21 January 2022

सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते?
(अ) सॅफ्रनिन
(ब) आयोडीन ✅
(क) इसॉसिन 
(ड) मिथेलिन ब्लू

Q :__________ झाडाला कणखर आणि टणक बनवते?
(अ) स्थूलकोन
(ब) मूल ऊती
(क) दृढकोण ऊती ✅
(ड) वायू ऊती

Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती?
(अ) खाऱ्या पाण्यात राहणारे
(ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते
(क) प्रचलन न करणारे
(ड) वरील सर्व बरोबर  ✅

Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते?
(अ) गांडूळ 
(ब) लीच (जळू)
(क) नेरीस
(ड) वरील सर्व ✅

Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा:
(1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात.
(अ) मोलुस्का
(ब) आर्थोपोडा ✅
(क) एकायनोडर्माटा
(ड) सीलेंटेराटा

Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते?
(अ) तारामासा
(ब) सी- ककुंबर
(क) सी-अर्चिन
(ड) ऑफिऑथ्रिक्स
(इ) वरील सर्व ✅

Q : एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे?
(अ) लोहखनिज
(ब) मॅंगनीज
(क) कोळसा ✅
(ड) यापैकी नाही

Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _ मिळविण्यासाठी केला जातो?
(अ) लोह
(ब) मॅंगनीज
(क) तांबे
(ड) अँल्युमिनियम ✅

Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते?
(अ) लोहखनिज ✅
(ब) मॅंगनीज
(क) तांबे
(ड) बॉक्साईट

Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो?
(अ) सिलिका 
(ब) मॅंगनीज
(क) लोहखनिज ✅
(ड) बॉक्साईट

Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा / प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळतो?
(अ) मॅंगनीज 
(ब) लोहखनिज✅
(क) सिलिका
(ड) बॉक्साईट

उत्तर : कन्फयुजन आहे, कारण जांभा खडकात लोहखनिज आणि बॉक्साईट आढळते.

MPSC PRELIMS-2021

⭕️CSAT:

1-Comprehension(उतारे):
-एकूण 10 Passage पैकी एखादा Passage अवघड असतो, जो त्या दोन तासात आपल्याला जमत नाही. हा Passage प्रत्येकासाठी वेगळा वेगळा असू शकतो.तो Passage शक्यतो सर्वात शेवटी सोडवणे.(Skip केला तरी हरकत नाही.)
-हा अवघड Passage त्या 2 तासात आपली mentality खराब करू शकतो.
-राहिलेले 8-9 Passage पैकी 35-40 प्रश्न बरोबर यायला पाहिजे.
-Passage मध्ये Minimum 90 मार्क्स मिळाल्यास CSAT चा Score वाढतो.
-उतारे सलग सोडवण्यापेक्षा ज्या विषयात आपल्याला Comfortableness आहे अश्या टॉपिक वरती आलेले उतारे अगोदर सोडवल्यास Confidence वाढतो आणि अवघड उतारे पण बरोबर येतात.
(अवघड अगोदर घेतल्यास वेळेअभावी Easy miss होऊ शकतो.)

2-Maths and Reasoning:
-हा Part शक्यतो 2 Round मध्ये सोडवल्यास नक्की फायदा होतो.
-Round 1-आपण Practice केल्यानंतर आपली command असलेले Topics.
(Command असलेले Topics म्हणजे जे Question आपल्याला 45-60 सेकंद मध्ये सुटणे.)
-Round 2 हा सगळ्यात शेवटी घ्यावा, Else in between आपण एखाद्या Question वरती खूप time घालवतो.
-Rule Of 30 Seconds:
Complete Question 30 Second मध्ये Comprehend झाला तरच तो सोडवणे else तो प्रश्न शेवटी सोडवणे.
-5-7 Question हे Home Work चे असतात.
-15-20 प्रश्न Net बरोबर येऊ शकतात.
-40+ मार्क्स आपला टार्गेट या part साठी असावं.

3-Decision Making:
-कमीत कमी वेळात Keywords च्या माध्यमातून प्रश्न सोडवणे.
-5-8 मिनिट पेक्षा जास्त वेळ या part वरती दिल्यास 10+ मार्क्स येतात आणि 15 मिनिट देऊन पण तेवढेच मार्क्स येतात.

👉65+ Attempt(80 Question त्या दोन तासात read झाले पाहिजे म्हणजे Easy Question miss होणार नाहीत.)आणि 140-160 मार्क्स CSAT मध्ये मिळाल्यास नक्कीच Prelims Clear होण्याचे Chances वाढतात.

👉आयोगाचे 2020-17 पेपर आणि 2016-13 मधील Maths and Reasoning चे Question यावरून तुम्हाला Exact Idea येऊ शकते.

महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव

1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
1. गुजरात 🔸🔸
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1.दिल्ली 🔸🔸
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान 🔸🔸
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
1.02
2.06
3.07
4.05 🔸🔸
👉 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व 🔸🔸

6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?
1. ग्वाल्हेर 🔸🔸
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे 🔸🔸
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर 🔸🔸
2. 1, 2बरोबर
3. 3, 4बरोबर
4. सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र 🔸🔸
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?
1. नर्मदा व तापी 🔸🔸
2.  तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश 🔸🔸
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम 🔸🔸
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?
1. चेन्नई
2. कोलकत्ता 🔸🔸
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद 🔸🔸
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा 🔸🔸

  🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे

◆ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

◆ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

◆ भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,
दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

◆ क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

◆ इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

◆ पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

◆ जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

◆ भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

◆ भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.

★ भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते ★

   ◆ क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप

       ● मि - मिझोराम
       ● त्र - त्रिपुरा
       ● म - मध्य प्रदेश
       ● झा - झारखंड
       ● रा - राजस्थान
       ● गु - गुजरात
       ● छा - छत्तीसगड
       ● प - पश्चिम बंगाल

20 January 2022

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी डॉ. अब्दुल कलाम अमृत योजना


प्रस्तावना

योजनेची वैशिष्ट्ये

योजनेतील घटक

आहाराचे स्वरूप

अंमलबजावणी यंत्रणा

प्रस्तावना

अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के आहे.

स्त्रियांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्याने याचा परिणाम बाळाच्या वजनावर होतो. शिवाय जन्मानंतर पहिले तीन महिने बालक पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्याने या कालावधीत मातेचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर शासनातर्फे अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ चौरस आहार उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

✅योजनेची वैशिष्ट्ये✅

या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल.

अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थींना 1 डिसेंबरपासून चौरस आहार देण्यात येणार आहे.

राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यात 85 एकात्मिक बाल विकासप्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे.

एकूण 16 हजार 30 अंगणवाडी आणि 2013 मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळणार आहे.

🎯योजनेतील घटक🎯

अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेनुसार एकूण सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळचा चौरस आहार मिळणार आहे. उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण या योजनेमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. अनुसूचित क्षेत्रामधील सुमारे 1 लाख 89 हजार एवढ्या गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना या योजनेचा दरवर्षी लाभ मिळणार आहे.  

मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना असे नाव देण्यात आले आहे. ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांतील 85एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, किंमत आणि पोषण मुल्ये ठरविण्यात आली असून चौरस आहाराचा खर्च सरासरी प्रति लाभार्थी 22 रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे. या योजनांसाठी केंद्र शासनाच्या टीएचआर योजनेचा निधी (केंद्र व राज्य हिस्सा) वापरण्यात येईल. 

अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्यक होते. अनुसूचित क्षेत्रामध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण 33.1 टक्के एवढे आहे. आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात. तसेचबालकाच्या जन्मानंतर पहिले तीन महिने मूल पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे.

✅आहाराचे स्वरूप✅

या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दुध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील.

♻️अंमलबजावणी यंत्रणा♻️

ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना नियमित मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त या योजनेचा आहार तयार करण्यासाठी प्रतिमाह प्रत्येकी दोनशे पंन्नास रुपये देण्यात येतील.

♻️ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून योजनेंतर्गत कामाचा व फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सनियंत्रण समिती, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येईल.

सीमा रेखाएं - प्रमुख अंतर्राष्ट्रीय सीमाएँ

♦️ रेखा का नाम – डूरंड रेखा (Durand Line)
● किसके बीच – पाकिस्तान तथा अफगानिस्तान
● 1886 में सर मार्टिमर डूरंड द्वारा निर्धारित।

♦️ रेखा का नाम – मैकमोहन रेखा (Macmahon Line)
● किसके बीच – भारत तथा चीन
● 1120 किमी. लंबी यह रेखा सर हेनरी मैकमोहन द्वारा निर्धारित की गई थी। लेकिन चीन इसे स्वीकार नहीं करता।

♦️रेखा का नाम – रेडक्लिफ रेखा (Radcliffe Line)
● किसके बीच – भारत तथा पाकिस्तान
● 1947 में भारत-पाकिस्तान सीमा आयोग के अध्यक्ष सर सायरिल रेडक्लिफ द्वारा निर्धारित।

♦️ रेखा का नाम – 17 वीं समानांतर रेखा (17th Parallel)
● किसके बीच – उत्तरी वियतनाम तथा द. वियतनाम
● वियतनाम के एकीकरण के पहले यह देश को दो भागों में बांटती थी।

