07 June 2024

राज्यघटना टेस्ट


1.भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे?

1. राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ✅

2. राष्ट्रपती , पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते

3. राष्ट्रपती , मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यायवायच्या शपथा

4. यापैकी नाही


2.विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?

1. राष्ट्रपती

2. उपराष्ट्रपती

3. लोकसभेचे सभापाती✅

4. पंतप्रधान


3. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत?

1. चौदा

2. दोन

3. तीन✅

4. सोळा


4. भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?

1. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

2. मुद्रण स्वातंत्र्य

3. भरताचया राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं 

4. विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य✅


5.राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे?

1.केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना

2.राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत

3.प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना

4.राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारा संबंधित तरतुदी✅


6. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ..

अ)येथे लोकशाही आहे

ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो

क)येथे संसदीय पद्धती आहे

ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते

1.अ फक्त

2.अ व ब

3.ब फक्त✅

4.क व ड 


7. भारतीय राज्यघटनेच्या कलम......मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पत्र असेल.

1.२१

2.२२

३.२३✅

4.२४


8. राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

1.विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते

2.संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते

3.उत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते

4.गोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते✅


9.भारताच्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहे?

अ)बिहार

ब)कर्नाटक

क)तेलंगणा

ड)मध्यप्रदेश

1.अ, ब, क✅

2.अ, ब, ड

3.ब, क, ड

4.अ, क, ड


10. राज्य निर्मितीचा क्रम चढत्या श्रेणीने लावा.

अ)हरियाणा

ब)मेघालय

क)तेलंगणा

ड)झारखंड

इ)गुजरात

1.इ, अ, ब, ड, क✅

2.अ, इ, ब, ड, क

3.ब, अ, इ, ड, क

4.इ, ब, अ, ड, क



 

1.भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्ट चारमध्ये कशाचा समावेश आहे?

1. राज्यसभेत राज्याचे व केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व ✅

2. राष्ट्रपती , पंतप्रधान वगैरे यांचे वेतन व भत्ते

3. राष्ट्रपती , मंत्री, न्यायाधीश वगैरे यांनी घ्यायवायच्या शपथा

4. यापैकी नाही


2.विधेयक वित्त विधेयक आहे का नाही असा प्रश्न उदभवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो?

1. राष्ट्रपती

2. उपराष्ट्रपती

3. लोकसभेचे सभापाती✅

4. पंतप्रधान


3. भारतीय घटनेच्या अनुच्छेद 312 अनुसार भारतात किती अखिल भारतीय सेवा गठीत करण्यात आल्या आहेत?

1. चौदा

2. दोन

3. तीन✅

4. सोळा


4. भारतीय संविधानाच्या १९(१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?

1. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य

2. मुद्रण स्वातंत्र्य

3. भरताचया राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्यं 

4. विनाशस्त्र व शांततेने सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य✅


5.राज्यघटनेने खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य जर्मनीच्या वायमर राज्यघटने कडून स्वीकारले आहे?

1.केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना

2.राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत

3.प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना

4.राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारा संबंधित तरतुदी✅


6. भारत हे गणराज्य आहे याचा अर्थ..

अ)येथे लोकशाही आहे

ब)राष्ट्रपती लोकांनी अप्रत्यक्षपणे निवडून दिलेला असतो

क)येथे संसदीय पद्धती आहे

ड)पंतप्रधान व त्याचे मंत्रिमंडळ लोकांनी निवडून दिलेले असते

1.अ फक्त

2.अ व ब

3.ब फक्त✅

4.क व ड 


7. भारतीय राज्यघटनेच्या कलम......मधील तरतुदीनुसार, मानवी वाहतूक आणि भिक्षेगीरी किंवा या सारखी कोणतीही सक्तीची मजुरी हे मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे व शिक्षेस पत्र असेल.

1.२१

2.२२

३.२३✅

4.२४


8. राष्ट्रपती निवडणूक २०१७ बाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?

1.विधानसभा सदस्यांच्या मताचे मूल्य हे त्याच्या राज्याच्या लोकसंख्येवर अवलंबून असते

2.संसद सदस्यांच्या मताचे मूल्य हे सर्वांच्या सारखेच असते

3.उत्तम प्रदेश विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वाधिक होते

4.गोवा विधानसभा सदस्यांच्या प्रत्येक मताचे मूल्य सर्वात कमी होते✅


1. निवडणूक आयोगांच्या अध्यक्ष व सदस्याची नियुक्ती करण्याचा अधिकार कुणाला आहे?

 1) राष्ट्रपती ✅✅✅

 2) सरन्यायाधीश

 3) पंतप्रधान

 4) उपराष्ट्रपती


2.

केंद्र सरकारने राष्ट्रीय आयुष अभियान

अ) १५ सप्टेंबर २०१४ रोजी सुरु केले.

ब) या अभियानादारे संवेदनशील व दुर्गम प्रदेशात आरोग्य सेवांची उपलब्धता करण्यात येणार.

क) यादरे केंद्र सरकार स्वत: उपक्रम राबवून आयुष कौशल्ये पुरविणार आहे.

ड) या अभियानादारे अॅलोपॅथी युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी या आरोग्य सेवा देण्यात येणार.

वरील विधानांपैकी चुकीची विधाने निवडा.

1)  अ व क  

 2) ब व ड

 3) क व ड

 4) अ व ब ✅✅✅


3.

खालील विधाने वाचा

अ) परराष्ट्र मंत्रालयाने मुंबई पोलीस आयुक्त अहमद जावेद यांची सौदी अरेबियाचे राजदूत म्हणून नियुक्ती जाहीर केली.

ब) यापूर्वी मुंबई पोलीस आयुक्त पदावर साहिलेल ज्युलिएट रिबेरो यांची याप्रकारे रोमानियाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली होती.

 1) अ बरोबर, ब चूक  

 2) ब बरोबर, अ चूक 

 3) वरील दोन्ही बरोबर  ✅✅✅

 4) वरील दोन्ही चूक 


4.

दोन दिवसाची शांघाई सहकार्य संघटनेची देशांच्या प्रमुखांसाठीची परिषद चीनमध्ये भरली

अ) शांचाई सहकार्य संघटनेत सहा संस्थापक सदस्य देशांचा समावेश होतो.

ब) या संघटनेचा भारत सदस्य नाही

क) भारत या संघटनेचा संस्थापक सदस्य आहे.

वरील विधानांपैकी सत्य विधाने कोणती?

1)  अ व ब  

2)  फक्त अ ✅✅✅

 3) अ व क 

 4) वरील सर्व 


5. महाराष्ट्रात सुरु करण्यात येणारी पर्यटन रेल्वे कोणत्या नावाने ओळखली जाते?

 1) दि ओडिसी रेल्वे ✅✅✅

 2) पॅलेस ऑन व्हिल

 3) दि. ओरिंएटंल रेल्वे

 4) पर्यटन रेल्वे


6. संविधानाच्या सरनाम्यामधील स्वातंत्र्य समता व बंधुता ही तत्वे कशातून घेण्यात आलेली आहे?

 1) अमेरिकन राज्यक्रांती 

 2) रशियन राज्यक्रांती

 3) नेहरू रिपोर्ट

 4)  फ्रेंच राज्यक्रांती✅✅✅


7. विश्र्व बुध्दिबळ स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय व्यक्ति कोण?

 1) दिवोद्र बरुआ ✅✅✅

 2) अभिजीत कुंटे

 3) विश्र्वनाथ आनंद

 4)जयश्री खाडिलकर


8. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना -------------- करण्यात आली आहे?

 1) सन १९३५ च्या कायाघानुसार

2)  भारतीय संविधानानुसार ✅✅✅

 3) संसदेच्या कायाघानुसार

 4) मंत्रीमंडळाच्या ठरावानुसार


9.

सुभाष पाळेकर यांच्यासंबंधी विधाने वाचा 

अ) पाळेकर हे नैसर्गिक शेतीतज्ञ आहेत 

ब) पाळेकर यांना या वर्षीचा पदमभुषण पुरस्कार जाहीर झाला 

1)  अ बरोबर ब चूक  ✅✅✅

 2) ब बरोबर अ चूक

 3) वरिल दोन्ही बरोबर

 4) वरिल दोन्ही चूक 


10.

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासंबंधी विधाने वाचून योग्य विधाने कोणती ते शोधा.

अ) महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांनी १८ जुलै १९७८ रोजी शपथ घेतली होती.

ब) शरद पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा कामगिरी पार पार पाडली आहे.

क) केंद्रातील नरसिंहराव सरकारमध्ये शरद पवार गृहमंत्री होते.

वरील विधानांपैकी चुकीचे विधान कोणते?

 1) फक्त ब  

 2) ब व क 

 3) अ व क 

 4) फक्त क ✅✅✅


. भारतीय राज्यघटनेत ........ अनुसूची आहेत.

अ) ८

ब) ११

क) १२✅

ड) १४

 

2] भारतीय राज्यघटनेची व्यापक चौकट व परिभाषा ही ........ च्या कायद्याची आहे.

अ) १९०९

ब) १९१४

क) १९३५✅

ड) १९४७

 

3]  भारताच्या घटना समितीचे अधिवेशन ........ रोजी झाले.

अ) ८ डिसेंबर १९४६

ब) ९ डिसेंबर १९४६✅

क) १५ डिसेंबर १९४७

ड) १५ ऑगस्ट १९४७

 

4] ........ रोजी मसुदा समितीची निर्मिती करण्यात आली.

अ) २९ ऑगस्ट १९४७✅

ब) १९ डिसेंबर १९४८

क) २९ ऑक्टोबर १९४८

ड) १९ नोव्हेंबर १९४९



5] ........ या दिवशी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली.

अ) २६ ऑक्टोबर १९४८

ब) २६ नोव्हेंबर १९४९✅

क) २६ डिसेंबर १९४९

ड) २६ जानेवारी १९४९



6] ........ या दिवशी भारतीय राज्यघटना अमलात आणली गेली.

अ) २६ नोव्हेंबर १९४९

ब) २६ जानेवारी १९४९

क) २६ जानेवारी १९५०✅

ड) २६ जानेवारी १९५१



7]घटना समितीच्या मसुदा समितीत ........ सदस्य होते.

अ) ५

ब) ६

क) ७✅

ड) ८

 

 

८] ........ या कालावधीमध्ये भारतीय घटना समिती कार्यरत होती. अ) १९४८-१९५०

ब) १९४९-१९५१

क) १९४६-१९४९✅

ड) १९५१-१९५२



9] घटना समितीच्या एकूण ........ बैठका झाल्या.

