03 May 2024

भारताची राज्यघटना प्रश्नसंच

 दिवाणी प्रक्रिया संहिते अन्वये लोक अदालतला ............... चे  अधिकार दिलेले आहेत . ]

- १) सञ न्यायालय

- २) उच्च न्यायालय

- ३) दिवाणी न्यायालय#

- ४) जिल्हा न्यायालय


 राज्यपाल हा सोन्याच्या पिंजरयातील पक्षी आहे असे विधान कोणी केले अाहे ? ]

- १) सरोजनी नायडू

- २)  सी . राजगोपालाचारी#

- ३) एन . के अय्यर

- ४) वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही


  खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करतांना महाभियोग पद्धत वापरली जात नाही ? ]

- १) राष्ट्रपती

- २) राज्यपाल#

- ३) मुख्य निवडणूक

- ४)  वरीलपैकी एकही पर्याय योग्य नाही


 राज्यसभेचे सभापती कोण असतात? ]

- १) राष्ट्रपती

- २) उपराष्ट्रपती#

- ३) मुख्यमंत्री

- ४) उपमुख्यमंञी


 विधान कोणते बरोबर आहे ते ओळखा .

१) उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाठतात .

२) उपराष्ट्रपतीना राष्ट्रपती म्हणून कार्य पार पाढताना त्याचे वेतन व भत्ता मिळतो . ]

- १) दोन्ही विधाने बरोबर आहेत.

- २) दोन्ही विधाने चूक आहेत .#

- ३) वरीलपैकी एक बरोबर आहे.

- ४) वरीलपैकी दोन बरोबर आहे.


 सुरूवातीला म्हणजेच जाने १९५० मध्ये भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये .................. भाषा होत्या . ]

- १) ८

- २) १२#

- ३) ९

- ४) १४


विभाजनानंतरच्या आंध्रप्रदेशाची  राजधानी अमरावती ...............….. सारखी बनविली जाणार आहे . ]

- १) शांघाय

- २) सिंगापूर#

- ३) अँमस्टरमँड

- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही


भारतात घटनात्मकरित्या किती भाषाना मान्यता देण्यात आली आहे ? ]

- १) १४

- २) १८

- ३) २०

- ४) २२#




 भारतात कोणत्या घटकराज्याची स्वतंञ घटना अस्तित्वात आहे ? ]

- १) केरळ

- २) मेघालय

- ३) आसाम

- ४) जम्मू काश्मीर#


भारतीय राज्यघटना दुरूस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणचा सहभाग असतो ? ]

- १) मतदार

- २)  संसद#

- ३) राज्य विधीमंडळे

- ४) न्यायपालिका


 घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये घटनादुरूस्ती च्या पद्धतीची तरतूद आहे ? ]

- १) ३६९

- २) ३६५#

- ३) १२८

- ४) ३६९


 उच्च न्यायालय हे घटनेच्या कोणत्या भागात उल्लेख आढलतो ? ]

- १) भाग ५

- २)भाग ६@

- ३) भाग ४

- ४)भाग ६


 बाँबे उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली ? ]

- १) १९६२

- २) १९६६@

- ३) १८६२

- ४)१८५४


 दिल्ली उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? ]

- १) १९६६

- २) १८६२@

- ३) १९६१

- ४) १९५४


अहलाहाबाद उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे आहे ? ]

- १) लखनौ@

- २) नागपूर

- ३) पनजी

- ४) जयपूर


 कनिष्ठ न्यासव्यवस्था घटनेच्या भाग किती मध्ये आहे ? ]

- १ )भाग ६@

- २) भाग ३

- ३)भाग ५

- ४) भाग ७


 विधानसभेचा कार्यकाल किती आहे ? ]

- १) ५ वर्ष@

- २) ४ वर्ष

- ३) ६ वर्ष

- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही


 विधानपरिषधेचा कार्यकाल किती वर्ष असतो ? ]

- १)  ५ वर्ष

- २) ६ वर्ष@

- ३)  ४ वर्ष

- ४)  यापैकी एकही पर्याय योग्य नाही


 सर्वोच्च न्यायालयाचा कार्यकाल किती वर्ष असतो ? ]

- १) ५ वर्ष

- २) ६ वर्ष

- ३) ४ वर्ष

- ४) यापैकी एकही पर्याय योग्य नाही@


 मसुदा समिती चे उपाध्यक्ष कोण होते ? ]

- १) गोपालस्वामी अय्यंगार@

- २) डॉ बाबासाहेब आबेंडकर

- ३) के एन मुन्शी

- ४ ) यापैकी एकही पर्याय योग्य नाही


किती वर्षो पूर्वी घडलेल्या घटनांबाबत माहिती  अधिकाराच्या कायद्याअंतर्गत माहिती मागता यत नाही ? ]

- १) २०

- २) १५@

- ३) १०

- ४) एकही पर्याय योग्य नाही


 माहितीचा अधिकार अधिकार अधिनिमय , २००५ चे  कलम १९ व त्याचे उपकलम १ मधील निर्णयाच्या विरूद्ध किती दिवसांत दुसरे अपील करता येते ? ]

- १) १२० दिवसांत

- २) ६० दिवसांत@

- ३) ९० दिवसांत

- ४) ३० दिवसांत


मागितलेली माहिती ही जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंञ्याशी निगडित असेल तर ती  माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे ? ]

- १) २४ तास@

- २) ४८ तास

- ३) एक आठवडा

- ४) १५ दिवसांत


 ………........ हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती अायुक्त होते . ]

- १) श्री रंगराजन मिश्रा

- २) श्री वजाहत हबीबुल्ला@

- ३) श्री सत्यानंद मिश्रा

- ४) एकही पर्याय योग्य नाही


उच्च न्यायालयेव सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या २००५ कक्षेत येत नाही ? ]

- १) विधान बरोबर@

- २) विधान चूक

- ३) फक्त सर्वोच्च न्यायालय कक्षेत येते

- ४) एकही पर्याय योग्य नाही


)माहितीचा अधिकार ऑनलाइन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ? ]

- १) गुजरात@

- २) पश्चिम बंगाल

- ३) आंध्र प्रदेश

- ४) वरीलपैकी नाही


) भारतीच्या घटनेचे वर्णन अर्ध संघराज्यीय असे कोणी केले ? ]

- १)  के सी व्हेअर@

- २) मॉरिस जोन्स

- ३) ईवोर जेनिंग्ज

- ४) वरीलपैकी नाही


 भारतीय घटनेचे वर्णन वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी केले? ]

- १) के सी व्हेअर

- २)  मॉरिस जोन्स@

- ३) ग्रँनवील ऑस्टिन

- ४) ईवोर जेनिंग्ज


 भारताच्या घटनेचे वर्णन सरकारी संघराज्य असे कोणी केले ? ]

- १) ग्रँनवील ऑस्टिन@

- २) मॉरिस जोन्स

- ३) ईवोर जेनिंग्ज

- ४) एकही पर्याय योग्य नाही


 भारताच्या घटनेचे वर्णन "केंद्रीकरणाची प्रवृती असलेले संघराज्य " असे कोणी केले ? ]

- १) के सी व्हेअर

- २) मॉरिस जोन्स

- ३) ईवोर जेनिंग्ज@

- ४) वरीलपैकी नाही


 १) राष्ट्रपती नामधारी प्रमुख , तर पंतप्रधान वास्तव प्रमुख .