♦️ रेखा का नाम – 24 वीं समानांतर रेखा (24th Parallel)
● किसके बीच – भारत तथा पाकिस्तान
● पाकिस्तान के अनुसार कच्छ क्षेत्र का यह रेखा सही निर्धारण करती है लेकिन भारत इस रेखा को स्वीकार नहीं करता है।
♦️ रेखा का नाम – 38 वीं समानांतर रेखा (38th Parallel)
● किसके बीच – उत्तर कोरिया तथा दक्षिण कोरिया
● कोरिया को दो भागों में बांटती है।

♦️ रेखा का नाम – 49 वीं समानांतर रेखा (49th Parallel)
● किसके बीच – अमेरिका तथा कनाडा
● अमेरिका तथा कनाडा को दो भागों में बांटती है।

♦️ रेखा का नाम – हिंडनबर्ग रेखा (Hindenburg Line)
● किसके बीच – जर्मनी तथा पोलैंड
● प्रथम विश्व युद्ध में जर्मनी की सेना यहीं से वापस लौटी थी।

♦️ रेखा का नाम – ओडरनास रेखा (Order-Neisse Line)
● किसके बीच – जर्मनी तथा पोलैंड
● द्वितीय विश्व युद्ध के बाद निर्धारित की गई।

♦️ रेखा का नाम – मैगिनाट रेखा (Maginot Line)
● किसके बीच – जर्मनी तथा फ्रांस
● जर्मनी के आक्रमण से बचाव के लिए फ्रांस ने यह रेखा बनाई थी।

♦️ रेखा का नाम – सीजफ्राइड रेखा (Seigfrid Line)
● किसके बीच – जर्मनी तथा फ्रांस
● जर्मनी ने यह रेखा बनाई थी।

महत्त्वाचे 25 प्रश्न उत्तरे

१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुत

रोगांचे वर्गीकरण

🌸 संसर्गजन्य

💉 इन्फ्लुएंजा,
💉 क्षय,
💉 नायटा,
💉 अमांश,
💉 घटसर्प,
💉 पोलियो.

🌸 असंसर्गजन्य
  
💉 मधुमेह (डायबिटीस),
💉  कर्करोग.

🌸 विषाणूंपासून होणारे

💉 देवी,
💉 इन्फ्ल्युएंझा,
💉 पोलिओ,
💉 कांजिण्या,
💉  काला आजार,
💉 जैपनीज एन्सेफेलाइटिस

🌸 जिवाणूंपासून होणारे

💉 कुष्ठरोग,
💉 कॉलरा (पटकी),
💉  न्यूमोनिया,
💉 क्षय (टी. बी.)

🌸 दुषित पाण्यापासून

💉 कॉलरा,
💉 विषमज्वर,
💉 अतिसार,
💉 कावीळ,
💉  जंत इत्यादी.

🌸 हवेतून पसरणारे

💉 सर्दी,
💉इन्फ्ल्यूएंझा,
💉घटसर्प,
💉क्षय.

🌸 कीटकांमार्फत पसणारे

💉अतिसार
💉अमांश,
💉पटकी
💉 मलेरिया,
💉 हत्तीरोग,
💉 नारू,
💉 प्लेग

🌸 कवकांपासून होणारे

💉गजकर्ण,
💉चिखल्या.

देशातील काही महत्त्वपूर्ण पदावरील व्यक्ती

👤 नरेंद्र मोदी : १४वे प्रधानमंत्री

👤 पी सी घोष : पहिले लोकपाल

👤 वैकय्या नायडू : १३वे उपराष्ट्रपती

👤 रामनाथ कोविंद : १४वे राष्ट्रपती

👤 जी सी मुर्मु : १४वे नियंत्रक व महालेखापाल

👤 के के वेणुगोपाल : १५वे महान्यायवादी

👤 उद्धव ठाकरे : १९वे मुख्यमंत्री

👤 करमबीर सिंह : २४वे नौदलप्रमुख

👤 बी एस कोश्यारी : २२वे राज्यपाल

👤 सुशिल चंद्रा : २४वे मुख्य नि. आयुक्त

👩‍🦰 एस बर्मन : २४व्या महालेखा नियंत्रक

👤 शक्तिकांता दास : २५वे गवर्नर

👤 भदौरीया : २६वे हवाईदल प्रमुख

👤 एम एम नरवणे : २७वे लष्करप्रमुख

👤 एन व्ही रमण्णा : ४८वे सरन्यायाधीश

आपणास माहीत आहे का ?


