1. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस की स्थापना
Ans-1885 ई.
2. बंग-भंग आंदोलन(स्वदेशी आंदोलन)
Ans-1905 ई.
3. मुस्लिम लीग की स्थापना
Ans-1906 ई.
4.कांग्रेस का बंटवारा
Ans-1907 ई.
5. होमरूल आंदोलन
Ans1916 ई.
6. लखनऊ पैक्ट
Ans-दिसंबर 1916 ई.
7. मांटेग्यू घोषणा
Ans-20 अगस्त 1917 ई.
8. रौलेट एक्ट
Ans-19 मार्च 1919 ई.
9. जालियांवाला बाग हत्याकांड
Ans-13 अप्रैल 1919 ई.
10. खिलाफत आंदोलन
Ans-1919 ई.
11. हंटर कमिटी की रिपोर्ट प्रकाशित
Ans-18 मई 1920 ई.
12. कांग्रेस का नागपुर अधिवेशन
Ans-दिसंबर 1920 ई.
13. असहयोग आंदोलन की शुरुआत
Ans-1 अगस्त 1920 ई.
14. चौरी-चौरा कांड
Ans-5 फरवरी 1922 ई.
15. स्वराज्य पार्टी की स्थापना
Ans-1 जनवरी 1923 ई.
16. हिंदुस्तान रिपब्लिकन एसोसिएशन
Ans-अक्टूबर 1924 ई.
17. साइमन कमीशन की नियुक्ति
Ans-8 नवंबर 1927 ई.
18. साइमन कमीशन का भारत आगमन
Ans-3 फरवरी 1928 ई.
19. नेहरू रिपोर्ट
Ans-अगस्त 1928 ई.
20. बारदौली सत्याग्रह
Ans-अक्टूबर 1928 ई.
21. लाहौर पड्यंत्र केस
Ans-8 अप्रैल 1929 ई.
22. कांग्रेस का लाहौर अधिवेशन
Ansदिसंबर 1929 ई.
23. स्वाधीनता दिवस की घोषणा
Ans-2 जनवरी 1930 ई.
24. नमक सत्याग्रह
Ans-12 मार्च 1930 ई. से 5 अप्रैल 1930 ई. तक
25. सविनय अवज्ञा आंदोलन
Ans-6 अप्रैल 1930 ई.
26. प्रथम गोलमेज आंदोलन
Ans-12 नवंबर 1930 ई.
27. गांधी-इरविन समझौता
Ans-8 मार्च 1931 ई.
28.द्वितीय गोलमेज सम्मेलन
Ans-7 सितंबर 1931 ई.
29. कम्युनल अवार्ड (साम्प्रदायिक पंचाट)
Ans-16 अगस्त 1932 ई.
30.पूना पैक्ट
Ans-सितंबर 1932 ई.
31. तृतीय गोलमेज सम्मेलन
Ans-17 नवंबर 1932 ई.
32. कांग्रेस सोशलिस्ट पार्टी का गठन
Ans-मई 1934 ई.
33. फॉरवर्ड ब्लाक का गठन
Ans-1 मई 1939 ई.
34. मुक्ति दिवस
Ans-22 दिसंबर 1939 ई.
35. पाकिस्तान की मांग
Ans-24 मार्च 1940 ई.
36. अगस्त प्रस्ताव
Ans-8 अगस्त 1940 ई.
37. क्रिप्स मिशन का प्रस्ताव
Ans-मार्च 1942 ई.
38. भारत छोड़ो प्रस्ताव
Ans-8 अगस्त 1942 ई.
39. शिमला सम्मेलन
Ans-25 जून 1945 ई.
40. नौसेना का विद्रोह
Ans-19 फरवरी 1946 ई.
41. प्रधानमंत्री एटली की घोषणा
Ans-15 मार्च 1946 ई.
42. कैबिनेट मिशन का आगमन
Ans-24 मार्च 1946 ई.
43. प्रत्यक्ष कार्यवाही दिवस
Ans-16 अगस्त 1946 ई.
44. अंतरिम सरकार की स्थापना
Ans-2 सितंबर 1946 ई.
45. माउंटबेटन योजना
Ans-3 जून 1947 ई.
46. स्वतंत्रता मिली
Ans-15 अगस्त 1947 ई.