२) मंञी कायदेमंडळाचे सदस्य असणे . ]

- १) वरीलपैकी दोन्हीही बरोबर आहेत@

- २)  वरीलपैकी दोन्हीही चूक आहेत

- ३) वरीलपैकी एक बरोबर आहे

- ४)  वरीलपैकी दोन बरोबर आहे


 वार्षिक वित्तीय विवरणपञक............... च्या संमतीने संसदेत सादर केले जाते ? ]

- १) राष्ट्रपती@

- २) राज्यपाल

- ३) मुख्यमंत्री

- ४)  वरीलपैकी नाही


 राष्ट्रपती ना क्षमादान अधिकार कोणत्या कलमाने देण्यात आला ? ]

- १) कलम ६१

- २) कलम -७१

- ३) कलम - ७२@

- ४) वरीलपैकी नाही


 राष्ट्रपती चे वैधानिक अधिकार कोणत्या कलमाने सागण्यात येतात ? ]

- १) कलम १२४

- २) कलम १२०

- ३) कलम १२३@

- ४) वरीलपैकी नाही


 विधानसभेची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आली आहे ? ]

- १) कलम १७०@

- २) कलम १७१

- ३) कलम १६९

- ४) वरीलपैकी नाही


देशात सर्वप्रथम कुटूंब न्यायालयांचा स्थापना कोणत्या साली झाली ? ]

- १) १९९९@

- २) १९१०

- ३) १९९१

- ४) वरीलपैकी नाही

राज्‍यसभा

राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते व्दितीय सभागृह आहे असे म्हटले जाते तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते.


सभासदांची संख्या :

घटनेच्या 80 व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल त्यातील 238 निर्वाचित असतील तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ असतील.

उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इ.


उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे:

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


निवडणूक पद्धत :

राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे.


राज्यसभेचा कार्यकाल :

राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षानी 1/3 सभासद निवृत्त होतात. तेवढेच त्याच्या जागी नव्याने निवडतात.


सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो.


पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)


बैठक किंवा आधिवेशन :

घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवितो परंतु या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.


गणसंख्या :

कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.


राज्यसभेचा सभापती :

घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही परंतु 100 व्या कलमानुसार समान मते पडल्यास तो आपले निर्णायक मत देऊ शकतो.


उपाध्यक्ष :

राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.

घटकराज्‍ये व संघराज्‍य क्षेत्रांचे राज्‍यसभा प्रतिनिधित्‍व करते. कलम 80 मध्‍ये राज्‍यसभेच्‍या स्‍थापनेविषयी माहि‍ती देण्‍यात आली आहे.


रचना:- राज्‍यसभेची कमाल सदस्यसंख्‍या 250 इतकी असते. यापैकी 238 सभासद घटकराज्‍ये व संघराज्‍य क्षेत्रांचे प्रतिनिधी असतात, तर उरलेल्‍या 12 नामवंत व्‍यक्‍तींची नियुक्‍ती साहित्‍य, विज्ञान, कला व समाजसेवा या क्षेत्रांतून राष्‍ट्रपतींद्वारा केली जाते. सध्‍या राज्‍यसभेत 245 सदस्‍य आहेत. त्‍यापैकी 233 घटकराज्‍य व संघराज्‍याचे प्रतिनिधित्त्व करतात तर, 12 सदस्‍यांची नेमणूक राष्‍ट्रपतीमार्फत केली जाते. महाराष्‍ट्रातून राज्‍यसभेवर 19 सदस्‍य पाठवले जातात.


पात्रता :- राज्‍यसभेच्‍या सदस्‍यत्त्वासाठी खालील पात्रता असणे आवश्‍यक आहे.


1)  तो भारताचा नागरिक असावा.


2)  त्‍याच्‍या वयाची 30 वर्षे पूर्ण झालेली असावीत.


3)  संसदेने वेळोवेळी कायदा करून निश्चित केलेल्‍या अटी त्‍याने पूर्ण केलेल्‍या असाव्‍यात.


सदस्‍यांची निवड :- राज्‍यसभेच्‍या सदस्‍यांची निवड घटकराज्‍यांच्‍या विधानसभेच्‍या सदस्‍यांकडून गुप्‍त मतदान पद्धतीने केली जाते.


कार्यकाल :- राज्‍यसभा हे स्‍थायी सभागृह आहे. तिचे विसर्जन होत नाही. राज्‍यसभेचे 1/3 सभासद त्‍यांच्‍या जागी नव्‍याने निवडले जातात. सामान्‍यत: राज्‍यसभेच्‍या सदस्‍यांची मुदत 6 वर्षे असते.


राज्‍यसभेतील राज्‍यनिहाय जागा :-


आंध्रप्रदेश (11)


आसाम (7)


अरुणाचल (1)


बिहार (16)


छत्तीसगड (5)


गोवा (1)


गुजरात (11)


हरियाणा (5)


हिमाचल प्रदेश (3)


जम्‍मू - काश्‍मीर (4)


झारखंड (6)


      कर्नाटक (12)


केरळ (9)


मध्‍यप्रदेश (11)


महाराष्‍ट्र (19)


मणिपूर (1)


मेघालय (1)


मिझोराम (1)


नागालँड (1)


ओडिशा (10)


पंजाब (7)


राजस्‍थान (10)


सिक्किम (1)


तामिळनाडू (18)


तेलंगणा (7)


त्रिपुरा (1)


उत्तरप्रदेश (31)


पश्चिम बंगाल (16)


उत्तराखंड (3)


दिल्‍ली (3)


पुड्डुचेरी (1)

पोलीस भरती प्रश्नमंजुषा

 1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?

उत्तर : भारत


2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?

उत्तर : चीन


3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?

उत्तर : निक्सन


4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?

उत्तर : माद्री


5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?

उत्तर : मजलीस


6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?

उत्तर : ओडिसा


7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?

उत्तर : अंकारा


8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?

उत्तर : खरगपूर


9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?

उत्तर : अल्फ्रेड नोबेल


10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?

उत्तर : रेडक्लिफ रेष


11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?

उत्तर : बाळ गंगाधर टिळक


12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?

उत्तर : 14 नोव्हेंबर


13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : पुणे


14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?

उत्तर : नागपूर


15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?

उत्तर : विदर्भ


16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते

उत्तर : जांभी

सराव प्रश्नमालिका


1. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना कोठे केली?

सिंगापूर

टोकिओ

रंगून 

बर्लिन


● उत्तर - सिंगापूर


2. इंडिया इंडिपेंडन्स लीगची (भारतीय स्वातंत्र्य संघाची) स्थापना कोणी केली?

सुभाषचंद्र बोस 

रासबिहारी बोस

जगन्नाथराव भोसले

कॅप्टन मोहन सिंग


● उत्तर - रासबिहारी बोस


3. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?

संत ज्ञानेश्वर

संत एकनाथ

संत तुकाराम

संत नामदेव


● उत्तर - संत एकनाथ


4. ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ कोणता?

ज्ञानेश्ररीची शुध्द प्रत

भावार्थ रामायण

मनाचे श्लोक

ज्ञानेश्वरी

● उत्तर - ज्ञानेश्वरी


5. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युध्दात अतिशुरपणे दीर्घकाळ कोण लढले?

तात्या टोपे

राणी लक्ष्मीबाई 

शिवाजी महाराज 

नानासाहेब पेशवे


● उत्तर - तात्या टोपे


6. भारतात आल्यानंतर गांधीजीनी पहिली चळवळ कोठे घडवून आणली?

बाडोंली

खेडा

चंपारण्य

चौरीचौरा


● उत्तर - चंपारण्य


7. पुणे समाचार हे दैनिक कोणी सुरू केले?

बाबा पद्मजी

गो.ग. आगरकर

शि.म. परांजपे

श्रीधर व्यंकटेश केतकर


● उत्तर - श्रीधर व्यंकटेश केतकर


8. अक्कलकोटच्या युवराजांना शिकवण्यासाठी सरकारने कोणाची नेमणूक केली हाती?

नाना जगन्नाथ शंकरशेठ

बाळशास्त्री जांभेकर

विष्णूशास्त्री पंडित

विष्णूबुवा ब्रह्मचारी


● उत्तर - बाळशास्त्री जांभेकर


9. खालीलपैकी योग्य जोडी कोणती?

बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल 

असहकार चळवळ - लोकमान्य टिळक

चंपारण्य सत्याग्रह - गो. कृ. गोखले

रामकृष्ण मिशन - दयानंद सरस्वती


● उत्तर - बार्डोली सत्याग्रह - सरदार वल्लभभाई पटेल


10. र्इष्ट असेल ते बोलणार,  साध्य असेल ते करणार हे कोणत्या नियतकालिकाचे ब्रीदवाक्य?

केसरी

मराठा

ज्ञानोदय

सुधारक (गो.ग आगरकर)


● उत्तर - सुधारक (गो.ग आगरकर)


महत्वाचे प्रश्नसंच

 १】भिमाई आणि रामजी बाबा यांना एकूण किती मूलं होती???

A】 ५

B】 ८

C】 १२

D】 १४


उत्तर:- D


२】बळीराजाच्या आजोबांचे नाव काय???

A】 विरोचन

B】 हिरण्यकशप

C】 प्रल्हाद

D】 हिरण्याक्ष


उत्तर:- C


३】राष्ट्रपिता जोतिबा यांचे शिक्षण किती  होते???

A】 सातवी

B】 पाचवी

C】 दहावी


D】 नववी


उत्तर:- A


४】 रयत शिक्षण संस्था ही कोणत्या महामानवाने स्थापन केली???

A】 संत गाडगेबाबा

B】 अंणाभाऊ साठे

C】 कर्मवीर भाऊराव पाटिल

D】 शाहू महाराज


उत्तर:- C


५】 संभाजी राजांनी लिहिलेला एक  संस्कृतमधला ग्रंथ कोणता???

A】 बुधभुषण

B】 बुद्धभूषणम्

C】 बुद्धभुषण

D】 बुधभूषणम्


उत्तर :- D


६】संभाजी राजांचा वयाच्या कितव्या वर्षी

       मृत्यु झाला???


A】 ३३


B】 ३२

C】 ३५

D】 ३४


उत्तर:- B


७】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला???

A】 १९८९

B】 १९९०

C】 १९९१

D】 १९९२


उत्तर:- B


८】 जगामधे सर्वात पहिली लोकशाही कोणी निर्माण केली???

A】 तथागत गौतम बुद्ध

B】 वर्धमान महावीर

C】 प्रियदर्शी अशोक सम्राट

D】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर


उत्तर:- A


९】शिवाजी महाराज हे स्वत्ताचे आद्यगरु कोणाला मानत होते???

A】 दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी.

B】 जीजाई आणि संत तुकाराम.

C】 मंबाजी आणि रामेश्वर


उत्तर:- B


१०】 जगाच्या शिल्पकारांमधे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो???

A】 पहिला 

B】 दूसरा

C】 तिसरा

D】 चौथा 


ऊत्तर:- D


११】 भगतसिंग यांना फासी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते???

A】 २२ वर्ष

B】 २३ वर्ष

C】 २४ वर्ष

D】 २५ वर्ष 


उत्तर:- B


१२】उजव्या बाजूला लकवा मारल्यामुळे राष्ट्रपिता जोतिबा फुले यांनी डाव्या हाताने एक ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय???

A】 गुलामगिरी

B】 शेतकऱ्यांचा आसूड

C】 सार्वजनिक सत्यधर्म

D】 भटोबांचा कर्दनकाळ जोतिबा 


उत्तर:- C


१३】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला???

A】२० मार्च १९२५

B】 २० मार्च १९२७

C】 २० मार्च १९२९

D】 २० मार्च १९३


उत्तर:- B


 १४】विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  ओ. बी. सी. समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मित्ती केली???

A】 कलम ३४०

B】 कलम ३४१

C】 कलम ३४२

D】 कलम ३४३


उत्तर:- A


१५】 "सच्ची रामायण" हा ग्रंथ कोणत्या महामानवाने लिहिला???

A】 प्रबोधनकार ठाकरे

B】 शाहू महाराज

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 पेरियार रामास्वामी


उत्तर:- D


१९】 भिमाई ची समाधि कोठे आहे???

A】 कोल्हापुर

B】 सातारा

C】 सांगली

D】 दापोली


उत्तर:- B


२०】 सिद्धार्थ गौतमाला दन्यान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेस व कोठे झाली???


A】 वैशाख, कुशीनगर

B】 आषाढ, सारनाथ

C】 वैशाख, बुद्धगया

D】 वैशाख, लुंबिनीवन


उत्तर:- C


२१】 सोनबा, बाबासाहेबांसाठी आयुष्यभर पाण्याचा माठ घेऊन कोणत्या ठिकाणी उभा होता???

A】 पनवेल

B】 दादर

C】 रायगड

D】 भायखला


उत्तर:- A


२२】 प्राथमिक शिक्षणाचा कायदा प्रथम कोणी व किती साली केला???

A】 शाहू महाराज १९१७

B】 डॉ बाबासाहेब आंबेडकर १९४२

C】 राष्ट्रपिता जोतिबा फुले १८४८

D】 सयाजीराव गायकवाड १९२०


उत्तर:- A


 २३】 तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन कोठे झाले???

A】 कुशीनगर

B】 सारनाथ

C】 बुद्धगया

D】 लुंबिनी


उत्तर:- B


 २४】 बाबासाहेबांचे जहाजात किती हजार ग्रंथ बुडाले???


A】 ३५,५०० ग्रंथ

B】 ३४,३०० ग्रंथ

C】 ३७,४०० ग्रंथ

D】 २१,९०० ग्रंथ


उत्तर:- C


२५】 बुद्ध परिनिर्वाणानंतर पहिली धम्म संगती किती महिन्यांनी झाली???

A】 १ महीना

B】 २ महीना

C】 ३ महीना

D】 ४ महीना


उत्तर:- D


२६】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे वृत्तपत्र केव्हा सुरु केले???

A】 १९२० साली

B】 १९३० साली

C】 १९२५ साली

D】 १९२७ साली


उत्तर:- A


२७】 राष्ट्रपिता जोतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या दिवशी केली???

A】 २० सप्टेंबर १८७६

B】 २२ सप्टेंबर १८७४

 C】 २३ सप्टेंबर १८७५

D】 २४ सप्टेंबर १८७३


उत्तर:- D


२८】 तिळगुळ घ्या गोड गोड बोला ही म्हण कोणाची आहे???

A】 राजमाता जिजाऊ 

B】 क्रांति जोती सावित्री

C】 अहिल्याबाई होळकर

D】 रमाई


उत्तर:- B


 २९】 राष्ट्रपिता जोतिबा फुले यांचे लग्न कोणत्या साली झाले???

A】 १८३९

B】 १८४०

C】 १८४१

D】 १८४२


उत्तर:- B


३०】 ओ बी सी समाजाला हक्क अधिकार मिळत नाही म्हणून त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पद केव्हा सोडले???

A】 १९५०

B】 १९५१

C】 १९५२

D】 १९५३


उत्तर:- B


३१】 संत गाडगेबाबा यांचा मृत्यु कोणत्या दिवशी झाला???

A】 २० डिसेंबर १९५५

B】 २० डिसेंबर १९५६

C】 २१ डिसेंबर १९५४

D】 २३ डिसेंबर १९५६

उत्तर:- B


 ३२】 राष्ट्रपिता जोतिबा आणि सावित्री यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या साली काढली???

A】 १८४८

B】 १८५१

C】 १८५३

D】 १८५२


उत्तर:- A


1. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो?

सिंधुदुर्ग

रत्नागिरी

सातारा

कोल्हापूर

उत्तर : कोल्हापूर


2. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत?

पुणे

अहमदनगर

औरंगाबाद

लातूर

उत्तर : औरंगाबाद


3. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले होते?

लोणंद

पाडेगाव

शेखमिरेवाडी

कागल

उत्तर : पाडेगाव


4. खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही?

नागपूर

भिवंडी

पुणे

बुलढाणा

उत्तर : बुलढाणा


5. उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ....... या पांचवार्षिक योजनेत झाली.

नवव्या

सातव्या

आठव्या

वरीलपैकी नाही

उत्तर : नवव्या


6. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय.

