे.

▪️371(B) :- आसाम
(22(घटनादुरुस्ती) 1969 हे कलम समाविष्ठ).
👉 आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.

▪️371(B) :- :-मणिपूर
(27 (घटनादुरुस्ती) 1971 ने समाविष्ठ)
👉 राज्यातील डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे.

▪️371(F) :-  सिक्कीम
(36 घटनादुरुस्ती) 1975 ने समाविष्ठ)
👉  शांतता व जनतेच्या विविध गटांच्या सामाजिक आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी तरतुदी.

▪️371(H) :-अरुणाचल प्रदेश
(55(घटनादुरुस्ती) 1986 ने समाविष्ट)

👉 राज्यातील कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित तरतुदी.

▪️371(D) &(E) :- आंध्रप्रदेश व तेलंगणासाठी विशेष तरतुदी

▪️371(G) :- मिझोरमसाठी
👉 (53 घटनादुरुस्ती 1986 ने समाविष्ठ)

▪️371(I) :-गोव्यासाठी विशेष तरतुदी
👉 (56 घटनादुरुस्ती 1987 ने समाविष्ठ)

▪️371(j) :-कर्नाटक - हैद्राबाद प्रदेशासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना.
👉 (98 घटनादुरुस्ती 2012 ने समाविष्ट).

आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे आणि ग्रामप्रशासन

🌊आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे🌊

▪️कृष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा

▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र

▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान

▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी

▪️कृष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश

▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.

▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

______________________________________

              ❇️ ग्रामप्रशासन ❇️

· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.

· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959

· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र

· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.

🔰 बलवंतराय मेहता समिती

· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.

· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.

· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.
यासमितीने केलेल्या शिफारशी

· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.

· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.

· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.

· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.

· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.

· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.

· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.

· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)

🔰· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.