Monday 19 August 2019

राज्य पुनर्रचना आयोग 1953

- अध्यक्ष: फजल अली
- सदस्य: के.एम.पण्णीकर, ह्रद्यनाथ कुंझरू
- आयोगाने आपला अहवाल सप्टेंबर 1955 मध्ये सादर केला.

- या आयोगाने 14 राज्ये [आंध्रप्रदेश, आसाम, बिहार, बाॅम्बे, जम्मू आणि काश्मीर, केरळ, मध्य प्रदेश, मद्रास, म्हैसूर, ओरिसा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल] निर्माण करण्यात आली.

- याच आयोगाने सहा केंद्रशासित प्रदेशांची [अंदमान व निकोबार बेटे, लॅकॅडिव्ह मिनिकाॅय व अमिनदिवी बेटे, दिल्ली, हिमाचल प्रदेश, त्रिपूरा, मणीपूर] निर्मिती केली.

- 1956 नंतर भाषिक राज्यांच्या मागण्यांनी जोर धरला त्यामुळे 1960 मध्ये बाॅम्बे प्रांताचे विभाजन करून महाराष्ट्र आणि गुजरात (15 वे) या राज्यांची निर्मिती करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...