Ads

24 March 2021

प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी”: आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून आरोग्यासाठी एकल अक्षय राखीव निधी


🔶आरोग्यासाठी “प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा निधी” (PMSSN) हा एकल अक्षय राखीव निधी निर्माण करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.


🔶‘वित्त कायदा 2007’ याच्या कलम 136(ब) अंतर्गत लावण्यात आलेल्या आरोग्य आणि शिक्षण उपकर रकमेतून हा निधी उभारण्यात येणार आहे.


🔴 योजनेची वैशिष्ट्ये.....


🔶हा सार्वजनिक खात्यात आरोग्यासाठी अक्षय राखीव निधी आहे.आरोग्य आणि शिक्षण उपकरातला आरोग्याचा वाटा निधीमध्ये जमा केला जाईल.निधीमधल्या जमा रकमेचा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या खालील योजनांसाठी उपयोग केला जाईल.


🔶आयुषमान भारत - प्रधानमंत्री जन 

आरोग्य योजना (AB-PMJAY)

आयुषमान भारत - आरोग्य आणि वेलनेस केंद्रे (AB-HWCs)

राष्ट्रीय आरोग्य अभियान

प्रधान मंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना (PMSSY)


🔶आपत्कालीन परिस्थिती आणि आपत्तीसाठी सज्जता आणि आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रतिसाद

शाश्वत विकास ध्येय साध्य करण्याच्या दिशेने कोणताही भविष्यातला आराखडा किंवा योजना तसेच ‘राष्ट्रीय आरोग्य धोरण 2017’ यामध्ये ठेवण्यात आलेली उद्दिष्टेनिधीचे प्रशासन आणि देखभाल हे काम आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडे सोपवण्यात आले आहे.


🔶कोणत्याही वित्तीय वर्षात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अशा योजनासाठीचा खर्च सुरवातीला निधीमधून करण्यात येईल त्यानंतरचा खर्च सकल अर्थसंकल्पीय सहाय अंतर्गत करण्यात येईल.

इटली देश आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) मध्ये सहभागी.



🔑इटली देश आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) मध्ये सहभागी झाला. त्याच्या संदर्भात इटली देशाच्या सरकारने सुधारित ISA कार्यचौकट करारावर स्वाक्षरी केली.


🗝आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) विषयी..


🔑2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान करारनाम्याच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) कार्यक्रम हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने चालू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे.


🔑ही 121 देशांच्या सरकारांची एक आंतरराष्ट्रीय युती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.


🔑भारतात हरयाणाच्या गुडगाव इथल्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE, गवलपहारी) येथे ISAचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संघटना आहे.

करोना - ‘या’ देशातील प्रत्येक नागरिकाला मिळाली लस; ठरला लसीकरण पूर्ण करणारा जगातील पहिलाच देश.


🔰जगभरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. मात्र या संकटाच्या काळामध्ये जिब्राल्टर नावाच्या छोट्याश्या देशाने कमाल करुन दाखवलीय. आपल्या देशातील सर्व नागरिकांना करोनाची लस देण्याचा पराक्रम या देशाने केलाय.


🔰बरिटनचे आरोग्यमंत्री मॅट हॅनकॉक यांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार बुधावारी या देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झालं आहे. देशातील सर्व पात्र व्यक्तींना लसीचे दोन डोस देण्यात आल्याचं हॅनकॉक यांनी स्पष्ट केलं आहे.


🔰जिब्राल्टरची लोकसंख्या केवळ ३४ हजारांच्या आसपास आहे. या ठिकाणी चार हजार २६३ करोनाचे रुग्ण आढळून आले होते. देशातील ९४ जणांना करोना संसर्गामुळे मृत्यू झालाय.


🔰हनकॉक यांनी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यासंदर्भात माहिती देताना, “मला ही गोष्ट सांगताना खूप आनंद होत आहे की काल (बुधवारी) जिब्राल्टर जगातील पहिला असा देश ठरला आहे ज्या आपल्या सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण केलं आहे,” असं सांगितलं. या संकटाच्या प्रसंगी जिब्राल्टरच्या नागरिकांनी दाखवलेला संयम आणि साहसाचं मी कौतुक करतो, असं म्हणत हॅनकॉक यांनी जिब्राल्टरच्या नागरिकांचं कौतुक केलं.