⚜️ १) सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य :- -----सिक्कीम

⚜️२) सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवा ऑनलाइन देणारे देशातील पहिले राज्य :--------------महाराष्ट्र

⚜️३) देशात सर्वात प्रथम इ-रेशन कार्ड वितरीत केले गेले :------नवी दिल्ली

⚜️४) मतदाराना ऑनलाइन मतदान मतदान करून देणारे भारतातील पहिले राज्य :-----------गुजराथ

⚜️५) मृदा स्वास्थ कार्ड वापरणारे देशातील पहिले राज्य :--------पंजाब

६) प्रधानमंत्री जनधन योजनेची १००% यशस्वी अमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:------------मेघालय

⚜️७) ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य:- --------महाराष्ट्र

⚜️८) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य:- --------- राजस्थान

⚜️९) बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य :-----------हरियाना

⚜️१०) सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणार हे देशातील पहिलेच राज्य ठरले:--------महाराष्ट्र

● कोणत्या देशाने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी त्याचे “नुरी” नामक पहिले स्वदेशी निर्मित अग्निबाण प्रक्षेपित केले?
उत्तर : दक्षिण कोरिया

●  कोणत्या देशाला “नॅशनल इंटेलिजन्स एस्टिमेट (NIE) ऑन क्लायमेट” हे शीर्षक असलेल्या अहवालात ‘कंट्री ऑफ कंसर्न’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले?
उत्तर :  भारत, हैती, उत्तर कोरिया

● त्रेचाळीस देशांनी ____ देशाला उईघुर नामक मुस्लिम समुदायासाठी कायदे अंमलबजावणीदरम्यान पूर्ण आदर सुनिश्चित करावे असे आवाहन केले आहे.
उत्तर : चीन

●  कोणत्या संस्थेने रिलायन्स रिटेल या कंपनीसोबतच्या २४,७१३ कोटी रुपयांच्या व्यवसाय करारावरील अंतरिम स्थगिती उठविण्याची फ्युचर रिटेल या कंपनीची याचिका फेटाळली?
उत्तर : सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर

● भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमान्वये पश्चिम बंगाल सरकारने भारतीय संघराज्याविरोधात याचिका दाखल केली?
उत्तर :  कलम १३१

● कोणत्या व्यक्तीला ५२ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) "सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार"ने सन्मानित केले जाईल?
उत्तर : मार्टिन स्कोर्सेज

● भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चार अखिल भारतीय वित्तीय संस्थांसाठी (AIFI) किमान __ भांडवल प्रस्तावित केले आहे.
उत्तर : ११.५ टक्के

●  कोणत्या चित्रपटाची ‘ऑस्कर २०२२’ पुरस्कारांच्या नामांकन यादीत भारताकडून अधिकृत नोंदणी करण्यात आली?
उत्तर : कुझंगल

अर्थशास्त्र

अर्थशास्त्र हा विषय आवड घेऊन शिकला तर त्याच्या सारखा सोपा विषय नाही पण कंटाळा केला तर त्यासारखा अवघड विषय नाही..
आपण  mpsc च्या अनुषंगाने विचार करू ,हा विषय पूर्व परीक्षेला 15 मार्क साठी असतो

या 15 मार्काचा विचार करू..
जर तुम्ही नीट अभ्यास केला तर 15 पैकी कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त 13-14 मार्क मिळू शकतात...

अर्थशास्त्र मध्ये फाफट पसारा असा काहीच नाही,selective topic केले की तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात..या टॉपिक मध्ये...

1】दारिद्र्य,बेरोजगारी आणि त्यांचे निर्मूलन करण्यासाठीचे प्रयत्न यावर fix 1 -2 मार्कसाठी प्रश्न विचारले जातात.

2】व्यापारी बँका व RBI हे दोनच टॉपिक या मध्ये IMP आहेत हे 2 टॉपिक 2 मार्क मिळवून देतील .

3】भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यापारतोल आणि व्यवहारतोल आणि कर संरचना याला चालू घडामोडी ची सांगड घालून अभ्यास केला पाहिजे यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात..यावरती 3-4 प्रश्न येतील

4】सार्वजनिक वित्त या पॉईंट वर सध्या जास्त प्रश्न विचारले जातात ,हा पॉइंट चांगला करा + CURRENT ची आकडेवारी सुद्धा नीट करा जेणेकरून येथे 3-4 मार्क मिळतील

पुस्तक वाचताना
1】प्रथम जो टोपीक घेणार त्याचे आयोगाने विचारलेले प्रश्न वाचा ,उत्तरे वाचा**

2】आता तो संपूर्ण टॉपिक वाचा,त्यानंतर आयोगाचे त्या टॉपिक वरील  प्रश्न पुन्हा वाचा.【आता कल्पना येईल की प्रश्न कसे विचारले आहेत】

3】दुसऱ्या वाचनाला स्वतःच्या नोट्स तयार करा, थोडी जागा रिकामी ठेवा कारण प्रत्येक टॉपिक जवळ एक तर current घडामोडी किंवा इतर माहिती update होणार असते..

4】या नोट्स जपून ठेवा ज्या तुम्हाला परीक्षेच्या कालावधीत 1 -2 दिवसात अर्थशास्त्र चा अभ्यास करण्यात मदत करतील.

■ परीक्षेला थोडा अवकाश  असल्याने आता पासून नोट्स काढायला हरकत नाही..

✅यशस्वी भव: