१९ ऑगस्ट २०१९

राज्य सरकारकडून 'जलसंजाल' योजनेची घोषणा

✍मराठवाड्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन राज्य सरकारकडून 16 हजार कोटींच्या 'जलसंजाल' योजनेची घोषणा

✍ या योजनेअंतर्गत मराठवाड्यातील प्रमुख 11 धरणं एकमेकांना जोडली जाणार आहेत

✍ प्रमुख धरणं जोडण्यासाठी हजारो किलोमीटरची बंद पाईपलाईन टाकण्यात येणार

✍यात जलशुद्धीकरण प्रकल्प आणि पंपिंग स्टेशन सुविधांचाही समावेश असणार

✍ जलसंजाल योजनेची पहिली निवादा आठवड्याभरात निघणार

✍पहिल्या टप्प्यात 4,527 कोटींच्या कामाचा समावेश.

✍ इस्रायलची मेकोरोट ही राष्ट्रीय पाणीपुरवठा कंपनी या योजनेत सल्लागार म्हणून काम पाहणार

✍2050 पर्यंतच्या पाण्याची गरज पाहून आराखडा तयार करण्याचे काम सुरू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

टॉप १० चालू घडामोडी 2 मे 2025

१. 'महाराष्ट्र दिन' कधी साजरा केला जातो? अ) १५ ऑगस्ट ब) २६ जानेवारी क) १ मे ड) ५ जून उत्तर: क) १ मे स्पष्टीकरण: १ मे १९६० रोजी मुंबई...