प्रश्न:- स्वतंत्र भारत के प्रथम गवर्नर जनरल कौन थे?
उत्तर:- लार्ड माउंटबेटन।
प्रश्न:- भारत के प्रथम वायसराय कौन थे?
उत्तर:- लॉर्ड कैनिंग।
प्रश्न:- भारत की प्रथम महिला राजदूत कौन थी?
उत्तर:- विजयलक्ष्मी पंडित।
प्रश्न:- भारत के प्रथम परमाणु रिएक्टर का क्या नाम है?
उत्तर:- अप्सरा।
प्रश्न:- भारत की प्रथम महिला पायलट कौन थी?
उत्तर:- प्रेमा माथुर।
प्रश्न:- भारतीय वायुसेना की प्रथम महिला पायलट?
उत्तर:- हरिता कौर देओल।
प्रश्न:- भारतीय वायुसेना का प्रथम अधिकारी जिसने परमवीर चक्र प्राप्त किया?
उत्तर:- निर्मलजीत सेंखो।
प्रश्न:- भारत की प्रथम महिला लोकसभा अध्यक्ष?
उत्तर:- मीरा कुमार।
प्रश्न:- भारत के प्रथम साम्यवादी लोकसभा अध्यक्ष कौन थे?
उत्तर:- सोमनाथ चटर्जी।
प्रश्न:- भारत के पहले मुख्य चुनाव आयुक्त कौन थे?
उत्तर:- सुकुमार सेन।
प्रश्न:- भारत के पहले गृह मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार वल्लभ भाई पटेल।
प्रश्न:- भारत के पहले रक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- सरदार बलदेव सिंह।
प्रश्न:- भारत के पहले वित्त मंत्री कौन थे?
उत्तर:- आर.के. षंमुखम चेट्टी।
प्रश्न:- भारत किए पहले केन्द्रीय शिक्षा मंत्री कौन थे?
उत्तर:- मौलाना अबुल कलाम आजाद।
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
Ads
14 August 2023
स्वतंत्रता आंदोलन से संबंधित आंदोलन एवं वर्ष....
महाराष्ट्रातील पंचायतराज
👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.
◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
- स्थानिक स्वराज्य संस्था
◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
- 2 ऑक्टोबर 1953
◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
- 16 जानेवारी 1957
◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
- वसंतराव नाईक समिती
◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
- 27 जून 1960
◆ वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
- महसूल मंत्री
◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
- 226
◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
- जिल्हा परिषद
◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
- तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)
◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
- 1 मे 1962
◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
- महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966
◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
- 7 ते 17
◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
- जिल्हाधिकारी
◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- जिल्हाधिकारी
◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
- 5 वर्षे
◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
- पहिल्या सभेपासून
◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
- तहसीलदार
◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
- विभागीय आयुक्त
◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- सरपंच
◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- पंचायत समिती सभापती
◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
- दोन तृतीयांश (2/3)
◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
- तीन चतुर्थांश (3/4)
◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- पंचायत समिती सभापती
◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष
◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- संबंधित विषय समिती सभापती
◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष
◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
- विभागीय आयुक्त
◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
- ग्रामसेवक
◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
- जिल्हा परिषदेचा
◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
- जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून
◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
- ग्रामसेवक
◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
- शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)
◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- राज्यशासनाला
◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
- विस्तार अधिकारी
◆ गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
- ग्रामविकास खाते
◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
- जिल्ह्याचे पालकमंत्री
◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
- जिल्हाधिकारी
◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
- दहा (स्थायी+9 विषय समित्या)
◆ जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
- स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा
◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
- जिल्हा परिषद अध्यक्ष
◆ महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
- वसंतराव नाईक
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
13 August 2023
भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-
1) इडुक्की धरणा - पेरियार नदी - केरळ
2) उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात
3) काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात
4) कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
- हिमाचल प्रदेश
5) गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश
6) जवाहर सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान
7) जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र
8) टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड
9) तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड
10) तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर
11) दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी - पश्चिम बंगाल
12) दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर
13) नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र
14) नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश
15) नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश
16) पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड
17) पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक
18) फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल
21) बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश
20) भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश
21) भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना
22) मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश
23) रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर
24) राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान
25) सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर
26) सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात
27) हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक
━━━━━━━━━━━━━━━━━━
परीक्षेत हमखास विचारणारे पुस्तके
पुस्तकाचे नाव - लेखकाचे नाव
प्लेईंग टू विन - सायना नेहवाल
हिंदू- जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला - डॉ. भालचंद्र नेमाडे
टू द लास्ट बुलेट - विनीता कामटे/विनीता देशमुख
हाफ गर्लफे्ड - चेतन भगत
प्लेईंग इट माय वे - सचिन तेंडूलकर
आय डेअर - किरण बेदी
ड्रिम्स फ्रॉम माय फादर - बराक ओबामा
इंडिया डिव्हायडेड - राजेन्द्र प्रसाद
सनी डेज - सुनिल गावस्कर
द टेस्ट ऑफ माय लाईफ - युवराज सिंग
झाडाझडती, महानायक, राजे संभाजी, पानीपत, पांगीरा, लस्ट फॉर लालबाग - विश्वास पाटील
छावा, मृत्यूंजय, लढत, युगंधर - शिवाजी सावंत
श्रीमान योगी, स्वामी - रणजित देसाई
वाट तुडविताना - उत्तम कांबळे
अक्करमाशी - शरदकुमार लिबाळे
एकच प्याला - राम गणेश गडकरी
कोल्हाट्याचे पोरं - किशोर शांताबाई काळे
यमुना पर्यटन - बाबा पद्मजी
पण लक्षात कोण घेतो - ह.ना.आपटे
सुदाम्याचे पोहे - श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर
गिताई - विनोबा भावे
उचल्या - लक्ष्मण गायकवाड
उपरा - लक्ष्मण माने
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर
भिजली वही - अरूण कोल्हटकर
नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर
माझी जन्मठेप - वि.दा.सावरकर
श्यामची आई - साने गुरूजी
धग - उध्दव शेळके
ययाती, अमृतवेल - वि.स.खांडेकर
एक झाड दोन पक्षी, रणांगण - विश्वास बेडेकर
गोतावळा, झोंबी - आनंद यादव
जेव्हा माणुस जागा होतो - गोदावरी परूळेकर
ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
बलूतं - दया पवार
बारोमास - सदानंद देशमुख
आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
शाळा - मिलींद बोकील
चित्रलिपी - वसंत आबाजी डहाके
बनगरवाडी - व्यंकटेश माडगुळकर
गोलपीठा - नामदेव ढसाळ
जेव्हा मी जात चोरली - बाबुराव बागूल
मी कसा झालो - प्र.के.अत्रे
मी कसा घडलो - आर.आर.पाटील
सखाराम बाईंडर - विजय तेंडूलकर
ओडिशी ऑफ माय लाईफ - शिवराज पाटील
उनिकी - सी. विद्यासागर राव
मुकुंदराज - विवेक सिंधू
दासबोध, मनाचे श्लोक - समर्थ रामदास
बावनकशी, काव्यफुले, सुबोध रत्नाकर - सावित्रीबाई फुले
गितारहस्य - लोकमान्य टिळक
बटाट्याची चाळ, तीन पैशाचा तमाशा - पु.ल. देशपांडे
माझे विद्यापीठ, सनद, जाहीरनामा - नारायण सुर्वे
फकिरा - अण्णाभाऊ साठे
रामायण - वाल्मिकी
मेघदूत - कालीदास
पंचतंत्र - विष्णू शर्मा
मालगुडी डेज - आर.के.नारायण
माझे सत्याचे प्रयोग - मोहनदास गांधी
महाभारत - महर्षी व्यास
अर्थशास्त्र - कौटील्य
अन् हॅपी इंडीया - लाला लजपतराय
माय कंट्री माय लाईफ - लालकृष्ण अडवाणी
रोमान्सिंग विथ लाईफ - देव आनंद
प्रकाशवाटा - प्रकाश आमटे
आमचा बाप आणि आम्ही - डॉ. नरेंद्र जाधव
दास कॅपीटल - कार्ल मार्क्स
एशियन ड्रामा - गुन्नर मिर्दाल
द.गाईड - आर.के.नारायण
हॅम्लेट - शेक्सपिअर
कर्हेचे पाणी - आचार्य अत्रे
कृष्णकाठ - यशवंतराव चव्हाण
ज्योतीपुंज - नरेंद्र मोदी
शतपत्रे - भाऊ महाजन
प्रिझन डायरी - जयप्रकाश नारायण
माझे स्वर माझे जिवण - प.रविशंकर
निबंधमाला - विष्णूशास्त्री चिपळूणकर
दि.विंग्ज् ऑफ फायर - ए.पी.जे अब्दूल कलाम
स्पीड पोस्ट - शोभा डे
पितृऋण - सुधा मूर्ती
माझे गाव माझे तिर्थ - अण्णा हजारे
एक गाव एक पानवटा - बाबा आढाव
लज्जा - तस्लीमा नसरीन
मंझील से ज्यादा सफर - व्ही.पी.सिंग
कोसबाडच्या टेकडीवरून - अनुताई वाघ
गोल्डन गर्ल - पी.टी.उषा
राघव वेळ - नामदेव कांबळे
आकाशासी जळले नाते - जयंत नारळीकर
गोईन - राणी बंग
सेवाग्राम ते शोघग्राम - अभय बंग
महत्वाच्या घटना दुरुस्त्या
४२वी [१९७६]- स्वर्ण सिंग समितीच्या शिफारासीवरून ही घटना दुरुस्ती करण्यात आली.
