Friday 12 November 2021

भारतीय इतिहास

♻    स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल माऊंट बॅटन होते.

♻    स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल राजगोपालचारी होते.
·        
♻भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू होते.
·        
♻भारताचे पहिले राष्ट्राध्यक्ष राजेंद्रप्रसाद होते.
·        
♻26 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीर संस्थानाचे विलिनीकरण झाले.
·        
♻20 फेब्रुवारी 1948 रोजी जुनागड संस्थानाचे विलिनीकरण झाले.

♻17 सप्टेंबर 1848 रोजी हैद्राबाद संस्थानाचे विलिनीकरण झाले.
·
♻भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी भरली.
·        
♻डॉ. राजेंद्रप्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
·
♻घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
·        
♻26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्विकृत करण्यात आली. 26 जानेवारी 1950 रोजी तीची अंमलबजावणी सुरू झाली.
·       
♻ घटना समितीचे कार्ये 2 वर्षे 11 महिने 18 दिवस चालले.

♻इ.स. 1948 मध्ये भाषावार प्रांत रचना करण्यासाठी दार समिती नेमण्यात आली.
'दार समितीने' भाषावार प्रांतरचना घातक ठरेल असे नमूद केले.

♻तेलगू भाषा बोलणार्‍याचा आंध्र प्रदेश निर्माण व्हावा यासाठी श्री. पोट्टू श्रीरामलू यांनी आमरण उपोषण केले.

♻राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना 22 मार्च 1953 रोजी करण्यात आली. त्याचे अध्यक्ष-श्री फाजल. अली होते.
सदस्य- के. एम. पंनीकर व हृदयनाथ कुंझरू हे होते.
केंद्र सरकारने फाजल अली कामिशनच्या अहवालानुसार राज्य पुनर्रचना अधिनियम 1956 संमत केला.

♻1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले.

♻1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले.

♻1971 मध्ये बांग्लादेश मुक्तीसाठी भारताने प्रयत्न केले.

♻1975 मध्ये देशात आणिबाणी लावण्यात आली.

♻1977 मध्ये बिगर काँग्रेसी पहिले जनता दलाचे सरकार केंद्रात आले.

♻1984 मध्ये इंदिरा गांधीची हत्या केली गेली.

♻1991 राजीव गांधीना मानवी बॉम्बने ठार मारले गेले.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...