अ) ७

ब) ११✅

क) १३

ड) १५  



१०. घटनेच्या मसुद्यांवर ........ दिवस चर्चा करण्यात आली.

अ) १००

ब) १०७

क) ११४✅

ड) १२६

1784 चा पिट्स कायदा

 1773 च्या नियंत्रण कायद्यातील काही दोष नष्ट करण्याचा प्रयत्न 1781 च्या दुरुस्त कायद्याने केला.

· 1783 मध्ये श्री दंडास यांनी कंपनी प्रशासन व भारतातील सुधारण या संदर्भात विधेयक मांडलें. पंरतु विरोधी सदस्य असल्याने विधेयक नामुंजूर झाले.

· त्यानंतर नोव्हेबर 1783 मध्ये फॅक्स नॉर्थ याच्या सरकारने विधेयक मांडले त्याचेही विधेयक नामंजूर झाले कारण पिट यांनी त्याला विरोध केला. कंपनी शासनावर नियंत्रण असावे असेही वाटत होते.

· पंतप्रधान पिट यांनी जानेवारी 1784 मध्ये कंपनी शासनासंबंधी विधेयक सादर केले, विरोधी केला.

· निवडणूकीनंतर ऑगस्ट 1784 मध्ये पुन्हा विधेयक मांडले व मंजूर झाले.

· या कायद्यास पिट्स कायदा म्हणतात.

· या कायद्यातील तरतुदी पुढीलप्रमाणे :-


(1) इंग्लंडचा अर्थमंत्री भारत सचिव प्रिव्ही कौन्सिलच्या सभासदातून सम्राट चार सदस्यांची निवड करुन 6 सदस्यांचे र्बोड ऑफ कंट्रोलची स्थापना करण्यात आली. भारतासंबंधची सर्व कागदपत्रे र्बोड ऑफ डायरेक्टर्सला र्बोड ऑफ कंट्रोलसमोर ठेवावी लागत असत. भारतातील राज्यकारभरावर नियंत्रण व मार्गदर्शन करण्याचे अधिकार दिले होते.


(2) र्बोड ऑफ कंट्रोलच्या संमतीने गव्हर्नर जनरलची नियुक्ती र्बोड ऑफ डायरेक्टर करत असे. त्याच्या कार्यकारिणीची सदस्य संख्या तीन करण्यात आली.


(3) मुंबई, मद्रास, गव्हर्नरवर गव्हर्नर जनरलचे पूर्ण अधिकार असतील.


(4) कंपनीच्या संचालक मंडळाकडून तीन सदस्याची एक गुप्त समिती स्थापन केली. या समितीने र्बोड ऑफ कंट्रोलचे गुप्त स्वरुपाचे निणर्य आदेश भारत सरकारला पाठविणे. (५) गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळाचा एक सदस्य सेनापती असावा.


· भारतीय शासनासंबंधीचे नियंत्रण आणि पर्यवेक्षणाचा अधिकार र्बोड ऑफ कंट्रोलला देण्यात आला प्रशासनाची जबाबदारी आणि त्याला लागणारे अधिकार्‍यांच्या नेमणूकीचे अधिकार र्बोड ऑफ डायरेक्टर्सना देण्यात आले.

· त्यामुळे भारतातील प्रशासनाची पध्दत ही द्विसरकार पदधत म्हणून प्रसिध्द आहे.

· थोडया फार बदलाने ही पध्दत 1858 पर्यत सुरु होती.


राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर :-

 १८४६) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32 

   2) अनुच्छेद 25 

   3) अनुच्छेद 14 

   4) अनुच्छेद 30

उत्तर :- 1


१८४७) खालीलपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.

उत्तर :- 4


१८४८) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क

   2) मालमत्तेविषयक हक्क

   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क

   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क

उत्तर :- २


१८४९) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये

   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार

   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट

   4) मूलभूत अधिकार

उत्तर :- 4


१८५०) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

   1) विधानसभा   

 2) विधान परिषद  

  3) उच्च न्यायालय    

4) जिल्हा परिषद

उत्तर :- 3



१९४६) जमिनीची होणारी धूप हे जमिनीच्या कमी उत्पादकतेचे एक कारण आहे. यामुळे वार्षिक सरासरी ..................... पोषणद्रव्ये नष्ट 
     होतात.

   1) 5.0 ते 8.0 दशलक्ष टन   

   2) 5.4 ते 8.4 दशलक्ष टन

   3) 6.4 ते 8.5 दशलक्ष टन    

  4) 8.0 ते 10.0 दशलक्ष टन

उत्तर :- 2


१९४७) योग्य पर्याय निवडा.
     राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फलोत्पादन विकासासंबंधी बाबी :
   अ) उत्तम बाजारपेठेची स्थापना 

   ब) उच्च मूल्यांकित पिकांची लागवड

   क) उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब  

  ड) कंत्राटी शेती पध्दतीचा अवलंब

   इ) संशोधन व शास्त्रीय प्रक्रिया

   वरीलपैकी कोणता / ते पर्याय योग्य आहे / त ?

   1) अ, ब व क    
 2) ड व इ  
  3) वरील सर्व योग्य   
 4) वरील सर्व अयोग्य

उत्तर :- 3


१९४८) योग्य पर्याय निवडा.
     भारतातील पाणलोट व्यवस्थापनाची उद्दिष्टये :-

   अ) जंगल लागवड व वृक्षारोपण   

   ब) पाऊसाच्या पाण्याचे संवर्धन

   क) जमिनीचे पाणी वाढविण्यासाठी क्षमता वाढविणे 

 ड) खड्डे खोदून त्यात पाणी जिरविणे

   इ) कृषी उद्योग वाढीस लावणे

   1) अ व इ   
 2) ब, क व ड 
   3) वरील सर्व बरोबर 
   4) वरील सर्व चूक

उत्तर :- 3  


१९४९) भारतासारख्या विकसनशील देशामध्ये जगातील एकूण मुलांच्या संख्येपैकी 20 टक्क्याहून कमी मुले आढळतात. परंतु 
     .................... टक्के मुले ही कुपोषित आहेत. 
  
   1) 30 टक्के
    2) 35 टक्के   
  3) 40 टक्के   
   4) 45 टक्के

उत्तर :- 3


१९५०) महाराष्ट्राच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर/सत्य आहे ?

   अ) महाराष्ट्र राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे.

   ब) महाराष्ट्रातून अन्नधान्याची निर्यात मोठया प्रमाणात केली जाते.

   क) अन्य राज्यांकडून महाराष्ट्र अन्नधान्याची आयात करतो.

   ड) महाराष्ट्रातून अन्नधान्याची आयात निर्यात केली जात नाही.

   खाली दिलेल्या पर्यांयामधून योग्य पर्याय निवडा :
 
   1) अ  
    2) ब व क 
    3) क 
     4) क व ड
उत्तर :- 3


1856) श्री. एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करावयाचे आहे. त्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. ते कशाप्रकारे मतदान करू शकतील ?

   अ) ते मतदान करु शकरणार नाहीत.

   ब) ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने पाठवू शकतील.

   क) ते परदेशातील भारतीय दूतवासात जाऊन मतदान करु शकतील.

   ड) भारतीय निवडणुक आयोगाने तयार केलेल्या संकेत स्थळावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   इ) भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंद झाली आहे. अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   1) अ हे बरोबर उत्तर आहे   
   2) इ हे बरोबर उत्तर आहे
   3) क हे बरोबर उत्तर आहे      
4) ब, क आणि ड ही सर्व बरोबर उत्तरे आहे

उत्तर :- 2

1867) खालील जोडया जुळवा :

   अ) मुलभूत अधिकार      i) भाग I

   ब) राज्यनितीची मार्गदर्शक तत्वे    ii) भाग II

   क) संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र    iii) भाग III

   ड) नागरिकत्व        iv) भाग IV

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iii  iv
         2)  ii  i  iv  iii
         3)  iv  iii  ii  i
         4) iii  iv  i  ii

उत्तर :- 4

1868) भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) नागरिकाने लबाडीने नागरिकत्व ‍मिळविले असेल.

   2) नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखविली.

   3) नागरिक सामान्यपणे सलग वर्षे भारताबाहेर राहिला.

   4) नागरिकास नोंदणीनंतर पाच वर्षाच्या आत अन्य देशात एक वर्षांचा तुरुंगवास झाला.

उत्तर :- 4

1859) ओ.बी.सी. चळवळ .................. प्रभावीत झाली.

   1) मंडळ आयोगामुळे 
   2) महाजन आयोगामुळे
   3) सरकारिया आयोगामुळे   
 4) फजल अली आयोगामुळे
उत्तर :- 1

1860) भारताच्या राज्यघटनेच्या ............... भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या.

   1) पहिल्या  
  2) दुस-या  
  3) तिस-या
    4) चौथ्या

उत्तर  :- 3

1861) राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत ?

   अ) जे.व्हि.पी. समिती  
  ब) सरकारीया आयोग    
   क) इंद्रजित गुप्ता समिती    
ड) राजमन्नार समिती

   1) फक्त अ, ब, क 
   2) फक्त अ, ब, ड   
 3) फक्त अ, क, ड
    4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 2


1862) भारतीय संघराज्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय राज्यघटनेच्या तिस-या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे.

   ब) राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्ये सहभागी होत नाहीत.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ    
 2) फक्त ब    
3) अ आणि ब  
  4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


1863) नागपूर कराराच्या कोणत्या तरतूदी आहेत ?

   अ) विकास व प्रशासनासाठी महाराष्ट्राची तीन विभाग – महाविदर्भ, मराठवाडा, राज्याचा उर्वरित भाग

   ब) मराठवाडयाच्या विकासाकडे विशेष लक्ष

   क) उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ मुंबई येथे तर दुसरे पीठ नागपूर येथे

   ड) नागपूर येथे विधीमंडळाचे एक अधिवेशन राहील

   1) फक्त अ, ब, क    
2) फक्त अ, क, ड   
 3) फक्त क, ड, ब    
4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 4

1864) भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला ?

   1) 1956      
2) 1955      
3) 1935     
 4) 1951

उत्तर :- 2


1865) संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती ?

   1) भारताचा अधिवास आणि
   2) भारतात जन्म किंवा
   3) माता व पितांचा भारतात जन्म किंवा
   4) अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे भारतात सामान्यत: निवास

उत्तर :- 3


1866) संघराज्यात नवीन प्रदेशाच्या प्रवेशाबाबत कोणत्या घटनादुरुस्त्या संबंधित आहेत ?