राज्य विधिमंडळ

कार्यकारी मंडळ

संसद

न्यायमंडळ

उत्तर : संसद


7. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ..... हे असतात.

उपराष्ट्रपती

राज्याचे सचिव

मुख्यमंत्री

राज्यपाल

उत्तर : मुख्यमंत्री


8. महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती?

ल.ना. बोंगिरवार

बाबूराव काळे

वसंतराव नाईक

प्राचार्य पी.बी. पाटील

उत्तर : वसंतराव नाईक


9. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे?

संत तुकाराम महाराज

संत गाडगे महाराज

संत तुकडोजी महाराज

संत नामदेव महाराज

उत्तर : संत गाडगे महाराज


10. 'जलमणी' योजना कशाशी संबंधित आहे?

शहरांना शुद्ध पाणी पुरवठा

विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे

पावसाचे पाणी साठवणे

पाण्याचा जपून वापर करणे

उत्तर : विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे


बौद्ध धर्म


• गौतम बुद्ध हे महावीरांच्या समकालीन होते.

• बुद्धांचा जन्मा कपीलवस्तुजवळ लुंबीनी या ठिकाणी
राजघराण्यात झाला.

• बुद्धांचे वडील शुद्दोधन तर आई महामाया होती. आई बुद्धांच्या जन्माच्या 7 व्या दिवशी वारली.

• बुद्धांचा सांभाळ गौतमी मावशीने केला. यावरून त्यांचे नाव गौतम

• ' यशोधरा' सोबत बुद्धांचा विवाह झाला आणि राहुल हा त्यांचा पुत्र होय.

• बुद्धांच्या घोड्याचे नाव ' कथक', तर सारथी ' छन्न '.

• गया, सारनाथ, लुंबिनी, कुशीनगर, श्रावस्थी, संकास्य, राजग्रह, वैशाली ही अष्टमहास्थाने बुद्धांशी संबंधित आहेत.

• मध्य जावा इन्डोनेशियामधील शैलेंद्र शासकांद्वारे निर्मित बोरोबुदुरचा बौद्ध स्तुप जगातील सर्वात मोठा स्तुप होय.

• बुद्धांनी त्यांचा पहिला उपदेश ' सारनाथ' या ठिकाणी दिला.

• वयाच्या ४७ व्या वर्षी ' कुशीनगर' या ठिकाणी बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.

• बौद्ध धर्मात आत्म्याच्या परिकल्पनेसही तिलांजली देण्यात आली आहे.

• 12 व्या शतकापर्यंत बौद्धधर्म भारतामधून जवळपास समाप्त झाला.

• बुद्धांच्या मृत्यूनंतर बौद्ध धर्म अनेक पंथात विभागला पैकी हिनयान व महायान है प्रमुख आहेत.

• बौद्ध धर्माचे नवे रूप ' वज्रयान' नावाने ओळखले जाऊ लागले.

राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा प्रश्नसंच

प्र.1. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली? (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) उद्देशपत्रिका २) मूलभूत अधिकार

३) मूलभूत कर्तव्ये ४) मार्गदर्शक तत्वे


प्र.2. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही ……..आहे. (राज्यसेवा मुख्य २०१२)

अ) राज्यघटनेचे हृदय ब) राज्यघटनेचा आत्मा

क) राज्यघटनेचे डोके ड) यापैकी नाही

योग्य पर्याय निवडा: –

१) अ व क २) ब व क

३) फक्त ब ४)फक्त ड


प्र.3. भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली? (राज्यसेवा मुख्य २०१२)

१) १९५२ २) १९६६

३) १९७६ ४) १९८६


प्र.4. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? (राज्यसेवा मुख्य २०१३)

4) बेरुबरी खटला

२) गोलकनाथ खटला

३) केसवानंद भारती खटला

४) बोम्मई विरुध्द भारताचे संघराज्य


प्र.5. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘सार्वभौम’ या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो? (राज्यसेवा मुख्य २०१३)

अ) बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वत:शी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करु शकतो.

ब) संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत.

क) भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करु शकतो.

ड) भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत.

पर्याय उत्तरे :

१) ब,क,ड २) अ,ब,क

३)अ,क,ड ४)अ,ब,ड


प्र.6. खालील मुद्यांचा विचार करा.(राज्यसेवा मुख्य २०१४)

अ) भारतीय संविधानाचे तत्वज्ञान पंडित नेहरुंच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावात अनुस्यूत होते.

ब) हा ठराव संविधान सभेने २२ जानेवारी १९४८ रोजी स्वीकृत केला.

१) दोन्ही बरोबर आहेत २) दोन्ही चूक आहेत

३) ब बरोबर आहे ४) अ बरोबर आहे


प्र.7.भारतीय राज्यघटनेचे ‘आर्थिक न्याय’ हे उद्दिष्ट ……यातून व्यक्त होते. (राज्यसेवा मुख्य २०१५)

१) प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार

२) प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्वे

३) मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे

४) वरीलपैकी एकही नाही


प्र.8. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेची वर्णने व ज्या विद्वानांनी किंवा न्यायालयांनी ती केली यांची जुळणी करा: (राज्यसेवा मुख्य २०१५)

अ) ‘घटना कर्त्यांचे मन ओळखण्याची किल्ली’ i) पंडीत ठाकुरदास भार्गव

ब) ‘राज्यघटनेचा सर्वात मौल्यवान भाग’ ii) के.एम.मुन्शी

क) ‘राजकीय कुंडली’ iii) भारताचे सर न्यायाधीश ‘सिक्री’

ड) ‘अत्यंत महत्वपूर्ण भाग’ iv) बेरुबारी संदर्भ खटला (१९६०)

अ   ब क   ड

१) iv i ii iii

२) i ii iii iv

३) iii iv i ii

४) ii iii iv i


प्र.9, फाझल अली कमिशनचे सदस्य…………. होते. (राज्यसेवा मुख्य २०१६)

अ) के.एम. पण्णीकर ब) हृदयनाथ कुझरू

क) यशवंतराव चव्हाण ड) अण्णा डांगे

पर्याय

१) फक्त अ,ब २) फक्त क, ड

३) फक्त ब, क ४) वरीलपैकी सर्व


प्र.10. उद्दिष्टांच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू (राज्यसेवा मुख्य २०१६)

१) पं. जवाहरलाल नेहरू यांनी घटनासमितीपुढे उद्दिष्टांचा ठराव मांडला.

२) दिनांक १३ डिसेंबर १९४६ रोजी उद्दिष्टांचा ठराव घटनासमिती समोर ठेवण्यात आला.

३) उद्दिष्टांचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता.

४) या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र, सार्वभौम, समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले.


प्र.11. खालील विधाने विचारात घ्या( राज्यसेवा मुख्य २०१७)

अ) सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्त्रोतही नाही अथवा कायदेमंडळाचा अधिकारांवर बंधनेही घालत नाही.

ब) सर्वोच्च न्यायालयाने बेरूबारी खटल्यात (१९६०) सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे मत मांडले.

क) केशवानंद भारती खटल्यामध्ये (१९७३) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे म्हटले.

ड) भारतीय जीवन विमा निगम खटल्यात (१९९५) सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग नाही असे पुनश्च प्रतिपादन केले.

वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?

१) अ २) अ, क ३) ब, क, ड ४) अ, ब, ड


प्र.12. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.(Asst मुख्य २०१३)

१) आयर्लंड २) यु.के

३) यु.एस.ए ४) ऑस्ट्रेलिया


प्र.13. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश १९७६ च्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला. (Asst मुख्य २०११)

१) ४४ वी २) ४१ वी

३) ४२ वी ४) ४६ वी


प्र.14. भारताच्या राज्यघ

टनेच्या उद्देशपत्रिकेवर ……प्रभाव दिसतो. (Asst मुख्य २०१२)

अ) कॅनडाची राज्यघटना

ब) जपानची राज्यघटना

क) इंग्लंडची राज्यघटना

ड) अमेरिकेची राज्यघटना

१) अ व क २) क व ड

३) फक्त ड ४) फक्त ब


प्र.15. १९७६ च्या ४२ व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ? (Asst मुख्य २०१३)

अ) सार्वभौम आणि समाजवादी

ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष

क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा

ड) एकता आणि एकात्मता

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत?