मूलभूत हक्कांपेक्षा मार्गदर्शक तत्वांना अधिक महत्व देण्यात आले
सरनाम्यामध्ये समाजवादी व धर्मनिरपेक्ष हे शब्द समाविष्ट
५१अ भागात मूलभूत कर्तव्य समाविष्ट
मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक
४४वी [१९७८]- संपत्तीचा अधिकार मूलभूत हककांमधून वगळण्यात आला.
१ली [१९५०]- ९वे परिशिष्ट समाविष्ट [विविक्षित नियम विधिग्रह्य करणे]
५२वी [१९८५]- १०वे परिशिष्ट समाविष्ट [पक्षांतर बंदी]
७३वी [१९९३]- ११वे परिशिष्ट समाविष्ट [ग्राम प्रशासन]
७४वी [१९९३]- १२वे परिशिष्ट समाविष्ट [नागरी प्रशासन]
२१वी [१९६७]- सिंधी भाषा समाविष्ट
७१वी [१९९२]- कोकणी, मणिपुरी, नेपाळी भाषा समाविष्ट
९२वी [२००३]- बोडो, डोंगरी, मैथिली, संथाळी भाषा समाविष्ट
२४वी [१९७१]- कलम ३६८ मध्ये इंदिरा गांधींनी दुरुस्ती केली. [वादग्रस्त]
२५वी [१९७१]- बँकाच्या राष्ट्रीयीकरनाबाबत
२६वी [१९७१]- संस्थानिकांचे तनखे रद्द
३६वी [१९७५]- सिक्किमला राज्याचा दर्जा
५५वी [१९८६]- अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा
५६वी [१९८७]- गोव्याला राज्याचा दर्जा
६१वी [१९८९]- मतदाराचे वय २१ वरुन १८ वर्षे करण्यात आले.
८६वी [२००२]- ६-१४ वयोगटातील मुलांना मोफत शिक्षणाचा हक्क आणि पालकांचे कर्तव्य समाविष्ट
८९वी [२००३]- अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित जाती आयोगापासून वेगळा करण्यात आला. (कलम ३३९)
९१वी [२००३]- मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या ही लोकसभा व विधानसभा सदस्यसंख्येच्या १५% पेक्षा जास्त असणार नाही.
९३वी [२००६]- खाजगी शिक्षण संस्थांमध्ये मागासावर्गीयांसाठी राखीव जागांची तरतूद
९६वी [२०१२]- ओरिसा राज्याचे नाव ओडिशा करण्यात आले
९७वी [२०१२]- सहकारी संस्था [१४व्या लोकसभेत हे १०४वे तर १५व्या लोकसभेत १११वे घटना दुरुस्ती विधेयक म्हणून मांडण्यात आले होते]
१०३वी- राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाची स्थापना
१०८वी- स्त्रियांना लोकसभा आणि विधानसभेमध्ये १/३ आरक्षणासंबंधी [सर्वप्रथम १९९६ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ५ वेळा लोकसभेत मांडले गेले]
११०वी- स्त्रियांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५०% आरक्षणासंबंधी
११५वी- गूड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स संबंधी
११६वी- लोकपाल [सर्वप्रथम १९६७ मध्ये मांडण्यात आले. आतापर्यंत ११ वेळा संसदेत मांडले गेले.