   अ) 10 वी घटनादुरुस्ती      
ब) 12 वी घटनादुरुस्ती    
   क) 14 वी घटनादुरुस्ती      
ड) 16 वी घटनादुरुस्ती

   1) फक्त अ, ब, क    
2) फक्त अ, क, ड    
3) फक्त अ, ब, ड  
  4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 1


1867) 2000 साली भारतीय संघराज्यात उत्तराखंड, छत्तीसगढ व झारखंड या तीन नवीन राज्यांची जवळपास एकाचवेळी निर्मिती   झाली. परंतु या तीन राज्यांचे निर्मिती अधिनियम जेव्हा वास्तव्यात आले तेव्हा त्यांचा कालानुक्रम काय होता ?

   1) उत्तराखंड, छत्तीसगढ, झारखंड      2) झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगढ
   3) छत्तीसगढ, उत्तराखंड, झारखंड      4) उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगढ

उत्तर :- 3


1868) राज्य पुनर्रचना अधिनियम, 1956 नुसार संपूर्ण देशाचे विभाजन खालीलप्रमाणे झाले होते –

   1) 22 राज्ये आणि 9 केंद्रशासित प्रदेश    2) 14 राज्ये आणि 6 केंद्रशासित प्रदेश
   3) 17 राज्ये आणि 7 केंद्रशासित प्रदेश    4) 4 प्रकारची राज्ये

उत्तर :- 2


1869) नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) संविधानाने संसदेला राज्यांच्या प्रदेशाची फेररचना त्यांच्या अनुमती किंवा सहमतीविना करण्याचा अधिकार दिला आहे.

   2) या संबंधीचे विधेयक संसदेत राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही.

   3) प्रभावित राज्य किंवा राज्ये मतप्रदर्शन करू शकतील परंतु संसदेच्या ईच्छाशक्तीला विरोध करू शकत नाही.
   4) संसदेमध्ये असा ठराव केवळ विशेष बहुमताने मंजूर होऊ शकतो.

उत्तर :- 4


1870) ‘क्ष’ या ब्रिटीश महिलेस खालीलपैकी कोणत्या कारणाने भारतीय नागरिकत्व मिळेल ?

   1) ती पुणे विद्यापीठात प्राध्यापिका आहे    

2) तिने भारतीय पुरषाशी विवाह केला आहे

   3) ती भारतात ब्रिटीश शिष्टमंडळास आली आहे 

 4) ती ब्रिटीश वकिलातीत नोकरी करीत आले.

उत्तर :- 2

1961) ग्रामीण पतपुरवठयाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने भारत सरकारने सन 1989 साली ‘कृषी पतपुरवठा आढावा समितीची’ स्थापना  केली. या समितीचे अध्यक्ष ............................ होते.

   1) एस.बी.वेंकटपय्या 

   2) ए.एम. खुसरो

   3) डी.आर. गाळगीळ    

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

1962) ..................... हा भारतातील व्दितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.

   1) कापड उद्योग   
 2) साखर उद्योग  
  3) चहा उद्योग  
  4) ताग उद्योग

उत्तर :- 2

1963) महाराष्ट्रातील पिकांचा त्यांचा 2011 – 2012 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा :

   अ) कापूस  
  ब) ऊस      
क) ज्वारी  
  ड) गहू
   इ) तांदूळ

   1) क, अ, ब, ड, इ  
2) अ, क, इ, ब, ड    
3) अ, इ, क, ड, ब   
 4) इ, क, ड, अ, ब

उत्तर :- 2

1964) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुचनेनुसार दुस-या हरित क्रांतीत खालील बाबींचा समावेश नाही :

   अ) शेती व्यापाराच्या जागतिकरणात भारतीय शेतक-याच्या सहभागास मदत करणे.

   ब) पीक हंगामातील नुकसान कमी करणे.

   क) अन्नसाठयात सुधारणा करणे. 

   ड) शेतीमधील परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे.

   वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त  ?

   1) फक्त अ व ब    
2) क व ड   
 3) अ   
   4) फक्त ड

उत्तर :- 4

1965) भरपूर कृषि उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली तर उत्पादक शेतक-यांना  देण्यासाठी केंद्र सरकार ................................. किंमत निश्चित करते.

   1) किमान आधारभूत किंमत   
 2) वैधानिक किमान किंमत
   3) शासकीय खरेदी किंमत   
   4) वितरण किंमत

उत्तर :- 1


1961) ग्रामीण पतपुरवठयाचा आढावा घेण्याच्या उद्देश्याने भारत सरकारने सन 1989 साली ‘कृषी पतपुरवठा आढावा समितीची’ स्थापना  केली. या समितीचे अध्यक्ष ............................ होते.

   1) एस.बी.वेंकटपय्या 

   2) ए.एम. खुसरो

   3) डी.आर. गाळगीळ    

4) वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

1962) ..................... हा भारतातील व्दितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे.

   1) कापड उद्योग   
 2) साखर उद्योग  
  3) चहा उद्योग  
  4) ताग उद्योग

उत्तर :- 2

1963) महाराष्ट्रातील पिकांचा त्यांचा 2011 – 2012 मधील लागवडीखालील क्षेत्रानुसार उतरता क्रम लावा :

   अ) कापूस  
  ब) ऊस      
क) ज्वारी  
  ड) गहू
   इ) तांदूळ

   1) क, अ, ब, ड, इ  
2) अ, क, इ, ब, ड    
3) अ, इ, क, ड, ब   
 4) इ, क, ड, अ, ब

उत्तर :- 2

1964) पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या सुचनेनुसार दुस-या हरित क्रांतीत खालील बाबींचा समावेश नाही :

   अ) शेती व्यापाराच्या जागतिकरणात भारतीय शेतक-याच्या सहभागास मदत करणे.

   ब) पीक हंगामातील नुकसान कमी करणे.

   क) अन्नसाठयात सुधारणा करणे. 

   ड) शेतीमधील परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देणे.

   वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त  ?

   1) फक्त अ व ब    
2) क व ड   
 3) अ   
   4) फक्त ड

उत्तर :- 4

1965) भरपूर कृषि उत्पादन झालेल्या काळात जर किमतीत जास्त घसरण झाली तर उत्पादक शेतक-यांना  देण्यासाठी केंद्र सरकार ................................. किंमत निश्चित करते.

   1) किमान आधारभूत किंमत   
 2) वैधानिक किमान किंमत
   3) शासकीय खरेदी किंमत   
   4) वितरण किंमत

उत्तर :- 1


1966) नाफेड (NAFED) .......................... चे कार्य करते.

   अ) सहकार विपणन  
  ब) शासकीय अभिकरण
   क) विमा अभिकर्ता    
ड) करारशेती प्रेरक

   1) अ, ब      
2) अ, ब आणि क    
   3) अ, ब, क आणि ड  
  4) ब, क आणि ड

उत्तर :- 2

1967) भारतीय अन्नधान्य उत्पादनांचा उतरता क्रम खालीलपैकी कोणता आहे, ते सांगा.

   1) गहू-तांदूळ-डाळी-भरड धान्ये  
    2) तांदूळ-गहू-डाळी-भरड धान्ये
   3) गहू-तांदूळ-भरड धान्ये-डाळी    
  4) तांदूळ-गहू-भरड धान्ये-डाळी

उत्तर :- 4

1968) 31 मार्च 2013 अखेरीस महाराष्ट्रात ...................... मुख्य नियमित बाजारपेठा व .................... दुय्यम बाजारपेठा अस्तित्त्वात 
     होत्या.

   1) 278, 577    
2) 327, 826    
   3) 228, 623   
 4) 305, 603

उत्तर :- 4

1969) 2013-2014 या वर्षी भारतात ......................... या पिकाची लागवड अन्न धान्याखालील एकूण क्षेत्राच्या सर्वात जास्त प्रमाणात 
     दिसून येते.

   1) गहू      2) तांदूळ      
   3) ज्वारी    4) मका

उत्तर :- 2

1970) सहकारी तत्त्वावरील विपणनात खालीलपैकी कोणती राज्ये अग्रेसर आहेत ?

   1) मध्यप्रदेश, उत्तराखंड आणि आसाम 

   2) महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू

   3) जम्मू काश्मिर, हिमाचल प्रदेश आणि आसाम 

 4) झारखंड, मध्यप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश

उत्तर :- 2


1876) सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

   1) 28 व 7 
   2) 26 व 9    
3) 27 व 8 
   4) 29 व 6

उत्तर :- 1

1877) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?

   1) न्या. एस.के. दार 
 2) एस.के. पाटील    
3) ब्रिजलाल बियाणी 
 4) काकासाहेब गाडगीळ

उत्तर :- 1

1878) कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास  ?

   1) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   2) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

   3) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   4) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

उत्तर :- 2

1879) घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) संसदेला तो अधिकार दिला आहे.

   2) संसद साध्याबहुमताने तसा कायदा करू शकते.

   3) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधीमंडळांची मते ‘आजमावली’ आहेत.

   4) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.

उत्तर :- 4

1880) आंध्रप्रदेशाच्या राज्य पुनर्रचना विधेयक 2013 व्दारे तेलंगणा राज्याची स्थापना प्रस्तावित आहे. ज्यामध्ये खालीलप्रमाणे रचना 
     असेल –
  
I        II
        अ) लोकसभा मतदार संघ    i) 07 

        ब) जिल्हे        ii) 22

       क) राज्यसभा मतदारसंघ    iii) 17

       ड) विधान परिषदेतील जागा    iv)
 40
          v) 10 

  अ  ब  क  ड

         1)  i  v  ii  iii  
         2)  iii  ii  i  iv
         3)  iii  v  i  iv
         4)  iv  iii  i  iii

उत्तर :- 3


1976) 2013 च्या राष्ट्रीय पशुधन योजनेच्या उद्दिष्टांत .................... यांचा समावेश आहे ?

   अ) पशुधन उत्पादकता वाढविणे   
 ब) समावेशक विकास
   क) स्त्री – सक्षमीकरण     
 ड) ग्रामीण उत्पन्न विषमता कमी करणे

   1) अ, ब  
  2) अ, ब आणि क    
  3) क, ड    
  4) अ, क आणि ड

उत्तर :- 2

1977) माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी सुचविलेल्या दुस-या हरित क्रांती योजनेत काय समाविष्ट नव्हते ?