१) फक्त ब २) ब आणि क

३) क आणि ड ४) ब आणि ड


प्र.16………….या तारखेपासून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.(Asst मुख्य २०१५)

१) १३-१-१९७६ २ )३-१-१९७७

३) ३१-१-१९७८ ४) १-३-१९७७


प्र.17) ४२ व्या घटना दुरुस्तीद्वारे उद्देश्यपत्रिकेमध्ये …….आणि …..शब्द जोडण्यात आले. (Asst मुख्य २०१४)

अ) समाजवादी ब) धर्मनिरपेक्ष

क) प्रजासत्ताक ड) राष्ट्राची एकता

१) अ,ब,क

२)अ,ब,ड

३) ब,क,ड

४) अ,क,ड


प्र.18). आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्याने “विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि ………… यांचे स्वातंत्र्य दिले आहे. (Asst मुख्य २०१६)

१) व्यवसाय २) संघटना

३) पूजा ४) संचार


प्र.19) भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याबाबत खालील विधाने विचारात घ्या. (Asst. मुख्य २०१७)

अ) सरनामा हा राज्यघटनेचे अविभाज्य अंग आहे.

ब) सरनाम्यातील तरतूदी या न्यायालयाद्वारे अंमलात आणता येतात.

क) सरनामा हा विधिमंडळाच्या अधिकाराचे स्त्रोत म्हणून कार्य करू शकतो.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

१) फक्त अ २) फक्त क

३) फक्त ब, क ४) अ, ब, क


प्र.20). भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकानुसार भारतात हे ‘प्रजासत्ताक’ आहे. प्रजासत्ताकाचा अर्थ कोणता? (ASOमुख्य २०१८).

अ) राज्यकर्ता वंशपरंपरागत नसतो.

ब) सार्वभौम सत्ता केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये असते.

क) शासन प्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.

ड) राष्ट्रप्रमुख हा जनतेकडून विशिष्ट काळासाठी निवडला जातो.

खाली दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा.

१) अ २) अ, ब, क

३) वरील सर्व ४) अ, ड


प्र.21). भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते? (Asst पूर्व २०१२)

अ) समाजवादी आ)धर्मनिरपेक्ष इ) सार्वभौम

ई)लोकशाही उ) गणराज्य ऊ)न्याय

ए) स्वातंत्र्य ऐ)समानता ओ)बंधुता

औ) एकात्मता

पर्यायी उत्तरे :

१) अ, ब, औ २) क, ड, ऊ

३) उ, ए, ऐ ४) अ, ड, ओ

PSI pre and Mains


प्र.22). भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ……प्रभाव दिसतो. (PSI मुख्य २०१३)

अ) उद्देशपत्रिकेत ‘बंधुभाव’ या तत्वाचा समावेश केला.

ब) मूलभूत हक्कांद्वारे प्रतिष्ठा सुरक्षित केली आहे.

क) हे हक्क वादयोग्य (दाद मागता येणार) आहेत.

ड) गरजा आणि दुर्दशापासून नागरिकांना मुक्त ठेवण्यासाठी राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहेत.

वर दिलेल्या विधानांपैकी कोणते/कोणती बरोबर आहेत ?

१) अ २) अ,ब

३) अ, ब, क ४) सर्व


प्र.23) ४२ व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे : (PSI मुख्य २०१२)

१) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य

२) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य

३)सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य

४) प्रजासत्ताक गणराज्य


प्र.24) उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे. (PSI मुख्य २०१३)

१) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना

२) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना

३) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा

४) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा


प्र.25) गटा बाहेरचा ओळखा : (PSI मुख्य २०१४)

विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना, सामाजिक

पर्यायी उत्तरे :

१) विचार २) श्रध्दा

३) उपासना ४) सामाजिक


प्र.26) उद्देशपत्रिकेची खालील वर्णने आणि विद्वान यांनी जुळणी करा: (PSI मुख्य २०१४)

अ) राजकीय कुंडली i) पंडीत ठाकुरदास भार्गव

ब) कल्याणकारी राज्याची

अचंबीत करणारी तत्वे ii)एम.व्ही.पायली

क) उत्कृष्ट गद्य-काव्य iii)के.एम.मुन्शी

ड) अशा प्रकारचा केलेला

एक सर्वोत्तम मसुदा iv)आचार्य.जे.बी.कृपलानी

अ   ब क   ड

१) iii iv i ii

२) i ii iii iv

३) ii i iv iii

४) iv iii ii i


प्र.27) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? (PSI मुख्य २०१६)

१) सरनामा न्यायालयाद्वारा अंमलात आणता येत नाही…

२) राज्यघटनेस प्रस्थापित आणि विकसित करण्यायोग्य जी उद्दिष्ट्ये आह

ेत ती सरनाम्यातून व्यक्त होतात.

३) सरनाम्यातून राज्यघटनेने आपल्या अधिकाराचे स्त्रोत कोणाकडून प्राप्त केले आहे हे स्पष्ट होते.

४) आपल्या सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता आणि बंधूता ती आदर्श तत्वे रशियन राज्यक्रांती (१९१७) कडून घेतली आहेत.


प्र.28) भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे ? (PSI पूर्व २०१६)

१) स्वातंत्र्य २) समता

३) बंधुता ४) न्याय

STI Pre and Mains


प्र.29) खालील विधाने विचारात घ्या. (STI मुख्य २०१६)

अ) सरनाम्यामध्ये घटनाकारांची वास्ताविक उद्दिष्ट्ये आणि तत्वज्ञान यांचा समावेश आहे.

ब) बेरूबरी संघ खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले कर सरनाम्यातून राज्य घटनेचा साधारण हेतू दिसतो आणि म्हणून तो राज्य घटनेचा भाग आहे.

क) केशनावंद भारती खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने बेरूबरी संघ खटल्यातील घेतलेला निर्णयच योग्य असल्याचे पुन्हा

प्रतिपादन केले.

ड) १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे सरनाम्यात-समाजवादी, सार्वभौम आणि अखंडता या तीन शब्दाचा समावेश करण्यात आला.

वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/त?

१) अ २) अ, ब, क

३) ड ४) अ, ब, क, ड


प्र.30) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? (STI पूर्व २०११)

१) स्वातंत्र्य २) समता

३) न्याय ४) बंधुभाव

प्र.31) खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?(STI पूर्व २०१५)

१) बेरुबरी खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग असल्याचा निर्णय दिला होता.

२) केशवानंद भारतीय खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग नसल्याचा निर्णय दिला होता.

३) सरनाम्यामध्ये आतापर्यंत घटनादुरुस्तीद्वारे दोन वेळा बदल करण्यात आलेले आहेत.

४) वरील एकही नाही.


प्र.32) खालील विधाने लक्षात घ्या : (STI पूर्व २०१४)

अ) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग असून त्यामध्ये ३६८ व्या कलमानुसार दुरुस्ती करता येते.

ब) भारतीय संविधानाची उद्देशपत्रिका संविधानाचा भाग नाही आणि त्यामध्ये दुरुस्ती करता येत नाही.

क) उद्देशपत्रिका ही संविधानाचा भाग आहे आणि त्यामध्ये संविधानाच्या “मौलिक संरचनेला’’ धक्क न लावता दुरुस्ती

करता येते.

वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त?

१) अ २) अ,ब

३) क ४) अ, क


प्र.33) भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कालांतराने काय सम्मिलित झाले? (STI पूर्व २०१५)

अ) राष्ट्राची एकता

ब) राष्ट्राची अखंडता

पर्यायी उत्तरे

१) केवळ अ

२) केवळ ब

३)दोन्ही

४) दोन्ही प्रथमपासूनच सम्मिलित होते



Ans : १) १, २) ३, ३) ३, ४) १, ५) ३, ६) ४, ७) २, ८) १, ९) १, १०) ४, ११) १, १२) ३, १३) ३, १४) ३, १५) १, १६) २, १७) २, १८) ३, १९) १, २०) ४, २१) १, २२) ४, २३) २, २४) २, २५) ४, २६) १, २७) ४, २८) ४, २९) १, ३०) ३, ३१) ४, ३२) ४, ३३) २

अणू



🌿एक अणू सामान्य लहान एकक आहे बाब एक फॉर्म रासायनिक घटक . 

त्येक घन , द्रव , वायू आणि प्लाझ्मा तटस् किंवा आयनीकृत अणूंनी बनलेला असतो. 


🌿अणू अत्यंत लहान आहेत, साधारणत: सुमारे 100  पिकोमीटर . ते इतके लहान आहेत की शास्त्रीय भौतिकशास्त्र वापरून त्यांच्या वर्तनाचा अचूक अंदाज लावतात-उ


🌿दाहरणार्थ ते टेनिस बॉल असल्यास, क्वांटम इफेक्टमुळे शक्य नाही .


🌷परत्येक अणू न्यूक्लियस आणि न्यूक्लियसला बांधलेले एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन बनलेले असतात .


🌷 नयूक्लियस एक किंवा अधिक प्रोटॉन आणि असंख्य न्यूट्रॉनचे बनलेले आहे . 


🌷कवळ हायड्रोजनच्या सामान्य प्रकारात न्यूट्रॉन नसतात. अणूच्या वस्तुमानांपैकी 99.94% पेक्षा जास्त भाग न्यूक्लियसमध्ये असतात. 


🌷परोटॉनवर सकारात्मक विद्युत शुल्क असते , इलेक्ट्रॉनांवर नकारात्मक विद्युत शुल्क असते आणि न्यूट्रॉनला विद्युत शुल्क नसते. 


🌷परोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या समान असल्यास अणू विद्युतदृष्ट्या तटस्थ असतात. जर अणूकडे प्रोटॉनपेक्षा कमी किंवा कमी इलेक्ट्रॉन असतील तर त्यास अनुक्रमे एकूणच नकारात्मक किंवा सकारात्मक शुल्क असते - अशा अणूंना आयन म्हणतात .


🌷अणूचे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रोमॅग्नेटिक शक्तीद्वारे अणू न्यूक्लियसमधील प्रोटॉनकडे आकर्षित होतात .


🌷 नयूक्लियसमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन विभक्त शक्तीद्वारे एकमेकांकडे आकर्षित होतात . ही शक्ती विद्युत चुंबकीय शक्तीपेक्षा अधिक मजबूत असते जी सकारात्मक चार्ज केलेल्या प्रोटॉनला एकमेकांपासून दूर करते.


🌷 विशिष्ट परिस्थितीत, repelling विद्युत चुंबकीय शक्ती विभक्त शक्तीपेक्षा मजबूत होते.


🌷 या प्रकरणात, न्यूक्लियस वेगळ्या घटकांच्या मागे फुटते आणि पाने सोडते . हा अण्वस्त्र क्षय होण्याचे एक प्रकार आहे .


🌷🌷इलेक्ट्रॉनचा शोध🌷🌷


🎋1897 मध्ये, जे जे थॉमसन यांना आढळले की कॅथोड किरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा नसतात परंतु हायड्रोजन (सर्वात हलके अणू) पेक्षा 1,800 पट जास्त फिकट असलेले कण बनतात. 


🎋थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे कण कॅथोडमधील अणूमधून आले आहेत - ते सबटामिक कण होते. त्यांनी या नवीन कणांना कॉर्पसुल्स म्हटले परंतु नंतर ते बदलून इलेक्ट्रॉन केले गेले . 


🌷थॉमसन यांनी हे देखील दर्शविले की इलेक्ट्रोन फोटोइलेक्ट्रिक आणि किरणोत्सर्गी सामग्रीद्वारे सोडलेल्या कणांसारखेच होते . 


🌷 ह त्वरित ओळखले गेले की इलेक्ट्रॉन हे विद्युतीय प्रवाह वाहणारे कण आहेतधातूच्या तारा मध्ये. थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे इलेक्ट्रॉन त्याच्या उपकरणांमधील कॅथोडच्या अगदी अणूमधून उद्भवले , ज्याचा अर्थ असा की अणू नावाच्या सूचनेनुसार अणू अविभाज्य नसतात .


🌷🌷समस्थानिकांचा शोध🌷🌷


🎋रडिओएक्टिव्ह किडण्याच्या उत्पादनांवर प्रयोग करताना , 


१ मध्ये रेडिओकेमिस्ट फ्रेडरिक सोडी यांना आढळले की नियतकालिक टेबलवर प्रत्येक स्थानावर एकाहून अधिक अणू असल्याचे दिसून आले 

 🎋मदत समस्थानिके द्वारे coined होते मार्गारेट टॉड समान घटक संबंधित विविध अणू एक योग्य नाव आहे. 


🎋ज.जे. थॉमसन यांनी आयनीकृत वायूंच्या त्यांच्या कार्याद्वारे आयसोटोप विभक्त करण्याचे तंत्र तयार केले , ज्यामुळे पुढे स्थिर समस्थानिकांचा शोध लागला . 


🌷अणूचे बोहर मॉडेल, इलेक्ट्रोनद्वारे त्वरित "क्वांटम लीप्स" बनवितो ज्यामुळे ऊर्जा मिळते किंवा कमी होते. कक्षांमध्ये इलेक्ट्रॉनचे हे मॉडेल अप्रचलित आहे.


🌷१ भौतिकशास्त्रज्ञ नीलस बोहर यांनी एक मॉडेल प्रस्तावित केले ज्यामध्ये अणूच्या इलेक्ट्रॉनची मध्यवर्ती कक्षा समजली गेली परंतु हे केवळ परिघीय परिघातच शक्य झाले आणि केवळ या शोषेशी संबंधित उर्जेच्या विलक्षण बदलांमध्ये या कक्षा दरम्यान उडी मारू शकेल.


🌷 फोटॉनचे विकिरण इलेक्ट्रॉनिक परिभ्रमण स्थिर का आहेत हे स्पष्ट करण्यासाठी (या सामान्यत:, परिपत्रक गतीसह प्रवेगात शुल्क, विद्युत चुंबकीय विकिरण म्हणून उत्सर्जित होणारी गतिज ऊर्जा कमी होते, आणि घटक इलेक्ट्रोमॅग्नेटिक उत्सर्जित आणि उत्सर्जित का करतात हे स्पष्ट करण्यासाठी हे परिमाण वापरले गेले स्वतंत्र स्पेक्ट्रा मध्ये किरणे. 


🌷नतर त्याच वर्षी हेन्री मोसले यांनी निल्स बोहरच्या सिद्धांताच्या बाजूने अतिरिक्त प्रयोगात्मक पुरावे उपलब्ध करुन दिले . 


चालू घडामोडी :- 02 मे 2024

◆ दरवर्षी 2 मे रोजी जागतिक टूना दिवस जगभरात साजरा केला जातो.

◆ IQAir नुसार, काठमांडू हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे आढळून आले आहे.

◆ भारतीय नौदलाने ओडिशाच्या किनारपट्टीवर 'सुपरसोनिक मिसाइल-असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो' (SMART) प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे.

◆ एअर मार्शल 'नागेश कपूर' यांनी ट्रेनिंग कमांडमध्ये एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ ‘भारत’ संघाने आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ भारतीय edtech स्टार्टअप ‘Emeritus’ ने TIME च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

◆ व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी मौसमी चक्रवर्ती यांनी ऑल इंडिया रेडिओ न्यूजच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

◆ एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मासिक GST कर संकलन झाले आहे.

◆ स्मार्ट हे क्षेपणास्त्र DRDO या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे.

◆ सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत 22व्या क्रमांकावर आहे.

◆ वयाच्या 60 व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्स चा किताब जिंकणाऱ्या अलेजांड्रा रॉड्रिगज या अर्जेंटिना देशाच्या नागरिक आहेत.

◆ पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद भारत या देशाला मिळाले आहे.

◆ कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 भारतात गुवाहाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे.

◆ इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे.

◆ IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील 18वी कंपनी ठरली आहे.

◆ IERDA या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे. या कंपनीची स्थापना 1987 साली झाली आहे.

◆ उत्तर प्रदेश राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून तपेश्वर नाथ धाम करण्यात आले आहे.

◆ एअर ऑफिसर कमांडींग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

02 May 2024

बरेच दिवसापासून यावर प्रश्न आलेला नाही.... त्यामुळे प्रश्न अपेक्षित आहे. ...

Q. गरजणारे चाळीस .............हे वारे आहेत ?

1) ईशान्य - व्यापारी
2) आग्नेय - व्यापारी
3) नैऋत्य - प्रतिव्यापारी
4) वायव्य - प्रतिव्यापारी✅✅✅अचूक उत्तर

[Source :- राज्यसेवा मुख्य 2016]
------------------------------------------------------------

✔️ग्रहीय वारे  :-

😄पृथ्वी या ग्रहावर नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात.

🔵मुख्यतः तीन प्रकार पडतात

🚩व्यापारी
🚩प्रतिव्यापारी
🚩ध्रुवीय

✔️व्यापारी वारे :-

😄प्राचीन काळी या  वाऱ्यांचा उपयोग व्यापारी जहाजांना होत असल्यामुळे त्यांना व्यापारी वारे असे म्हणतात.

✔️प्रतिव्यापारी वारे :-

😄व्यापारी वार्‍यांच्या उलट दिशेने हे वारे वाहतात म्हणून यांना प्रतिव्यापारी असे म्हणतात.

📌📌
Note:- दक्षिण गोलार्ध वायव्य प्रतिव्यापारी वारे कमी अडथळा असल्यामुळे 40° ते 60° दक्षिण अ. वृ. दरम्यान अतिशय वेगाने वाहतात त्यामुळे त्यांना पुढील प्रमाणे नावे देण्यात आलेली आहेत.

📌 नाव                         📌अ. वृ. विस्तार
-----------------------------------------------------------

❤️गरजणारे चाळीस             40° दक्षिण अ. वृ.
[Roaring Forties]

❤️खवळलेले पन्नास/           
शूर पश्चिमी वारे                    50° दक्षिण अ. वृ.
[Furious Fifties/Brave
Wert Winds]

❤️किंचाळणारे साठ             60° दक्षिण अ. वृ.
[Screaming Sixties]

काही देश व त्या देशांना लागून असणारे भारतातील राज्य


1)पाकिस्तान ::
-  पंजाब,राजस्थान,गुजरात,जम्मू काश्मीर आणि लडाख

**ट्रिक :: पाकहून पराग जम्मूला लढत गेला.

••••••••••••••••••♪♪•••••••••••••••••••

2) अफगाणिस्तान  ::
   - लडाख
( सर्वात कमी भारतीय सीमा लागून असणारा देश (0.7%)

••••••••••••••••••••♪♪•••••••••••••••••••

3) म्यानमार ::
- अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर मिझोराम.

**ट्रिक :: म्यानमार मध्ये अरुण आणि मनी नागाला पाहून राम म्हणाले.

••••••••••••••••••♪♪•••••••••••••••••••••

4)चीन ::
- हिमाचल प्रदेश, लडाख,उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम.

ट्रिक :: चीनमध्ये हिमात लडत उत्तर म्हणून अरुणने सिक्का टाकला.

•••••••••••••••••••♪♪••••••••••••••••••••

5) नेपाळ  ::
  -  उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम.

**ट्रिक  :: उत्तराने युपी बिहारमध्ये बंगला बांधून सिक्के नेपाळला दिले.

•••••••••••••••••♪♪••••••••••••••••••••••

6) भूतान  ::
- आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम.

**ट्रिक  :: भूतान चा आसामी अरुण कडून बंगाल मधून सिक्के घेऊन गेला.

••••••••••••••••♪♪•••••••••••••••••••••••

7) बांगलादेश  ::
- आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम,
पश्चिम बंगाल.

** ट्रिक :: आत्रि मेघा व मिझो सह बंगल्यात राहतात.

** सर्वाधिक 27% भारतीय राज्य सीमा लागून असणारा देश..

••••••••••••••••♪♪••••••••••••••••••••••••

01 May 2024

प्राण्यांचे वर्गीकरण आणि त्यांची उदाहरणे....

**संघ                       उदाहरणे
..........….......................................

1)पोरीफेरा   -  स्पंज, सायकॉन,
( रंध्री )          यूस्पाजिया,हायलोनिमा,
                     क्लिओना, युप्लेकटेला,
                     स्पॉनजिला.
------------------••••••♪♪••••••---------------

2)सिलेंटेराटा    -   हायड्रा, सी - ऍनिमोन,
(निडारिया)            जेलीफिश, प्रवाळ,
                           फायसेलिया,कोरल्स,
                            ओबेलिया.
---------------•••••••♪♪••••••---------------

3) प्लॅटिहेल्मिनथिस   -  लिव्हरफ्लूक, 
    (चपटे कृमी )           टेपवर्म,प्लॅनेरिया.
-------------•••••••••♪♪••••••••••------------

4)निमॅटेहेल्मिनथिस     -  अस्कॅरिस,
(गोलकृमी -निमॅटोडा)      पिनवर्म,
                                     एंटेरोबियस,
                                     वुचेरेरिया,
                                    लोआ-लोआ,
                                    हूकवर्म,
                                    व्हिपवर्म.
------------•••••••••♪♪••••••••--------------

5)अनिलिडा     -     गांडूळ,
(वलयी कृमी)          नेरीस,
                             लिच.
-----------•••••••••♪♪••••••••••-------------

6)ऑथ्रोपोडा     -   मधमाशी ,खेकडा,
   (संधीपाद)          कोळंबी,विंचू,
                             फुलपाखरू,
                            झुरळ, कोळी,
                          माशी सारखे कीटक *( प्राण्यानंमधील हा सर्वात मोठा संघ आहे )
----------••••••••••••♪♪•••••••••------------

7)मोलुस्का      -    शंख, शिंपला,
(मृदूकाय)              अष्टपाद,
                           गोगलगाय,
                           पायला, सेपीया,
                          ऑयस्टर, लोलिगो,
                          कालव, ऑकटोपस,
                          डोरीस इ.
----------•••••••••••♪♪•••••••••••------------

8)इकायनोडर्माटा    -   तारमासा,
(कंटकीचर्मी )             ब्रिस्टल स्टार,
                                 सी - ककुंबर,
                                 सी - आर्चीन.
-----------••••••••••♪♪•••••••••-------------

9)हेमिकॉर्डाटा      -    बॅलॅनोग्लॉसस,
                                सॅयक्लोग्लॉसस.
----------•••••••••••♪♪•••••••••••-----------

10)कॉर्डाटा       -    सायक्लोस्टोमाटा,
                             मत्स्य, उभयचर,
                             सरीसृप, पक्षी व
                             सस्तनप्राणी.
-----------•••••••••••♪♪••••••••••------------

¥¥¥¥¥♻️♻️♻️♻️♻️♻️¥¥¥¥¥¥

30 April 2024

महाराष्ट्रातील विभागाच्या पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिणेस असलेले तालुके..

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

1)    
                  जुन्नर ( उत्तर )
                  
                       ||
मावळ  << पुणे विभाग  >> अक्कलकोट                                                                
(पश्चिम)            ||                  (पूर्व)

                   चंदगड ( दक्षिण )

** ट्रिक  :: अक्कल मावळताच पुण्यात चंद जुना झाला.
** अक्कलकोट - पूर्व, मावळ पश्चिम,
     चंदगड - दक्षिण, जुन्नर - उत्तर दिशा.

(टीप ::पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्याच
सिकवेन्सने दिलेल्या ट्रिक्स सगळ्या decode करणे)

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

2)                  घडगाव ( उत्तर )  

                          ||
  त्र्यंबकेश्वर << नाशिक >> मुक्ताईनगर
(पश्चिम)             ||              ( पूर्व )
                       
                    कर्जत (दक्षिण)

ट्रिक ::  मुक्ताई नाशिकच्या त्र्यंबक बँकेतून कर्ज घेऊन घडगावला गेली.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

3)           
                 तलासरी ( उत्तर )            
                           
                        ||
   पालघर  << कोकण >>  मुरबाड
  (पश्चिम)           ||          ( पूर्व )

                  दोडामार्ग ( दक्षिण)

ट्रिक  ::  कोकण मध्ये मुर आणि पाल दौडत तालासुरात नाचली.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

4)                  सोयगाव ( उत्तर )
       
                            ||
     वैजापूर  << औरंगाबाद >>  किनवट
    (पश्चिम)             ||              ( पूर्व )
   
                     उमरगा ( दक्षिण )

ट्रिक  :: किन किन करत विजा पडल्याने उमर ने औरंगाबाद मध्ये आपली सोय केली.

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
 
5)            चिखलदरा (उत्तर )

                       ||
बुलढाणा << अमरावती >> वणी ( पूर्व )
                       ||
 
                  उमरखेड ( दक्षिण )

ट्रिक ::   चिऊ बुवा

(टीप :: अमरावती आणि नागपूर विभाग ची ट्रिक पाहताना उत्तर - दक्षिण व पश्चिम - पूर्व पहिले अक्षर असे वाचावे )

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
       
                  रामटेक ( उत्तर )
  
6)                    ||
      आष्टी  << नागपूर >> भामरागड
    ( पश्चिम )       ||           ( पूर्व )
          
                   सिरोंचा ( दक्षिण )

ट्रिक :: रासि  आभा

(टीप :: अमरावती आणि नागपूर विभाग ची ट्रिक पाहताना उत्तर - दक्षिण व पश्चिम - पूर्व पहिले अक्षर असे वाचावे )

^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

जिल्हा जिल्ह्यातील डोंगर व टेकड्यांची नावे



गोंदिया

१)नवेगाव २)चिंचगड ३)गंगाझरी ४)गायखुरी ५)दरकेसा ६) प्रतापगड


 भंडारा

१) चादपूर २) गायमुखा ३) अंबागड ४) कोका ५) भीमसेन


 अमरावती

१) गाविलगड २) पोहरा ३) जीनगड ४)चिरोडी


मुंबई शहर

१) मलबार हिल २) शिवडी ३) अँटॉप हिल


 मुंबई उपनगर

१) घाटकोपर २) तुर्भे ३) गिल्बर्ट ४) कान्हेरी


 उस्मानाबाद

१) तुळजापूर २) नळदूर्ग .


 गडचिरोली

१) चिरोली २) भागरागड ३) सुरजगड ४) टिपागड५) सिरकोंडा ६) चिकियाला


 चंद्रपूर

१)चिमूर २)पेरजागड ३) चांदुरगड ४) मुल टेकड्या .


 धुळे

१) गाळणा २) धानोरा


 नांदेड

१) निर्मल२) मुदखेड ३) सातमाळा .


 हिंगोली

१) हिंगोली 


 यवतमाळ

 -१) पुसद टेकड्या


 नागपूर

१) गरमसूर २) पिल्कापार ३)चापेगडी ४)पिपरडोल ५)जांबगड ६)अंबागड ७)महादागड


 वर्धा

१) रावणदेव २) गिरड ३)हरणखुरी ४)बहिरम ५)तिगाव ६)ब्राम्हणगाव ७)नांदगाव ८)मोलेगाव


 पुणे

१) ताम्हणी २)तसुमाई ३) पुरंदर ४) अंबाला ५) शिंगी


 बीड

१) चिंचोली २) नाकनूर


 सांगली

१) मुचुंडी २)आष्टा ३)शुक्राचार्य ४) बेलगवाड ५)दंडोबा ६)मल्लिकार्जून ७)कमळभैरव ८)होनाई


 कोल्हापूर

 १) पन्हाळा २) दुधगंगा ३) चिकोडी


 सातारा

१) आगाशिव २) बामणोली ३) महादेव ४)म्हस्कोबा ५) परळी ६) मढोशी ७) मांढरदेव ८) सीताबाई ९) औंध १०) महिमान ११) यवतेश्वर


 नाशिक

१) सातमाळा २) साल्हेर-मुल्हेर ३) वणी ४) चांदवड


 अहमदनगर

१) हरिश्चंद्रगड २) बाळेश्वर ३) अदुला ४)कळसूबाई


 औरंगाबाद

१) सुरपालनाथ २)चौक्या ३) अजिंठा-वेरूळ


 जळगाव

१) शिरसोळी २) हस्ती ३) घोडसगाव ४) चांदोर

चालू घडामोडी :- 29 एप्रिल 2024

◆ गुलाबी साडी'ला मिळाला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला.

◆ आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस दरवर्षी 29 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ 'अरुण अलगप्पन' यांनी कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ इराकच्या संसदेने समलैंगिक संबंधांना गुन्हेगार ठरवणारे विधेयक मंजूर केले आहे.

◆ हर्षित कुमारने  21 व्या अंडर-20 आशियाई ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी (NIPFP) ने 2024-2025 या आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर '7.1%' असण्याचा अंदाज वर्तवला आहे.

◆ दक्षिण आफ्रिकेचे माजी फलंदाज गॅरी कर्स्टन पाकिस्तानच्या वनडे आणि टी-20 संघाचे प्रशिक्षक बनले आहेत.

◆ तिरंदाजी विश्वचसक स्पर्धा 2024  शांघाय येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

◆ ज्योती सुरेखा वेन्नम या एका विश्वचसकात 3 सुवर्ण पदक जिंकणाऱ्या दुसऱ्या भारतीय तिरंदाज ठरल्या आहेत.

◆ भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्वचसक स्पर्धेत 14 वर्षांनी सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत अंतिम सामन्यात दक्षिण कोरिया या देशाच्या संघाचा पराभव केला.

◆ तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारी ने रौप्य पदक जिंकले आहे.

◆ तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताने 5 सुवर्ण पदके जिंकली आहेत.

◆ वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,आंध्रप्रदेश या युनिव्हर्सिटी ला 2024 चा CSR आऊटस्टँडिंग युनिव्हर्सिटी इन एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला आहे.

◆ जगातील सर्वात मोठे विमानतळ दुबई येथे साकरण्यात येणार आहे.

◆ IPL मध्ये 150 विजयी सामन्यांत सहभागी असणारा एम. एस. धोनी हा पहिला क्रिकेट पटू ठरला आहे.

◆ इसाक दार यांची पाकिस्तान या देशाच्या उप पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कजाकिस्तान येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ केंब्रिज टीचर अवॉर्ड 2024 साठी जीना जस्टस या भारतीय व्यक्तीला नामांकित करण्यात आले आहे.

◆ केंब्रिज टीचर अवॉर्ड 2024 साठी नामांकन मिळालेल्या जीना जस्टस या केरळ राज्याशी संबंधित आहेत.

◆ चीन ने शेनझोउ-18 मिशन द्वारे तीन अंतराळवीरांना अंतराळात पाठवले आहे.

◆ आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूट (ITI) च्या नृत्य समितीने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाची संकल्पना सर्वप्रथम 1982 साली मांडली.

◆ इराक च्या संसदेने पारित केलेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरविणाऱ्या विधेयकानुसार 10 ते 15 वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━