09 August 2023
येणाऱ्या सर्व सरळसेवा भरतीसाठी इंग्रजी व्याकरण विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे आणि तयारीचा रोडमॅप.
नमस्कार विद्यार्थी मित्रानो,
सध्या अनेक सरळसेवा परीक्षा नियोजित असून काही परीक्षा पूर्ण झाल्या आहे.या सर्व परीक्षांमध्ये अतिशय महत्वाचा असा इंग्रजी विषय..या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मागील काही दिवसात TCS ने वनरक्षक आणि इतर विविध पदांसाठी परीक्षा घेतली .या सर्व पेपर चे विश्लेषण करून इंग्रजी विषयातील काही प्राथमिक निरीक्षणे मी आपल्यासमोर मांडत आहे..
♦️इंग्रजी व्याकरणातील एक एक उपघटक समजून घेऊया..
1) PARTS OF SPEECH : (शब्दांच्या जाती )
मराठीप्रमाणेच इंग्रजी मध्ये या उपघटकाचे महत्त्व अधिक आहे .यामध्ये विशेषतः Noun या घटकावर जास्त भर द्यायला हवा.. 2 ते 3 प्रश्न यावर दिसून येतात. Common noun , collective noun यावर प्रश्न विचारले गेले आहे..बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकातील noun टॉपिक व्यवस्थित अभ्यासायला हवा.यामध्ये प्राण्यांचे आवाज , कळप त्यांचे पिल्ले ह्यावर प्रश्न दिसून येत आहे .त्यामुळे हे घटक व्यवस्थित अभ्यासायला हवे.
2)Active voice and passive voice
यावर Tcs ने घेतलेल्या पेपर मध्ये 2 प्रश्न साधारणपणे दिसून येतात. हा घटक अभ्यासताना to be + v3 यावर लक्ष असायला हवे कारण elimination पद्धतीने आपण सहज उत्तरापर्यंत पोहचत असतो.
3)Tense : काळ
मराठी व्याकरणापेक्षा इंग्रजी व्याकरणात काळाचे महत्व खूप जास्त आहे.यामध्ये साधारणता 2 प्रश्न दिसून येतात.या घटकातील core अभ्यासावर लक्ष द्यावे.विविध नियम तसेच अपवाद देखील व्यवस्थित करून ठेवावे .
4)Direct & Indirect Speech-
यामध्ये TCS ने विद्यार्थ्यांना फसवण्याचं काम केलेले आहे .त्यामुळे इथे key word वर भर देणे क्रमप्राप्त ठरते .म्हणजे शेवटी जे शब्द बदलत असतात त्यावर लक्ष असू द्यावे .उदा .now - then , before - after
5)Types of Sentence-
या उपघटकात वाक्यरूपांतराचे प्रश्न दिसून येतात. positive वाक्य negative करणे यासारखे सोप्पे प्रश्न दिसून येत आहे.
6)Spelling Mistake
TCS ने यावर सर्व पेपर मध्ये भर दिलेला आहे.एका वाक्यात अनेक शब्द देऊन चुकीची spelling विचारली जाते .या घटकाच्या तयारीसाठी pal & suri या पुस्तकातील spelling error चा घटक व्यवस्थित अभ्यासायला हवा.
7)Parajumbles-
हा अतिशय किचकट व अवघड वाटणारा विषय आहे.वाक्यांचा अर्थपूर्ण क्रम लावणे यामध्ये अपेक्षित असते .यामध्ये दिलेल्या 4 वाक्यामध्ये कोणत्याही दोन वाक्यांचा क्रम जर समजून घेतला तर elimination करून उत्तरापर्यंत पोहचता येऊ शकते. पहिलेच वाक्य कोणते आहे हे शोधायचा अट्टहास करून वेळ वाया घालवू नये.
♦️Vocabulary-
Mpsc च्या विविध परीक्षामधील vocab TCS च्या पेपर मध्ये दिसून येत आहे.त्यासाठी अगोदरचे सर्व pyq त्यांच्या पर्यायासह व्यवस्थित अभ्यासले पाहिजे.