   1) जागतिक शेती व्यापारातील सहभागासाठी भारतीय शेतक-यांना मदत      2) कापणीनंतरची हानी कमी करणे
   3) धान्य साठवणुकीत वाढ          
    4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर :- 4

1978) सन 2012-13 या वर्षात देशाचे अन्न – धान्याचे एकूण उत्पादन हे ..................... होते.

   1) 257.13 दशलक्ष टन   
   2) 264.38 दशलक्ष टन
   3) 259.32 दशलक्ष टन     
 4) 244.49 दशलक्ष टन

उत्तर :- 1

1979) ॲगमार्क नेटच्या माहिती यंत्रणेतून शेतक-यांना खालील मुद्यावर माहिती दिली जाते :

   अ) विविध पिकांच्या अद्यावत किंमती     ब) ग्राहकांची आवडनिवड आणि पुरवठा परिस्थिती
   क) जागतिक व्यापाराविषयी माहिती  
  ड) देशांतर्गत बाजार विषयक माहिती गोळा करणे व प्रसारण करणे

   1) अ विधान योग्य आहे.     
 2) अ आणि ब विधाने योग्य आहेत.
   3) अ, ब, ड विधाने योग्य आहेत.  
  4) अ, ब, क, ड विधाने योग्य आहेत.
उत्तर :- 4

1980) राष्ट्रीय बांबू मिशन 2006-2007 मध्ये पुढीलपैकी एक सोडून इतर उद्दिष्टांसमवेत सुरु करण्यात आले :

   1) बांबू लागवडीखालील क्षेत्र वाढविणे
   2) बांबूच्या सर्व प्रजातींच्या उच्च प्रतीच्या रोपांचे मोठया प्रमाणात उत्पादन
   3) मानव साधनसंपत्तीचा विकास      4) विपणन सुविधांचा विकास

उत्तर :- 2

राज्यसेवा, PSI-STI-ASO मुख्य परीक्षा प्रश्नसंच


1) कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते ?

   अ) कलम 3 नुसार संसद एक राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते.

   ब) संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते.

   क) नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतींच्या पूर्वशिफारशीनेच संसदेत सादर करता येते.

   ड) अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधीमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे.

        वरीलपैकी कोणता / ते पर्याय चूकीचा / चे आहे / आहेत ?

   1) अ   

   2) ब   

   3) क    

  4) ड


उत्तर :- 4


2) भारतात राज्य निर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भुत नाहीत ?

   अ) दोन किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते.

   ब) कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरीता संबंधीत राज्य विधी मंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते.

   क) कोणतेही राज्य, केंद्रशासित प्रदेश म्हणून रुपांतरीत करता येईल.

   ड) संबंधीत राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन, नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते.


1) क, ड  

2) ब, क, ड    

3) अ, ड    

4) ब, ड


उत्तर :- 2


3) ‘नागपूर करार’ बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

   1) विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन नागपूर येथे घ्यावे.

   2) मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नागपूर येथे असावे.

   3) सरकारी नोक-यात लोकसंख्येच्या प्रमाणात भरती करावी.

   4) मराठवाडयातील काँग्रेस नेत्यांचा ‘नागपूर करारास’ विरोध होता.


उत्तर :- 4


4) राज्यांची पुनर्रचना किंवा संघ – राज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहे  ?

अ) जे.व्हि.पी. समिती      

ब) दार आयोग    

क) राज गोपालाचारी समिती   

ड) सरकारिया आयोग


1) फक्त अ, ब, क   

2) फक्त अ, ब, ड    

3) फक्त अ, क, ड    

4) फक्त ब, क, ड


उत्तर :- 2


5) व्दैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती .............. या दिवशी झाली.

 1) 1 मे 1960     

 2) 1 नोव्हेंबर 1956   

 3) 1 मे 1966   

 4) 1 जून 1975 


उत्तर :- 2



2006) सध्या भारतीय संघराज्यात किती घटकराज्ये व केंद्रशासित प्रदेश आहेत ?

1) 28 व 7 

2) 26 व 9    

3) 27 व 8 

4) 29 व 6


उत्तर :- 1


7) 17 जून 1948 ला घोषित करण्यात आलेल्या ‘भाषावार प्रांतरचना आयोगाचे’ अध्यक्ष कोण होते ?

1) न्या. एस.के. दार 

2) एस.के. पाटील    

3) ब्रिजलाल बियाणी 

 4) काकासाहेब गाडगीळ


उत्तर :- 1


8) कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढविण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येत जर त्यास  ?

   1) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   2) राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय

   3) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह

   4) राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघ राज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय


उत्तर :- 2


9) घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे ?

   1) संसदेला तो अधिकार दिला आहे.

   2) संसद साध्याबहुमताने तसा कायदा करू शकते.

   3) विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधीमंडळांची मते ‘आजमावली’ आहेत.

   4) सीमा बदलण्यासाठी संबंधित घटकराज्यांची संमती आवश्यक आहे.


उत्तर :- 4




१) राष्ट्रीय विकास मंडळाने भारत सरकारने धान्य व्यापारात पदार्पण करावे अशी शिफारस कधी केली ?

 1) 1951

 2) 1958     

 3) 1977     

 4) 1985

उत्तर :- 2


२) महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद ............................ रोजी अस्तित्वात आली असून पुणे येथे मुख्यालय आहे.

   1) 1974 

   2) 1984 

     3) 1994  

    4) 1986


उत्तर :- 2


३) आधुनिक काळात प्रमंडळ शेती पध्दती कोणत्या देशात दिसून येते ?

1) रशिया  

2) चीन      

3) अमेरिका

4) इस्त्रायल

उत्तर :- 3


४) भारतीय शेती संशोधन मंडळ खालील विषयांसाठी उपक्रम आयोजित करते.

 अ) फलोत्पादन   

 ब) शेती वित्त   

 क) शेती बाजारपेठा 

 ड) पशु विज्ञान

   वरीलपैकी कोणता / ते पर्याय योग्य आहे / त ?


1) अ व ब  

2) ब व क    

3) क व ड   

4) अ व ड


उत्तर :- 4


५) योग्य पर्याय निवडा :

     भारतातील पीक पध्दतीवर परिणाम करणारे घटक :

 अ) पिकांची फेररचना 

 ब) किंमती व उत्पन्न महत्तम करणे    

क) शेतीचा आकार

 ड) जोखीम स्वीकारणारा विमा

  इ) आदानाची उपलब्धता   

 फ) भूधारणा पध्दती


   1) अ, ब व क 

   2) ड व इ    

  3) वरील सर्व चूक  

  4) वरील सर्व बरोबर


उत्तर :- 4


६) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) 1985 मध्ये भारत सरकारने सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू केली.

   ब) 1999 मध्ये खरीप पिकांसाठी राष्ट्रीय कृषी पिक विमा योजना सुरू केली.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?

   1) फक्त ब

    2) अ व ब  

  3) फक्त अ  

  4) यापैकी नाही


उत्तर :- 3


७) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) राष्ट्रीय कृषी विकास योजना सन 2007 – 2008 मध्ये सुरू करण्यात आली.

   ब) किसान क्रेडिट कार्ड योजनेची अंमलबजावणी ऑगस्ट, 1998 पासून करण्यात येत आहे.

   क) राष्ट्रीय कृषी विमा योजना भारतातील 16 राज्यात अंमलात आणली.

  वरीलपैकी कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?


1) फक्त अ  

2) फक्त क    

3) अ व ब   

4) सर्व बरोबर


उत्तर :- 3


८) केंद्रशासन पुरस्कृत ‘गुणवत्ताधारक व शुध्द दूध उत्पादनासाठी सशक्त पायाभूत सुविधा योजना” ऑक्टोबर 2003 मध्ये कार्यान्वीत  झाली. या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे / आहेत ?

   अ) देशातील जिल्हा पातळीवरील आजारी दुग्ध सहकारी संघांचे पुनरुज्जीवन करणे.

   ब) देशातील ग्रामपातळीवरील कच्चा दुग्ध उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणणे.


1) केवळ अ  

2) केवळ ब    

3) दोन्ही     

4) एकही नाही


उत्तर :- 2


९) भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले ?

  1)पीत क्रांती

  2) श्वेत क्रांती  

  3) हरित क्रांती  

  4) नील क्रांती


उत्तर :- 3


१०) सिंचनाला खालील  योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले ?

1) प्रथम पंचवार्षिक योजना  

2) व्दितीय पंचवार्षिक योजना

3) तृतीय पंचवार्षिक योजना   

4) वरील सर्व पर्याय


उत्तर :- 1



१) खालीलपैकी कोणते / कोणती विधान / ने बरोबर आहे / आहेत ?

   अ) अनिवासी भारतीय नागरिक निवडणुकीत मतदानाला पात्र असतील.

   ब) अशी व्यक्ती भारतातील कोणत्याही मतदारसंघात नाव नोंदवू शकतो.

   क) मतदार म्हणून नाव नोंदवण्याकरता अशा व्यक्तीने अशा व्यक्तीने भारतीय दूतावासात अर्ज केला पाहिजे.

 1) सर्व विधाने   

 2) कोणतेही नाही 

 3) फक्त अ  

 4) अ आणि ब


उत्तर :- 3



२) भारतीय नागरिकत्व रद्द करण्यासंबंधातील खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ?

   1) फसवणूक करून, खोटी माहिती दर्शवून किंवा वस्तुस्थिती लपवून नागरिकत्व मिळवले असेल.

   2) कृतीतून वा भाषणातून राज्य घटनेशी बेइमानी किंवा द्रोह केला असेल.

   3) भारताशी शत्रुत्व किंवा युध्द करणा-या राष्ट्राला मदत केली असेल.

   4) भारताबाहेर सलग पाच वर्षे वास्तव्य केल्यास


उत्तर :- 4


३) खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर परंतु 1 जुलै 1987 पूर्वी झालेला असेल तर ती  व्यक्ती भारतीय नागरिक असते.

   ब) एखाद्या व्यक्तीचा जन्म भारतात 1 जुलै 1987 रोजी किंवा त्यानंतर झाला असेल आणि जर तिच्या जन्माच्या वेळी तिच्या  आईवडिलांपैकी कोणीही एक भारताचे नागरिक असतील तर ती व्यक्ती भारतीय नागरिक असेल.

   क) जेव्हा एखादी व्यक्ती तिच्या भारतीय नागरिकत्वाचा त्याग करते तेव्हा त्या व्यक्तीच्या प्रत्येक अज्ञान मूलाचे भारतीय    नागरिकत्व देखील संपुष्टात येते.


   1) अ   

   2) ब   

   3) क   

   4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 4


४) भारतीय नागरिकांच्या ............ अधिकारांचा समावेश घटनेच्या विभाग 3 कलम 14 ते 18 मध्ये केला आहे.

   1) समतेचा   

   2) स्वातंत्र्याचा 

   3) धर्माचा   

   4) चौथ्या


उत्तर :- 1


५) 44 व्या घटनादुरुस्तीने मूलभूत अधिकारांच्या यादीतून कोणता  काढून टाकण्यात आला ?

   1) समानतेचा अधिकार   

   2) संपत्तीचा अधिकार

   3) स्वातंत्र्याचा अधिकार   

   4) शैक्षणीक अधिकार


उत्तर :- 2


६) खालीलपैकी कोणत्या तरतूदीव्दारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते ?

   1) अनुच्छेद 32 

   2) अनुच्छेद 25 

   3) अनुच्छेद 14 

   4) अनुच्छेद 30


उत्तर :- 1


७) खालीलपैकी कोणते विधान चूक   आहे ?

   1) अनुच्छेद 29 च्या शिर्षकात अल्पसंख्याक शब्द आहे.

   2) अनुच्छेद 29 च्या बहुसंख्यासाठीही लागू आहेत.

   3) अल्पसंख्याकाचा निकष धर्म आणि भाषा आहे.

   4) सर्व विधाने खरी आहेत.


उत्तर :- 4


८) खालीलपैकी कोणता हक्क “सविधांनिक” आहे परंतु मूलभूत हक्क नाही ?

   1) अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क

   2) मालमत्तेविषयक हक्क

   3) संपूर्ण भारतात मुक्त संचार करण्याचा हक्क

   4) धर्म स्वातंत्र्याचा हक्क


उत्तर :- २


९) भारतीय राज्यघटनेचे कलम 16 कशाशी संबंधित आहे ?

   1) राज्यकारभाराची मार्गदर्शक तत्वे व मूलभूत कर्तव्ये

   2) मूलभूत कर्तव्ये व अधिकार

   3) नववा परिशिष्ट व सातवा परिशिष्ट

   4) मूलभूत अधिकार


उत्तर :- 4


1०) भारतीय राज्य घटनेच्या कलम 12 नुसार “राज्य” या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था / यंत्रणा अंतर्भूत होत नाही ?

1) विधानसभा   

2) विधान परिषद  

3) उच्च न्यायालय    

4) जिल्हा परिषद


उत्तर :- 3


१) भारतीय संविधानाच्या 19 (1) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही ?

1) भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य  

2) मुद्रण स्वातंत्र्य

3) बिनाशस्त्र व शांततेने  एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य  

4) भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वातंत्र्य

उत्तर :- 2


२०३२) घटनेच्या 19 (1) (अ) व्या कलमामध्ये मान्य केलेल्या नागरिकांच्या खालील कारणांमुळे वाजवी बंधने येऊ शकतात.

   अ) देशाचे सार्वभौमत्व   

   ब) देशाची एकता    

   क) प्रांताची सुरक्षितता 

   ड) सर्वसाधारण जनतेच्या हितासाठी


  1) अ, क   

  2) ब, ड 

  3) अ, ब    

  4) ड

उत्तर :- 3


२०३३) खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मुलभूत हक्कात नाही  ?

   1) समतेचा हक्क      

   2) स्वातंत्र्याचा हक्क  

   3) धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क    

   4) मालमत्तेचा हक्क

 

उत्तर :- 4


४) सहा ते 14 वर्षे वय गटातील मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षणाचा अधिकार संविधानांत संशोधन करून भाग III मध्ये एक अनुच्छेद समाविष्ट करुन प्रदान केला आहे. कितवे संशोधन व कोणता अनुच्छेद ? एक जोडी निवडा.  

    1) 86 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ)     2) 93 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)

   3) 86 वे संशोधन – अनुच्छेद 21 (अ)    4) 93 वे संशोधन – अनुच्छेद 19 (फ


उत्तर :- 3


५) ‘बंदीप्रत्यक्षीकरण’ आज्ञेबाबतच्या विधानांचा विचार करा:

   अ) मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी अशी आज्ञा काढली जाते.

   ब) अशी आज्ञा काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांना दिला आहे.

   क) व्यक्तीला न्यायालयापुढे हजर करुन बंदी करण्याचा कारणाचे समर्थन करण्याची आज्ञा न्यायालय बंदी करणा-या  अधिका-याला देऊ शकते.

   ड) न्यायालयाने फौजदारी गुन्ह्याबद्दल तुरुंगवास दिलेल्या व्यक्तीची सुटका मिळविण्यासाठी देखील अशी आज्ञा काढता येते.


         वरील ‍विधानांपैकी कोणते बरोबर आहे / आहेत ?

   1) केवळ अ   

  2) केवळ ब आणि क   

  3) केवळ अ आणि क   

  4) केवळ अ, ब आणि क


उत्तर :- 4 


२१४१) नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ न्युट्रीशन या संस्थेच्या शिफारशी नुसार भारतामधील दरडोई प्रति वर्ष अंडी आणि पोल्ट्री मांसाचा उपभोग किती असला पाहिजे  ?

1) 180 अंडी आणि 11 किलो पोल्ट्री मांस  

2) 90 अंडी आणि 10 किलो पोल्ट्री मांस

3) 365 अंडी आणि 12 किलो पोल्ट्री मांस    

4) 180 अंडी आणि 12 किलो  मांस


उत्तर :- 1


२) मध्यान्ह भोजन कार्यक्रमाअंतर्गत प्राथमिक स्तरावर शिजवलेल्या अन्नाव्दारे किती प्रमाणात उष्मांक व प्रथिने पुरविण्यात येतात ?

   1) 350 कॅलरी व 12 ग्रॅम प्रथिन  

   2) 450 कॅलरी व 12 ग्रॅम प्रथिन

   3) 700 कॅलरी व 20 ग्रॅम प्रथिन   

   4) 450 कॅलरी व 20 ग्रॅम प्रथिन


उत्तर :- 2


३) HDI आणि GDI मुल्यांच्या बाबतीत, पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे  ?

   1) HDI आणि GDI च्या मूल्यांमध्ये जेवढा जास्त फरक असेल तेवढी जास्त लैंगिक विषमता असणार

   2) HDI आणि GDI च्या मूल्यांमधील फरक आणि लैंगिक विषमता असणार

   3) HDI आणि GDI च्या मूल्यांची तुलना होऊ शकत नाही.

   4) वरीलपैकी कोणतेही नाही


उत्तर :- 1


४) संयुक्त राष्ट्र संघटनेच्या (यू.एन.ओ) “सहस्त्रकातील विकासाचे उद्दिष्ट” या अंतर्गत कोणत्या वर्षापर्यंत भूकेचा प्रभाव निम्म्यावर आणण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.

   1) वर्ष 2050   

   2) वर्ष 2030  

   3) वर्ष 2020   

   4) वर्ष 2015

 

उत्तर :- 4


५) UNDP च्या 2013 च्या अहवालात प्रसिध्द झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार पुढील देशांची उतरत्या क्रमाने मांडणी करा.

   अ) दक्षिण कोरिया

   ब) जपान   

   क) अमेरिका  

   ड) नॉर्वे


1) अ, ब, क, ड   

2) क, ड, ब, अ    

3) ब, अ, क, ड    

4) ड, क, ब, अ

 

उत्तर :- 4 


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

इ.स. 1883 :- ईलबर्टबिल



🖍 ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात युरोपीय व्यक्तींकरीता ब्रिटिश फौजदारी कायदा तर भारतीय लोकांसाठी मोगलकालीन फौजदारी कायदा लागू करण्यात येत असे.

🖍 1857 च्या उठावानंतर मात्र परीस्थिती बदलली व इंग्रज लोकांप्रमाणे भारतीय लोकंही ब्रिटिश 
राजसत्तेचे प्रजानन बनल्याने सर्वांनाच ब्रिटिश फौजदारी कायदा लागू करण्यात आला. परंतु युरोपीयनांविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार मात्र भारतीय न्यायाधीशांना दिल्या
गेला नाही.

🖍 1873 च्या क्रिमिनल प्रोसिजर कोड नुसार भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना 
युरोपियनांविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. 
हा अधिकार उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना होता. परंतु जिल्हा स्तरावर मात्र फक्त युरोपीयन
न्यायाधीशांनाच होता.

🖍 करिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सुधारणा करण्याचे काम 1882 मध्ये रिपन सरकारने हाती घेतले त्यावेळी सनदी सिव्हील सर्व्हिसमध्ये असलेले बिहारीलाल गुप्ता यांनी न्यायदान पध्दतीतील हे दोष रिपनच्या नजरेस आणून दिले.

🖍 परेसिडेंन्सी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांना युरोपीयन गुन्हेगांरांविरुध्द खटले चालविण्याचा असलेला अधिकार जिल्ह्याच्या ठिकाणी बदली होताच उच्च पदी नेमणूक होऊनही त्यांनी तो गमावला होता.

🖍 यावेळी रिपन यांनी भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांनाही युरोपीय न्यायाधीशांप्रमाणे युरोपीय गुन्हेगारांविरुध्द खटले चालविण्याचा अधिकार दिला जावा अशी शिफारस केली.

🖍 सदरील प्रस्तावावर इंडिया कौन्सिल मध्येही चर्चा झाली. परंतु इंडिया कौन्सिलचा विधीतज्ज्ञ सर हेन्री मेन हा त्यावेळी पॅरीसला होता. त्याच्याकडे विचारणा केली असता रिपनने योजलेली सुधारणा ही युरोपीय तसेच अँग्लो इंडियन गटाला बोचक ठरण्याचा संभव असल्याने प्रथम या गटांशी विचार विमर्श कारावा अशी सूचना त्याने केली.
  परंतु त्याचे हे पत्र चुकून भारतमंत्र्यांच्या खिशात राहून गेल्याने रिपन पर्यंत ते पोहोचलेच नाही व यामुळे आपण योजलेल्या सुधारणेला इंडीया कौन्सिल व भारतातील ब्रिटिश अधिकारी वर्ग यांच्याकडून विरोध होणार नाही असे रिपनला वाटल्याने त्याने त्या दिशेने पाऊल उचलले.