Synonyms व antonyms या घटकांवर प्रत्येकी 2 प्रश्न दिसून येतात .यासाठी pyq वरती जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे.
याप्रमाणेच TCS ने Idiom phrases व one word substitution यावर देखील प्रश्न विचारत आहे .तो घटक देखील व्यवस्थित अभ्यासायला हवा.
♦️ Books -
1)बाळासाहेब शिंदे सर
किंवा तुम्ही वापरात असलेल्या कोणत्याही क्लास नोट्स
2) कोणताही एक प्रश्नसंच
वरील सर्व विश्लेषण बघता TCS ने घेतलेले पेपर फार सोप्पे नाही आणि फार अवघड देखील नाही .दोन्हीचा मेळ इथे दिसून येतो. त्यामुळे प्रश्नांचे स्वरूप समजून अभ्यास केल्यास निश्चित तुम्ही सर्वजण यशस्वी व्हाल हीच अपेक्षा..
तुम्हा सर्वांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा 💐💐💐
08 August 2023
तलाठी भरती परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर कालावधीत परीक्षा
Talathi Recruitment Exam भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा १७ ऑगस्ट ते १४ सष्टेंबर या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे.
राज्यभरातून तलाठी पदाच्या ४४६६ या पदासाठी ११ लाख दहा हजार ५३ उमेदवार बसणार आहेत. या उमेदवारांना परीक्षा व्यवस्थित देता यावी, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी ९ ते ११, दुपारी १२.३० ते २.३० आणि सायंकाळी ४.३० ते ६.३० अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत.
परीक्षा केंद्रावर कोणताही अनुसुचित प्रकार घडू नये, यासाठी ही दक्षता घेण्यात आली आहे. टीसीएस कंपनीकडून ही परीक्षा घेण्यात येणार आहे, अशी माहिती भूमी अभिलेख विभागाचे अपर जमाबंदी आयुक्त आणि राज्य परीक्षा समन्वयक आनंद रायते यांनी दिली. दरम्यान, तलाठी पदासाठी एकूण २०० गुणांची संगणकावर आधारित परीक्षा घेतली जाणार आहे. गुणवत्ता यादीमध्ये समावेश होण्यासाठी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे, असेही रायते यांनी सांगितले.
परीक्षा टप्पे कसे?
पहिला टप्प्पा – १७, १८, १९, २०, २१, २२ ऑगस्ट
दुसरा टप्पा – २६ ऑगस्ट ते १ सप्टेंबर
तिसरा टप्पा – ४ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर
२३, २४, २५ ऑगस्ट तसेच २, ३, ७, ९, ११, १२ आणि १३ सप्टेंबर या तारखांना परीक्षा होणार नाहीत.
सामान्य ज्ञान
▪️जगाची प्रदक्षिणा करणारी पहिली अंध व्यक्ती - जेम्स होल्मन.
▪️जागतिक बँक - स्थापना: वर्ष 1944;
▪️मुख्यालय: वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका.
▪️इस्लामिक विकास बँक (IsDB) - स्थापना: वर्ष 1975;
▪️ठिकाण: जेद्दाह, सौदी अरब.
▪️आशियाई विकास बँक (ADB) - स्थापना: 19 डिसेंबर 1966;
▪️मुख्यालय: मंडलयुंग, फिलिपिन्स
▪️आफ्रिकन विकास बँक ग्रुप (AfDB) - स्थापना: 10 सप्टेंबर 1964;
▪️मुख्यालय: अबिजान, कोट डी'आईवर.
▪️नवीन विकास बँक (पूर्वीची BRICS विकास बँक) - स्थापना: वर्ष 2015;
▪️मुख्यालय: शांघाय, चीन.
▪️राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) - स्थापना: 15 ऑक्टोबर 1984;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.
▪️विशेष संरक्षण गट (SPG) - स्थापना: 30 मार्च 1985;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.
▪️भारतीय स्पर्धा आयोग (CCI) - स्थापना: 14 ऑक्टोबर 2003;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.
▪️राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायपीठ - स्थापनाः 1 जून 2016;
▪️मुख्यालय: नवी दिल्ली.
▪️राष्ट्रीय हरित न्यायपीठ (NGT) – स्थापना: 18 ऑक्टोबर 2010;
▪️प्रधान खंडपीठ: नवी दिल्ली.
▪️भारतीय दूरसंचार नियमन प्राधिकरण (TRAI) - स्थापना: 20 फेब्रुवारी 1997
▪️मुख्यालय: नवी दिल्ली
चालू घडामोडी अत्यंत महत्त्वाचे
➡️ महाराष्ट्र राज्याचा स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल ॲम्बेसिडर कोण आहे ?
👉 सचिन तेंडुलकर
➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभेचे आसन संख्या किती आहे ?
👉 888
➡️ भारताच्या नवीन संसदेत राज्यसभेचे आसन संख्या किती आहे ?
👉 384
➡️ भारताच्या नवीन संसदेत लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण आसन किती आहे ?
👉 1272
➡️ समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा कोणता सुरू करण्यात आला आहे ?
👉 शिर्डी ते भरवीर
➡️ जी - 20 अंतर्गत आपत्ती धोका निवारण कार्य गटाची बैठक कोठे पार पडले ?
👉 मुंबई
➡️ जागतिक अथलेटिक्स क्रमवारीत पहिले स्थान पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ?
👉 नीरज चोप्रा
➡️ कर्नाटक या राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत ?
👉 सिद्धरामय्या
1) 45 व्या मिसेस युनिव्हर्स सौन्दर्य स्पर्धेत मिसेस युनिव्हर्स गोल्डन हार्ट पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केले?
✅ डॉ. जान्हवी राणे
2) तिलारी अंतरराज्य पाटबंधारे प्रकल्प हा कोणत्या दोन राज्याचा जल प्रकल्प आहे?
✅ महाराष्ट्र व गोवा
3) महाराष्ट्राच्या सातारा जिल्यातील कोणत्या नगरपरिषदेला उत्कृष्ट नागरी स्थानिक संस्था या गटात तिसरा राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे?
✅ मलकापूर
4) राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये ग्रामपंचायत गटात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील कडेगाव ग्रामपंचायतीला राष्ट्रीय जल पुरस्कार मिळाला आहे?
✅ जालना
5) पाकिस्तान देशातील सत्ताधारी मुस्लिम लीग नावाज गटाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
✅ शाहबाज शरीफ
6) कोणत्या भारतीय बॅडमिंटन जोडीने इंडोनिशिया ओपन 1000 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद जिंकले आहे?
✅ चिराग सेट्टी व सात्विकसाईराज
7) गोवा व महाराष्ट्र बार कोंन्सिल च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
✅ विवेक घाटगे
8) इंटरकॉन्टीनेंटल कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
✅ भारत
9) भारताच्या अभिषेक वर्मा याने कोलंबीया येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
✅ सुवर्णं
10) भारतात कुठे सॅफ या फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे?
✅ बंगळूरू
◆ भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?
➡️ दादासाहेब फाळके.
◆ डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
➡️ रूडाल्फ डिझेल.
◆ 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
➡️ अनंत भवानीबाबा घोलप.
◆ व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
➡️ 270 ते 280 ग्रॅम.
◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
➡️ 4 सप्टेंबर 1927.
◆ महाराष्ट्र राज्याची सांस्कृतिक राजधानी कोणती ?
➡️ पुणे.
◆ वाफेच्या इंजिनचा शोध कोणी लावला ?
➡️ जेम्स वॅट.
◆ 'एकच प्याला' या प्रसिद्ध विडंबन नाटकाचे लेखक कोण आहे ?
➡️ प्रल्हाद केशव अत्रे.
◆ ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे मूळ नाव कोणते आहे ?
➡️ भावार्थ दीपिका.
◆ डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची मुंबई विद्यापीठाच्या निवड समितिवर निवड केव्हा झाली ?
➡️ 8 जुलै 1930
1) फिनलंड या देशाच्या नविन पंतप्रधानपदी कोणाची निवड झाली आहे?
✅ पेटेरी ऑरपो
2) RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ स्वामीनाथन जानकीरमण
3) जर्मन शांतता पुरस्कार 2023 कोणाला प्रदान करण्यात आला?
✅ सलमान रश्दी
4) दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत ठाण्याच्या नुबैरशहा शेख ने कोणते पदक जिंकले आहे?
✅ सुवर्ण
5) दक्षिण आशियाई बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशामध्ये पार पडली?
✅ नेपाळ
6) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ जून ते २५ जून कोणत्या देशाचा दौरा करणार आहेत?
✅ अमेरिका
7) महीला इमर्जिंग आशिया कप 2023 कोणत्या देशाने जिंकला?
✅ भारत
8) भारतातील सर्वात मौल्यवान खाजगी कंपनी म्हणून कोणती कंपनी उदयास आली?
✅ रिलायन्स
9) क्रेडाई गार्डन पीपल्स पार्क चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
✅ अमीत शाह
10) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता?
✅ 21 जून
1) नुकतेच कोणत्या मराठी अभिनेत्रीला 2023 साठी चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे?
✅ आशा काळे
2) देशातील पहिली ओमिक्रोन प्रतिबंध लस कोणत्या कंपनीने विकसित केली?
✅ जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स
3) दिल्ली विद्युत नियमक मंडळाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ उमेश कुमार
4) भारतातील पहिला motoGP रेसिंग इव्हेंट कोणत्या राज्यात आयोजीत करण्यात आला होता?
✅ उत्तर प्रदेश
5) जागतिक विमानचालन पुरस्कार 2023 कोणत्या विमानसेवा कंपनीला मिळाला?
✅ indiGO
6) योगाद्वारे देशाचा प्रचार करणारे पहिले विदेशी सरकार म्हणुन कोणत्या देशाने इतिहास रचला?
✅ ओमान
7) भारताने कोणाला G20 मध्ये शामिल होण्याचा प्रस्ताव दिला?
✅ आफ्रिकन युनियन
8) मुक्ता योजना ही कोणत्या राज्य सरकारची योजना आहे?
✅ ओडिसा
9) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस केव्हा साजरा केला जातो?
✅ 23 जून
अमरावती जिल्हयातील प्रमुख स्थळे
अमरावती – येथील संत गाडगे महाराजांनी समाधी व अंबादेवी मंदीर प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय येथे आहे.
चिखलदरा – थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाते.
परतवाडा – इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.
रिद्धपूर – येथे गोविंद्प्रभुंची समाधी आहे. महानुभावांची काशी म्हणून प्रसिद्ध.
शेडगाव – संत गाडगे महाराजांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.
मोझरी – संत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेला गुरुकुंज आश्रम येथे आहे. महाराजांची समाधी येथेच आहे.
ऋणमोचन – येथील मुदगलेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे.
बडनेरा – विड्याच्या पानासाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.
कौंडिण्यपुर – विदर्भाची पौराणिक राजधानी कुंडीनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडिण्यपुर म्हणून ओळखले जाते. प्राचीन अवशेषांकरिता विशेष प्रसिद्ध आहे.
सालबर्डी – हे गाव मोर्शी तालुक्यात असून मारू नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाजवळच 2 बौद्ध व 5 हिंदू लेणी आहेत. शिवाय नुकत्याच काळात पाशुपत पंथाच्या 2 लेण्यांचा शोध लागलाय. तसेच लंकेश्वर व पंचवतार मंदिरे, डोंगरावरील शिव मंदीर प्रसिद्ध आहे.
महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा
💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢
🎇मुंबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.
🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,
🎇 धुळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.
🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,
🎇 पुणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,
🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.
🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,
🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,
🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.
🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,
🎇 बीड - ⛰⛰बालाघाटचे डोंगर
🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे
🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.
🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.
🎇 भंडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,
🎇 चंद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.
🎇 ठाणे - ⛰⛰सह्यान्द्री
🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.
🎇 नंदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.
🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,
🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,
🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.
🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,
🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.
🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,
🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर
🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.
🎇 बुलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.
🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर
🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,
🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.
🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.
भूगोल प्रश्नसंच
०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास
०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम
०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश
०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद
०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची
०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव
०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप
०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.
०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार
१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश
११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर
१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग
१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण
१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite
१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद
१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी
१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम
१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर
१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता
२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान
२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा
२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर
२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र
२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी
२५. भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम
२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी
२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र
२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश
२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश
३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र
३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश
३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात
३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान
३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम
३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश
३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश
३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार
३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ
३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ
४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर
४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा
४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा
४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%
४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला
४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी
४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा
४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.
४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)