🖍 तयाच्या मार्गदर्शनाखालील सी.पी. इलबर्ट या कार्यकारी मंडळाच्या विधीसदस्याने तद्संबंधी विधेयक तयार करुन 2 फेब्रुवारी 1883 रोजी विधीमंडळापुढे मान्यतेकरीता ठेवले.

🖍 यान्वये उच्च न्यायालयाकडे अपील करण्याचा आरोपीचा हक्क कायम ठेवून भारतीय जिल्हा
न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना युरोपीय आरोपीविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार देण्याची तरतूद त्या विधेयकात केली होती.

🖍 परंतु विधेयक सादर होताच विधीमंडळातून ब्रिटिश सदस्यांनी याबद्दलची तीव्र नापसंती व्यक्त केली व लगेचच भारतातील युरोपीय व अँग्लो इंडियन समाज हा रिपन विरुध्द भडकला.

🖍 28 फेब्रुवारी 1883 रोजी कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये त्यांनी मोठी सभा घेतली व इलबर्ट
बिलाविरुध्द आंदोलन सुरु करण्याकरीता अँग्लो इंडियन ॲण्ड युरोपीयन डिफेन्स असोसिएशन या 
नावाची संघटना देखील स्थापन करण्यात आली. तसेच युरोपीय महिलांचीही एक समिती तयार 
करण्यात आली.

🖍 सटेटस्मन या केवळ एका इंग्रजी वृत्तपत्राचा अपवाद वगळता इंग्रजी वृत्तपत्रेप्रामुख्याने सुशिक्षित 
भारतीयांविरुध्द विषारी प्रचार करु लागली.

🖍 इग्रजी वृत्तपत्रांव्दार युरोपीय व अँग्लो इंडियन गटांनी रिपनवर कठोर शब्दात टिकेचे प्रहार तर केलेच, परंतु कलकत्त्याच्या भर रस्त्यावर त्याच्याशी उद्दामपणे वागून त्याची उघडपणे अप्रतिष्ठा करण्याइतपत त्यांची मजल गेली होती.

🖍 आता पार्लमेंटच्या बऱ्याच सदस्यांनी रिपनच्या विरोधकांचा पक्ष उचलून धरल्याने रिपनला उघडपणे पाठिंबा देणे हे ग्लॅडस्टनला शक्य झाले नाही.

🖍 बऱ्याच विचाराअंती रिपनने त्यात फेरफार करुन नव्याने ते विधेयक विधीमंडळापुढे ठेवले व 25 जानेवारी 1884 रोजी ते पारीत झाले.

🖍 यान्वये भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना युरोपीय आरोपीविरुध्द फौजदारी खटला चालविण्याचा अधिकार दिला गेला असला, तरी देखील सदरील खटला ज्युरी समाेर चालवावा व ज्युरींपैकी निम्मे सदस्य तरी युरोपीय असावेत अशी मागणी करण्याचा अधिकार हा युरोपीयनांना देण्यात आला.

🖍 अखेर इलबर्ट बिल पास झाले, तरीही वर्णभेदावर आधारीत पक्षपात नाहीसा करणे व युरोपीय न्यायाधीशांच्या बरोबरींने भारतीय न्यायाधीशांना खटले चालविण्याचा अधिकार देणे हे या बिलामागील मुख्य उद्दिष्ट मात्र अत्यंत काैतुकास्पद व हिम्मतीने प्रयत्न करुन सुध्दा लॉर्ड रिपन यास साध्य करीता आले नाही.

नकाराधिकार (Veto Power)



आधुनिक राष्ट्रांमध्ये राष्ट्राध्यक्षांना प्राप्त असलेल्या नकाराधिकार यांचे चार प्रकार पडतात...

1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार

2) गुणात्मक नकाराधिकार

3) निलंबनात्मक नकाराधिकार

4) पॉकेट नकराधिकर


1) पूर्ण किंवा शुद्ध नकाराधिकार-

याचा अर्थ संसदेने संमत केलेल्या विधेयकाला संमती पूर्णपणे रोखून धरणे असा होतो.


2) गुणात्मक नकाराधिकार-

याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर विचारार्थ पाठवलेल्या विधेयकास संसदेने पूर्वीपेक्षा अधिक बहुमताने पारित केल्यास राष्ट्राध्यक्षांना त्यासंबंधी द्यावीच लागेल.


3) निलंबनात्मक नकाराधिकार-

याचा अर्थ राष्ट्राध्यक्षांनी संसदेकडे पुनर्विचार पाठवलेल्या विधेयकास संशोधने पुन्हा साध्या बहुमताने पारित केले तरी राष्ट्राध्यक्षांना त्यास संमती द्यावी लागेल.


4) पॉकेट नकाराधिकार-

याचा अर्थ संसदेने पारित केलेल्या विधेयकावर कोणताही निर्णय न घेता ते तसेच पडून देणे.


👉🏻वरील चार प्रकारांपैकी भारतीय राष्ट्रपतींना गुणात्मक नकाराधिकार उपलब्ध नाही.

(अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांना मात्र प्राप्त आहे)

७४ व्या घटनादुरुस्तीची वैशिष्ट्ये / परिणाम / भूमिका :


१) नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम ( P ते ZG )

२) राज्यघटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले ( एकूण १८ विषयांचा समावेश आहे. )

३) महत्वाच्या व्याख्या कलम २४३ ( P )

४) नगरपालिका स्थापन करणे कलम २४३ ( Q )

     अ ) नगर पंचायत  ( Nagar Panchyat )

      ब ) नगर परिषद   ( Municipal Corporation )

      क ) महानगरपालिका ( Municipal Corporation )

५) नगरपालिकांची रचना कलम २४३ ( R )

६) वॉर्ड समित्या स्थापन करणे कलम २४३ ( S )

७) राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( T )

      अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा

       ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा

       क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) याना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.

८) नगरपालिकांचा पालिकांचा कालावधी निश्चित कलम २४३ ( U )

९) सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( V )

१०) नगरपालींकाचे अधिकार, जबाबदारी कलम २४३ ( W )

११) नगरपालिकांना कर व निधी लादण्याचा अधिकार कलम २४३ ( X )

१२) राज्य वीत्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( Y )

१३) नगरपालिकांचे लेखांकन, लेखापरीक्षण कलम २४३ ( Z )

१४) नगरपालिकांच्या निवडणुका घेणे कलम २४३ ( ZA )

१५) केंद्रशासित व अपवाद असणाऱ्या प्रदेशासाठी तरतूद कलम २४३ ( ZB )

१६) काही प्रदेशांना ७४ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( ZC )

१७) जिल्हा नियोजन समितीला घटनात्मक दर्जा कलम २४३ ( ZD )

१८) महानगर नियोजन समितीची स्थापना कलम २४३ ( ZE )

१९) नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका बाबीमध्ये न्यायिक हस्तक्षेप नाही कलम २४३ ( ZG )




* ७४ वी  घटना दुरुस्ती ( १९९२-९३ ) :

             नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरवात ब्रिटिश कालखंडामध्ये झाली. ( १६८७ ) नागरी स्थानिक संस्थांना पंचायतराज संस्थेप्रमाणेच घटनात्मक दर्जा देण्यात यावा हि मागणी समोर आली. या दृष्टीकोनातून सर्वप्रथम १९८९ ला राजीव गांधी यांनी नगरपालिका संबंधी ६५ वे घटनादुरुस्ती विधेयक तयार केले होते.  परंतु त्यांना अपयश आले. त्यानंतर व्ही. पी. सिंग व चनशेखर यांनी प्रयत्न केले. परंतु अपयश आले. १९९१ ला पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना नागरी स्थानिक संस्थाना घटनात्मक दर्जा देण्यासाठी त्यांनी १९९२ ला ७४ वे घटनादुरुस्ती विध्येयक तयार केले.

– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.

– २३ डिसेंबर १९९२ ला या विधयेकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध

– २० एप्रिल १९९३ रोजी ७४ व्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

– ३१ मे १९९४ पर्यंत ह्या शिफारशी सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक करण्यात आले.

– राज्य घटनेच्या कलम २४३ ( P ) ते २४३ ( ZG ) मध्ये तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्य घटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले. व त्या मध्ये एकूण १८ विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




मंत्रिपरिषद

कलम 74:- यानुसार राष्ट्रपतीस त्याचे कार्याचे संचालन करण्याकरिता व त्यास सल्ला देण्याकरिता एका मंत्रिपरिषदाचे पंप्रधानाच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यात येणार.

केंद्रीय मंत्री परिषदेची निवड पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीद्वारे केली जाते यामध्ये तीन प्रकारचे मंत्री असतात

1.कॅबिनेट मंत्री

2.राज्यमंत्री

3.उपमंत्री




कॅबिनेट मंत्री :- म्हणजे मंत्रिमंडळ होय. हे सर्वात महत्त्वाचे मंत्री असतात.

यामध्ये महत्त्वपूर्ण विभाग येतात.

जसे :- रेल्वे, संरक्षण, गृहमंत्रालय इत्यादी.

हे मंत्री स्वबळावर निर्णय घेऊ शकतात.

राज्यमंत्री व उपमंत्री हे कॅबिनेट मंत्र्यांना मदत करणारे असतील.

उपमंत्र्यांना छोटे पद दिले जातात तर राज्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांना मदत करण्यासाठी असतात.


मंत्र्यांची संख्या

मूळ संविधानामध्ये मंत्री परिषदेची सदस्य संख्या अशी कोणती संख्या नव्हती. परंतु 91वी घटनादुरुस्ती 2003 अनुसार ही संख्या निर्धारित करण्यात आली. यानुसार केंद्रीय मंत्री परिषदेची सदस्य संख्या एकूण लोकसभा सदस्य संख्येच्या 15% पेक्षा अधिक नसेल.




ग्रामपंचायतीची उत्पन्नाची साधने :


१) अनुदान हा ग्रामपंचायतीच्या उत्पन्नचा सर्वात मोठा स्रोत आहे. ( केंद्र, राज्य व जिल्हा परिषद यांच्या कडून )

२) गावातील विविध करांच्या माध्यमातून ( पाणीपट्टी, घरपट्टी, दिवाबत्ती, यात्रा, कोंडवाडे, बाजार, इत्यादी )

३) गावातील एकूण महसुलापैकी ७० टक्के महसूल जिल्हा परिषदेकडे द्यावा लागतो उर्वरित ३० टक्के महसूल ग्रामपंचायत खर्च करू शकते.

४) ग्रामनिधी ग्रामसेवक सांभाळतो.


हिशोब तपासणी 


१) भारताचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च हे आहे.

२) ज्या ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न २५०००/- रुपयांपेक्षा कमी असल्यास अश्या ग्रामपंचायतीची जिल्हा परिषदेमार्फत हिशोब तपासणी केली जाते.

भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे



🏆 भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे.

🏆 डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे.

🏆 नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली.

🏆 राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

🌞 राज्यघटनेतील महत्त्वाची कलमे :

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता कायदा.


विधेयक बद्दल थोडक्यात माहिती

{A} साधारण विधेयक -

       - खाजगी सदस्य किंवा मंत्री दोन्ही पण मांडू शकता.

      -  लोकसभा किंवा राज्यसभा

      -  पारित होण्याची पद्धत - साधे बहुमत

     - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी नाही 

     - संयुक्त बैठक आहे



{B}  धनविधेयक

    - फक्त मंत्री मांडू शकतात

    - फक्त लोकसभेमध्ये

    - साधे बहुमत

    - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागते

   - संयुक्त बैठक नाही



{C}  वित्तीय विधेयक -

   - फक्त मंत्री मांडू शकतात

   - फक्त लोकसभेमध्ये 

   - साधे बहुमत

   -  मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागते

   -  संयुक्त बैठक आहे



{D} वित्तीय विधेयक 2

     - खाजगी सदस्य किंवा मंत्री मांडू शकतात

    - लोकसभा किंवा राज्यसभा

    - साधे बहुमत

    - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही

    -  संयुक्त बैठक आहे




{E}.  घटनादुरुस्ती विधेयक

    - खाजगी सदस्य किंवा मंत्री

    - लोकसभा किंवा राज्यसभा

    - विशेष बहुमत IMP

    - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही.

   24 घटना दुरुस्ती 1971 नुसार परवानगी देणे बंधनकारक.

   -  संयुक्त बैठक नाही

29 May 2024

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?
◾️  नाईल (4,132 मैल)

2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?
◾️ आशिया

3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?
◾️  रशिया

4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?
◾️  थ्री गोर्जस डँम (three gorges dam)

5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?
◾️  राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)

6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?
◾️  ग्रीनलँड (Greenland)

7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?
◾️ अंटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)

8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?
◾️  माउंट एव्हरेस्ट

9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?
◾️  मौसीमराम

10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
◾️ जेफ बेझोस

11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?
◾️  बुगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)

12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?
◾️ बुर्ज खलिफा

13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?
◾️  व्हॅटिकन सिटी

14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 
◾️  5

15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?
◾️  वॉल-मार्ट

16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?
◾️  कतार

17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?
◾️  कांगो

18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 
◾️  एंजल फॉल्स

19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?
◾️  जपानमधील बुलेट ट्रेन

20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?
◾️  व्हॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)

21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?
◾️  चीन

22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 
◾️  इनलंड ताईपान

23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?
◾️  गुरु

24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?
◾️  बुध

25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
◾️  21 जून

26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?
◾️  22 डिसेंबर

27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?
◾️  पॅसिफिक समुद्र

28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?
◾️  आर्टिक समुद्र

29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?
◾️  बी हमिंग बर्ड

30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?
◾️  शहामृग

31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?
◾️  नील आर्मस्ट्रॉंग

32) विमानाचा शोध कोणी लावला?
◾️  राईट बंधू

33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?
◾️  सनातन धर्म

34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?
◾️  हिरोशिमा

35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?
◾️  एस. भंडारनायके (लंका)

36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?
◾️  टोकियो

37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?
◾️  महाभारत

38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?
◾️  द टाइम्स ऑफ इंडिया

39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?
◾️  नार्वे सुरंग

40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?
◾️  ग्रेट वॉल ऑफ चीन

41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?
◾️  चीन

42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?
◾️  पंडित जवहरलाल नेहरू

43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?
◾️ युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?
◾️  सिकंदर

45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?
◾️  दयाराम साहनी

46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?
◾️  गुरुगोविंद सिंग

47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?
◾️ रझिया सुलतान

48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?
◾️  राजा हरिश्चंद्र

49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?
◾️  झाशीची राणी

50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?
◾️  लॉर्ड मेकॉले

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

      

प्रश्न सरावासाठी.

1. संसदेच्या दोन्ही सभागृहांसह एकत्र बसणे खालीलप्रमाणे आहे.
 [अ] भारताचे उपाध्यक्ष
 [बी] घटना दुरुस्ती विधेयक स्वीकारणे
 [सी] ज्यावर दोन्ही सभागृहे सहमत नाहीत असे विधेयक विचारात घेण्यासारखे आहे.✅✅
 [डी] भारतीय राष्ट्रपती पदाची निवडणूक

 2.जनरल विधेयकाशी संबंधित गतिरोध दूर करण्यासाठी संसदेच्या दोन सभागृहांची बैठक कोण बोलवते?
 [अ] अध्यक्ष✅✅
 [ब] मंत्रिपरिषद
 [सी] लोकसभा अध्यक्ष
 [डी] राज्यसभेचे अध्यक्ष

 3. भारतीय संसदेच्या दोन सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या संदर्भात होते?
 [अ] संविधान दुरुस्ती विधेयक
 [बी] वित्त विधेयक
 [सी] सामान्य विधेयक✅✅
 [डी] भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

 4.संसदेच्या सलग दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळ किती?
 [ए] 1 महिना
 [बी] 3 महिने
 [सी] 6 महिने✅✅
 [डी] 12 महिने

 5.संसदेची किती अधिवेशने आहेत?
 [अ] बजेट सत्र
 [बी] मॉन्सून सत्र
 [सी] हिवाळी अधिवेशन
 [डी] वरील सर्व✅✅

 6.भारतीय संसदेचे सार्वभौमत्व    प्रतिबंधित आहे.
 [अ] भारतीय राष्ट्रपतींच्या अधिकारांनी
 [बी] न्यायालयीन पुनरावलोकन✅✅
 [सी] विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून
 [पंतप्रधान] भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकारांची



१) कोणत्या मूल्यांकनाच्या एककास “कागदी सोने” म्हणतात ?

   1) युरो डॉलर
   2) एस. डी. आर.
   3) पेट्रो डॉलर 
 4) जी. डी. आर.

उत्तर :- 2✔️✔️

२) खालील विधाने विचारात घ्या.
   अ) ॲडम स्मिथ ने तुलनात्मक खर्च सिध्दांत मांडला.

   ब) अन्योन्य मागणी सिध्दांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो.

   क) डेनिस रॉबर्टसन यांनी वृध्दिचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केले आहे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ व ब
  2) ब व क
   3) अ व क 
4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 2✔️✔️
‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

३) कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?

   1) नाबार्ड 

  2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

   3) स्टेट बँक ऑफ इंडिया

    4) वरील सर्व

उत्तर :- 1✔️✔️

‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

४) भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे ?


   1) कच्च्या मालाचा अभाव 
   2) अपु-या पायाभुत सुविधा
   3) आधुनिकीकरण 
   4) कामगारांची अनुपलब्धता

उत्तर :- 2✔️✔️

‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️‼️

५) सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

   अ) शेती उत्पादनाच्या ‍किंमती स्थिर करण्यासाठी मदत करणे.

   ब) सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे.

   क) गैरव्यवहारापासुन सभासदांचे संरक्षण करणे.

    ड) शेतक-यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ फक्त

  2) अ आणि ब फक्त

   3) अ, ब आणि क

  4) अ, ब आणि ड


उत्तर :- 3✔️✔️



1. संसदेच्या दोन्ही सभागृहांसह एकत्र बसणे खालीलप्रमाणे आहे.
 [अ] भारताचे उपाध्यक्ष
 [बी] घटना दुरुस्ती विधेयक स्वीकारणे
 [सी] ज्यावर दोन्ही सभागृहे सहमत नाहीत असे विधेयक विचारात घेण्यासारखे आहे.✅✅
 [डी] भारतीय राष्ट्रपती पदाची निवडणूक

 2.जनरल विधेयकाशी संबंधित गतिरोध दूर करण्यासाठी संसदेच्या दोन सभागृहांची बैठक कोण बोलवते?
 [अ] अध्यक्ष✅✅
 [ब] मंत्रिपरिषद
 [सी] लोकसभा अध्यक्ष
 [डी] राज्यसभेचे अध्यक्ष

 3. भारतीय संसदेच्या दोन सभागृहांची संयुक्त बैठक कोणत्या संदर्भात होते?
 [अ] संविधान दुरुस्ती विधेयक
 [बी] वित्त विधेयक
 [सी] सामान्य विधेयक✅✅
 [डी] भारताच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक

 4.संसदेच्या सलग दोन अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त वेळ किती?
 [ए] 1 महिना
 [बी] 3 महिने
 [सी] 6 महिने✅✅
 [डी] 12 महिने

 5.संसदेची किती अधिवेशने आहेत?
 [अ] बजेट सत्र
 [बी] मॉन्सून सत्र
 [सी] हिवाळी अधिवेशन
 [डी] वरील सर्व✅✅

 6.भारतीय संसदेचे सार्वभौमत्व    प्रतिबंधित आहे.
 [अ] भारतीय राष्ट्रपतींच्या अधिकारांनी
 [बी] न्यायालयीन पुनरावलोकन✅✅
 [सी] विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून
 [पंतप्रधान] भारताच्या पंतप्रधानांच्या अधिकारांची

सामान्य ज्ञान विषयी 10 सराव प्रश्न

1. खालीलपैकी कोण वित्त आयोगाची नियुक्ती करतो?

1 ) राष्ट्रपती    2 ) वित्तमंत्री    3 ) पंतप्रधान    4) गृहमंत्री

उत्तर : राष्ट्रपती
--------------------------------------------------------------------------------
2. फळपिकांमध्ये —– या खालील क्षेत्र महाराष्ट्रात सर्वाधिक आहे.

1) आंबा    2) केळी 
3) चिकू   4) संत्री

उत्तर : आंबा
--------------------------------------------------------------------------------
3. 1 मार्च 1995 रोजी बुधवार असेल, तर 1 मार्च 1996 रोजी कोणता वार असेल?

1)  गुरुवार     2) शुक्रवार 
3) सोमवार   4) बुधवार

उत्तर : शुक्रवार
--------------------------------------------------------------------------------
4. महाडच्या चवदार तळ्यावरील सत्याग्रह कोणी केला?

1) महात्मा गांधी    
2) डॉ.बाबासाहेब आंबेडकर
3) विठ्ठल रामजी शिंदे  
4) र.धों. कर्वे

उत्तर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर
--------------------------------------------------------------------------------
5. जर 2.1=4.14 तर 3.1=?

1)  9.62    2) 9.10  
3) 9.61    4) 9.91

उत्तर : 9.61
--------------------------------------------------------------------------------
6. भारतामध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र —– पिकाखाली येते.

1) ज्वारी    2) मका 
  3) भात    4) कापूस

उत्तर : भात
--------------------------------------------------------------------------------
7. कोणत्या देशात शास्त्रज्ञाने पटकी या रोगावर मुखावाटे देता येणारी लस विकसित केली?

1)  भारत    2) ग्रेट ब्रिटन 
3) रशिया    4) जपान

उत्तर : भारत
--------------------------------------------------------------------------------
8. निलगिरी पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

1) कळसूबाई    2) गुरुशिखर    3) दोडा बेट्टा   4) के २

उत्तर : दोडा बेट्टा
--------------------------------------------------------------------------------
9. रातांधळेपणा हा —– या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो.

1) जीवनसत्व-ड   
2) जीवनसत्व-ब  
3) जीवनसत्व-अ  
4) जीवनसत्व-क

उत्तर : जीवनसत्व-अ
--------------------------------------------------------------------------------
10. खालील ठिकाणी आंतरराष्ट्रीय मुद्रानिधीचे (IMF) कार्यालय आहे.

1)  मुंबई         2) लंडन
3) वॉशिंग्टन    4) न्यूयॉर्क

उत्तर : वॉशिंग्टन
--------------------------------------------------------------------------------

50 प्रश्न - आवश्यक सामान्य ज्ञान

1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.

2)अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.

3)अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.

4)अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.

5)अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.

6)अक्रा – घाना या देशाची राजधानी.

7)अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.

8)अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.

9)अक्षौहिणी – २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून होणारे सैन्य.

10)अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी.

11)अचमद सुकार्नो – इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष.

12)अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी.

13)अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.

14)अठरा – हिंदू धर्मातील पुराणांची संख्या.

15)अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.

16)अथर्ववेद – चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद.

17)अथेन्स – ग्रीस ची राजधानी.

18)अदिती – वामनावतारी विष्णुची माता.

19)अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.

20)अनुराधा पाल – देशातील पहिली महिला तबलजी.

21)अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले.

22)अबुजा – नायजेरियाची राजधानी.

23)अबोध – माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट.

24)अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.

25)अमरकंटक – नर्मदा नदीचे उगमस्थान.

26)अमूल डेरी – भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था.

27)अमृतसर – जालियनवाला बाग येथे आहे.

28)अमृतसर – हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते.

29)अमेझॉन नदी – जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी.

30)अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.

31)अमेरिका – मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र.

32)अमेरिका – सूर्यास्ताचा देश.

33)अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.

34)अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.

35)अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.

36)अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.

37)अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.

38)अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.

39)अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.

40)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.

41)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.

42)अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.

43)अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.

44)अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.

45)अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.

46)अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.

47)अहमदनगर – प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.

48)अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.

49)आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री.

50)आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.

सामान्य ज्ञान

1. पृथ्वी पर दिन और रात होते हैं ?

(A) दैनिक गति के कारण

(B) वार्षिक गति के कारण

(C) छमाही गति के कारण

(D) तिमाही गति के कारण

ANSWER - (A) दैनिक गति के कारण


2. सबसे बड़ा ग्रह है ?

(A) बृहस्पति

(B) पृथ्वी

(C) युरेनस

(D) शुक्र

ANSWER - (A) बृहस्पति


3. सबसे छोटा ग्रह है ?

(A) मंगल

(B) शनि

(C) बुध

(D) नेप्चून

ANSWER - (C) बुध


4. अगुलहास धारा किस महासागर में बनती है ?

(A) प्रशान्त महासागर में

(B) हिन्द महासागर में

(C) आर्कटिक महासागर में

(D) अन्य

ANSWER - (B) हिन्द महासागर में


5. पृथ्वी का सबसे भीतर वाला भाग क्रोड किसका बना होता है ?

(A) ताँबा और जस्ता

(B) निकेल और ताँबा

(C) लोहा और जस्ता

(D) लोहा और निकेल

ANSWER - (D) लोहा और निकेल


6. मैंगनीज के उत्पादन में भारत का दूसरा स्थान है, प्रथम देश कौन सा है ?

(A) फ्रांस

(B) रुसी संघ

(C) कनाडा

(D) संयुक्त राज्य अमेरिका

ANSWER - (B) रुसी संघ


7. निम्नांकित में से कौन देश कोयले का सबसे बड़ा उत्पादक है ?

(A) ब्राजील

(B) भारत

(C) अमेरिका

(D) चीन

ANSWER - (C) अमेरिका


8. इनमें किसको जापान का मैनचेस्टर कहा जाता है ?

(A) ओसाका

(B) टोकियो

(C) नागासाकी

(D) याकोहामा

ANSWER - (A) ओसाका


9. भारत के स्वतंत्रता संघर्ष के दौरान 'Deccan Educational Society' नामक संस्था की स्थापना किसने की थी ?

(A) जवाहरलाल नेहरू

(B) रवीन्द्र नाथ टैगोर

(C) बाल गंगाधर तिलक

(D) व्योमेश चन्‍द्र बनर्जी

ANSWER - (C) बाल गंगाधर तिलक


10. 1857 के गदर के समय भारत का गवर्नर जनरल कौन था ?

(A) लॉर्ड केनिंग

(B) नील आर्मस्ट्रांग

(C) जॉन मथाई

(D) अन्य

ANSWER - (A) लॉर्ड केनिंग


11. 'भारत भारतीयों के लिए ' नारा किस संस्था ने दिया था ?

(A) अशासकीय संस्था

(B) आर्य समाज ने

(C) ब्राह्म समाज ने

(D) अन्य

ANSWER - (B) आर्य समाज ने


12. विन्ध्याचल और सतपुड़ा पहाड़ियों के बीच से होकर बहने वाली नदी है ?

(A) नर्मदा

(B) सिंधु नदी

(C) कोसी

(D) गोदावरी

ANSWER - (A) नर्मदा


13. इन्वेस्टर प्रोटेक्शन फण्ड (Investor Protection Fund) किस संस्था ने स्थापित किया है ?

(A) पूंजी मुद्दे ने

(B) DLF ने

(C) सेबी (SEBI) ने

(D) अन्य

ANSWER -(C) सेबी (SEBI) ने 


14. कुण्डापुर एंव करवार कच्छ वनस्पति स्थान कहाँ स्थित हैं ?

(A) केरल राज्य में

(B) कर्नाटक राज्य में

(C) तमिल नाडु राज्य में

(D) त्रिपुरा राज्य में

ANSWER -(B) कर्नाटक राज्य में 


15. भारत की प्रथम बहुउद्देशीय परियोजना किस नदी पर बनाई गई थी ?

(A) कावेरी नदी

(B) गंडक नदी

(C) दामोदर नदी पर

(D) यमुना नदी

ANSWER - (C) दामोदर नदी पर


16. भारत में प्रथम स्थापित परमाणु-संयंत्र (Atomic Plant) कौन-सा है ?

(A) तारापुर परमाणु संयंत्र

(B) कैटेनोम परमाणु संयंत्र.

(C) कुडनकुलम परमाणु संयंत्र

(D) अन्य

ANSWER - (A) तारापुर परमाणु संयंत्र


17. यूनाइटेड किंगडम (United Kingdom- U.K) में शामिल हैं -

(A) इंगलैण्ड तथा उतरी आयरलैण्ड

(B) उतरी आयरलैण्ड तथा वेल्स

(C) स्कॉटलैण्ड तथा वेल्स

(D) (A) और (D)

ANSWER - (D) (A) और (D)


18. आगरा शहर को किसने बसाया ?

(A) सिकन्द लोदी

(B) अकबर

(C) बहलोल लोदी

(D) शाहजहाँ

ANSWER -(D) शाहजहाँ 


19. राष्ट्रिय प्रतीक के निचले भाग में उत्क्रीर्णित शब्द 'सत्यमेव जयते' किस सन्दर्भ से लिए गए हैं ?

(A) पुराण

(B) जातक

(C) मुदकोपनिषद्

(D) महाभारत

ANSWER -(C) मुदकोपनिषद् 


20. अशोक के शिलालेखों की लिपि क्या है ?

(A) गुरुमुखी

(B) ब्राह्यी

(C) देवनागरी

(D) हयरोग्लाइफिक्स

ANSWER - (C) देवनागरी



21. बिहू निम्नलिखित में से किसका लोकप्रिय उत्सव है ?

(A) असम

(B) उड़ीसा

(C) बिहार

(D) बंगाल

ANSWER -(A) असम 


22. विवेकानन्द रॉक मेमोरियल कहाँ स्थित है ?

(A) अण्डमान निकोबार

(B) लक्षद्वीप

(C) केरल

(D) तमिलनाडु

ANSWER -(D) तमिलनाडु 


23. महात्मा गांधी को राष्ट्रपिता के रूप में उल्लेख सबसे पहले किसने किया था ?

(A) सुभाषचन्द्र बोस

(B) जवाहरलाल नेहरू

(C) बल्ल्भभाई पटेल सी

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER - (A) सुभाषचन्द्र बोस


24. प्रथम गोलमेज सम्मेलन कहाँ हुआ था ?

(A) नई दिल्ली में

(B) लन्दन में

(C) बम्बई में

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER -(B) लन्दन में 


25. देश का लोह पुरुष किसे कहा जाता है ?

(A) सरदार पटेल

(B) पं. जवाहरलाल नेहरू

(C) महात्मा गांधी

(D) लोकमान्य तिलक

ANSWER - (A) सरदार पटेल


26. महात्मा गांधीजी को 'अधनंगा फकीर' किसने कहा ?

(A) हिटलर

(B) जिन्ना

(C) चर्चिल

(D) माउण्टबेटन

ANSWER - (C) चर्चिल


27. महात्मा गांधी निम्नलिखित में से किनसे अधिक प्रभावित थे ?

(A) बर्नार्ड शा

(B) लिओ टॉलस्टॉय

(C) कार्ल मार्क्स

(D) इनमें से कोई नहीं

ANSWER -(B) लिओ टॉलस्टॉय 


28. महात्मा गांधी का जन्म हुआ था ?

(A) 1859

(B) 1869

(C) 1879

(D) 1889

ANSWER -(B) 1869