अलेक्झांडर ज्वेरेवने जिंकली मेक्सिकन ओपन स्पर्धा.



🪝जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानी असलेला जर्मनीचा आघाडीचा टेनिसपटू अलेक्झांडर ज्वेरेवने यंदाच्या मेक्सिकन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटतकावले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ज्वेरेवने ग्रीसचा टॉप सीडेड टेनिसपटू स्टेफानोस सितसिपासला 6-4, 7-6(7-3) अशी धूळ चारली.


🪝तुल्यबळ टेनिसपटूंमधील हा सामना तब्बल 2 तास आणि 17 मिनिटे रंगला होता. ज्वेरेवचा हा 14वा एटीपी किताब आहे. मागील वर्षी यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात ज्वेरेवला पराभवाचा धक्का बसला होता. तर, 2019च्या एटीपी 500 स्पर्धेत त्याला अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसकडून मात खावी लागली होती.


🪝विजेतेपदानंतर ज्वेरेवची प्रतिक्रिया - मेक्सिकन ओपनचे जेतेपद पटकावल्यानंतर ज्वेरेव म्हणाला, ”मी पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात केली नव्हती. त्यामुळे चांगले खेळत नसल्याचा विचार माझ्या डोक्यात येत होता. माझा मार्ग शोधण्यासाठी मला संघर्ष करावा लागला आणि मी पहिला सेट जिंकला.”


🪝“जेव्हा मला दुसर्‍या सेटमध्ये संधी मिळाली तेव्हा मी आघाडी मिळवण्याचा प्रयत्न केला. अव्वल खेळाडू सहसा तुम्हाला दुसरा संधी देत   नाहीत. मला असे वाटते की, टायब्रेकमध्ये मी चांगले काम केले. या कामगिरीमुळे मी आनंदी आहे”, असेही त्याने सांगितले.

67 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर


 


• कोरोना व्हायरसने जगात घातलेल्या थैमानामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली. 

• या वर्षी कंगना रणौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मनोज वाजपेयी आणि धनुषने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. 

• छिछोरे हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर बार्डो हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. 

• बार्डो या चित्रपटातील गाण्यासाठी सावनी रविंद्रला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.


प्रमुख पुरस्कार्थी

• सर्वोत्कृष्ट चित्रपट : मरक्कर (मल्याळी)

• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगना राणावत (मनकर्णिका आणि पंगा) 

• सर्वोत्कृष्ट अभिनेता : मनोज वाजपेयी (भोसले), धनुष (असुरन)

• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : पल्लवी जोशी (ताश्कंद फाइल्स)

• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: विजय सेतूपती (सुपर डिलक्स) 

• सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट : आनंदी गोपाळ (मराठी)

• सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट : जक्कल (मराठी) 


इतर प्रमुख पुरस्कार

• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय पुरनसिंह चौहान (भट्टर हुरे)

• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : सावनी रवींद्र (बार्डो)

• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: बी. प्राक (केसरी)

• सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : डी. इम्मन (विश्वासम)

• सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन : आनंदी गोपाळ, सुनील नागवेकर आणि नीलेश वाघ

• सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : कस्तूरी

• सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय एकात्मकता चित्रपट : ताजमहाल (मराठी) 

• सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : छिछोरे

• सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : बार्डो

• सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट : काजरो

• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (चित्रपटेतर विभाग): राजप्रितम मोरे (खिसा), मराठी


कंगना राणौत 

• कंगना राणौतला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळण्याची ही चौथी वेळ आहे. 

• सर्वात आधी 2008 साली चित्रपट 'फॅशन'साठी कंगनाला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 

• त्यानंतर 2014 साली 'क्वीन' चित्रपटासाठी तर  2015 साली 'तनू वेड्स मनु रिटर्न्स'साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 

• यंदा तिला 'मणिकर्णिका'चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे, या चित्रपटाचे दिग्दर्शनही तिने स्वतःच केले आहे

इकॉनॉमिक फ्रीडम निर्देशांक २०२१



🇮🇳 भारताचे स्थान : १२१ वे ५६.५ गुणांसह


🔝 पहिले पाच देश व त्यांचे गुण


🇸🇬 ०१) सिंगापूर (८९.०९ गुण) 

🇳🇿 ०२) न्यूझीलंड (८३.९ गुण)

🇦🇺 ०३) ऑस्ट्रेलिया (८२.४ गुण)

🇨🇭 ०४) स्वित्झर्लंड (८१.९ गुण) 

🇮🇪 ०५) आयर्लंड (८१.४ गुण) 


✔️ काही महत्त्वाचे देश व त्यांचे स्थान


🇬🇧 ०७) ब्रिटन (७८.४ गुण) 

🇺🇲 २०) अमेरिका (७४.८ गुण) 

🇯🇵 २३) जपान (७४.०१ गुण) 

🇮🇱 २६) इस्त्रायल (७३.८ गुण)

🇩🇪 २९) जर्मनी (७२.५ गुण)

🇷🇺 ९२) रशिया (६१.५ गुण)

🇿🇦 ९९) दक्षिण आफ्रिका (५९.७ गुण)


🤝 भारताचे शेजारील देश व त्यांचे स्थान


🇨🇳 १०७) चीन (५८.४ गुण)

🇧🇩 १२०) बांग्लादेश (५६.५ गुण)

🇱🇰 १३१) श्रीलंका (५५.७ गुण)

🇦🇫 १४६) अफगाणिस्तान (५३ गुण)

🇵🇰 १५२) पाकिस्तान (५१.७ गुण)

🇳🇵 १५७) नेपाळ (५०.७ गुण)


🇰🇵 शवटचा क्रमांक : उत्तर कोरिया (१७८वा) .

Online Test Series

संशोधक आणि त्यांनी लावलेले शोध



सापेक्षता सिद्धांत : आईन्स्टाईन


गुरुत्वाकर्षण : न्यूटन


फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट : आईन्स्टाईन


किरणोत्सारिता : हेन्री बेक्वेरेल


क्ष-किरण : विल्यम रॉटजेन


डायनामाईट : अल्फ्रेड नोबेल


अणुबॉम्ब : ऑटो हान


विशिष्टगुरुत्व : आर्किमिडीज


लेसर : टी.एच.मॅमन


रेडिअम : मेरी क्युरी व पेरी क्यूरी


न्युट्रॉन जेम्स : चॅड्विक


इलेक्ट्रॉन : थॉम्पसन


प्रोटॉन : रुदरफोर्ड


ऑक्सीजन : लॅव्हासिए


नायट्रोजन : डॅनियल रुदरफोर्ड


कार्बनडाय ऑक्साइड : रॉन हेलमॉड


हायड्रोजन : हेन्री कॅव्हेंडिश


विमान : राईट बंधू


रेडिओ : जी.मार्कोनी


टेलिव्हिजन : जॉन बेअर्ड


विजेचा दिवा, ग्रामोफोन : थॉमस एडिसन


सेफ्टी लॅम्प : हंप्रे डेव्ही


डायनामो : मायकेल फॅराडे

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड


मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड


मूलभूत हक्क : अमेरिका


न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका


न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका


कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड


सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड


कायदा निर्मिती : इंग्लंड


लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड


संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया


संघराज्य पद्धत : कॅनडा


शेष अधिकार : कॅनडा


जीव विज्ञान के प्रश्न


1.: - मांसपेशियों में किस अम्ल के एकत्रित होने से थकावट आती है ?

Ans : - लैक्टिक अम्ल


2.: - अंगूर में कौन-सा अम्ल पाया जाता है?

Ans : - टार्टरिक अम्ल


3.: - कैंसर सम्बन्धी रोगों का अध्ययन कहलाता है

Ans : - -ऑरगेनोलॉजी


4.: - मानव शरीर में सबसे लम्बी कोशिका कौन-सी होती है?

Ans : - तंत्रिका कोशिका


5.: - दाँत मुख्य रूप से किस पदार्थ के बने होते हैं?

Ans : - डेंटाइन के


6.: - किस जंतु की आकृति पैर की चप्पल के समान होती है?

Ans : - पैरामीशियम


7.: - केंचुए की कितनी आँखें होती हैं?

Ans : - एक भी नहीं


8.: - गाजर किस विटामिन का समृद्ध स्रोत है?

Ans : - विटामिन A


9.: - निम्न में से किस पदार्थ में प्रोटीन नहीं पाया जाता है?

Ans : - चावल


10.: - मानव का मस्तिष्क लगभग कितने ग्राम का होता है?

Ans : - 1350


11.: - रक्त में पायी जाने वाली धातु है

Ans : - -लोहा


12.: - किण्वन का उदाहरण है

Ans : - -दूध का खट्टा होना,खाने की ब्रेड का बनना,गीले आटे का खट्टा होना


13.: - निम्न में से कौन-सा आहार मानव शरीर में नये ऊतकों की वृद्धि के लिए पोषक तत्व प्रदान करता है?

Ans : - पनीर


14.: - निम्न में से कौन एक उड़ने वाली छिपकली है?

Ans : - ड्रेको


15.: - घोंसला बनाने वाला एकमात्र साँप कौन-सा है?

Ans : - किंग कोबरा


16.: - भारत में पायी जाने वाली सबसे बड़ी मछली कौन-सी है?

Ans : - ह्वेल शार्क


17.: - दालें किसका एक अच्छा स्रोत होती हैं?

Ans : - प्रोटीन


18.: - देशी घी में से सुगन्ध क्यों आती है?

Ans : - डाइएसिटिल के कारण


19.: - इन्द्रधनुष में किस रंग का विक्षेपण अधिक होता है?

Ans : - लाल रंग


20.: - टेलीविजन का आविष्कार किसने किया था?

Ans : - जे. एल. बेयर्ड


21: - हीरा चमकदार क्यों दिखाई देता है?

Ans : - सामूहिक आंतरिक परावर्तन के कारण


22.: - ‘गोबर गैस’ में मुख्य रूप से क्या पाया जाता है।

Ans : - मिथेन


23.: - दूध की शुद्धता का मापन किस यन्त्र से किया जाता है?

Ans : - लैक्टोमीटर


24.: - पृथ्वी पर सबसे अधिक मात्रा में पाया जाने वाला धातु तत्त्व कौन-सा है?

Ans : - ऐलुमिनियम


25.: - मोती मुख्य रूप से किस पदार्थ का बना होता है?

Ans : - कैल्सियम कार्बोनेट


26.: - मानव शरीर में सबसे अधिक मात्रा में कौन-सा तत्व पाया जाता है?

Ans : - ऑक्सीजन


27.: - किस प्रकार के ऊतक शरीर के सुरक्षा कवच का कार्य करते हैं?

Ans : - एपिथीलियम ऊतक


28.: - मनुष्य ने सर्वप्रथम किस जन्तु को अपना पालतू बनाया?

Ans : - कुत्ता


29.: - किस वैज्ञानिक ने सर्वप्रथम बर्फ़ के दो टुकड़ों को आपस में घिसकर पिघला दिया?

Ans : - डेवी


30.: - सबसे अधिक तीव्रता की ध्वनि कौन उत्पन्न करता है?

Ans : - बाघ


31.: - जब ध्वनि तरंग चलती हैं, तो वे अपने साथ ले जाती हैं

Ans : - -ऊर्जा


32.: - सूर्य ग्रहण के समय सूर्य का कौन-सा भाग दिखाई देता है?

Ans : - किरीट


33.: - सूर्य की किरण में कितने रंग होते हैं?

Ans : - 7


34.: - ‘टाइपराइटर’ (टंकण मशीन) के आविष्कारक कौन हैं?

Ans : - शोल्स


35.: - सिरका को लैटिन भाषा में क्या कहा जाता है।

Ans : - ऐसीटम


36.: - कपड़ों से जंग के धब्बे हटाने के लिये प्रयोग किया जाता है

Ans : - -ऑक्ज़ैलिक अम्ल


37.: - गन्ने में ‘लाल सड़न रोग’ किसके कारण उत्पन्न होता है?

Ans : - कवकों द्वारा


38.: - आम का वानस्पतिक नाम क्या है?

Ans : - मेंगीफ़ेरा इण्डिका


39.: - कॉफी पाउडर के साथ मिलाया जाने वाला ‘चिकोरी चूर्ण’ प्राप्त होता है

Ans : - -जड़ों से


40.: - ‘विटामिन-सी’ का सबसे अच्छा स्त्रोत क्या है?

Ans : - आंवला

भारतातील सर्वात मोठे

Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?

-- राजस्थान


Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?

-- उत्तरप्रदेश


Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?

-- मुंबई ( महाराष्ट्र )


Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?

-- आग्रा


Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?

-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )


Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

-- थर ( राजस्थान )


Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?

-- भारतरत्न


Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?

-- परमवीर चक्र


Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?

--रामेश्वर मंदिर


Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?

-- सेंट कथेड्रल, गोवा


Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?

-- सुवर्णमंदिर ,अमृतसर 


Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?

-- जामा म्हशजीद


Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?

-- चिलका सरोवर ( ओरिसा )

एसईबीसी’चा राज्यांचा अधिकार अबाधित



सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्ग (एसईबीसी) निश्चित करण्याचा राज्यांचा अधिकार, संविधानातील १०२ व्या दुरुस्तीनंतरही अबाधित राहतो, असा युक्तिवाद महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीदरम्यान केला.

संसदेने ऑगस्ट २०१८ मध्ये केलेल्या १०२ व्या दुरुस्तीनंतर राज्यांना मागास प्रवर्ग निश्चित करण्याचा अधिकार आहे का आणि इंद्रा सहानी निकालामुळे लागू झालेल्या आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या मर्यादेचा फेरविचार करता येऊ शकतो, या दोन मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात न्या. अशोक भूषण यांच्या पाचसदस्यीय घटनापीठासमोर नियमित सुनावणी केली जात आहे.

राष्ट्रीय मागास आयोगाने ‘मागास’ समाजाच्या यादीत तसेच, केंद्राच्या ‘एसईबीसी’ यादीतही मराठा समाजाचा समावेश नाही. ३४२ (अ) नुसार सामाजिक व आर्थिक मागास प्रवर्गात कोणत्या समाजाचा समावेश करायचा याचा अधिकार राष्ट्रपतींकडे सुपूर्द करण्यात आला आहे. ३४२ (अ) द्वारे ‘एसईबीसी’ समाज ठरवताना सुसूत्रता आणता येऊ शकेल का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर राज्यांच्या ‘एसईबीसी’तील समाज निश्चित करण्याच्या अधिकारांना घटनादुरुस्तीमुळे धक्का लागला नसल्याचा मुद्दा वेणुगोपाल यांनी मांडला.

राज्य सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये ‘एसईबीसी’मध्ये मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रात १३ टक्के व सरकारी नोकऱ्यांमध्ये १२ टक्के आरक्षण दिले. या कायद्याला आव्हान देण्यात आले असून सलग तीन दिवस या आरक्षणाविरोधात मराठा समाज मागास नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला. गुरुवारी सुनावणीच्या चौथ्या दिवशी महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी १०२ व्या दुरुस्तीच्या अनुषंगाने युक्तिवाद केला.

तीन कृषी कायद्यांपैकी एकाच्या अंमलबजावणीची संसदीय समितीची शिफारस




केंद्र सरकारच्या तीन वादग्रस्त कृषी कायद्यांविरोधात तीन महिन्यांहून अधिक काळ दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करीत असून त्यापैकीच एक असलेल्या जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायद्याची तंतोतंत अंमलबजावणी करावी, असे संसदीय समितीने सरकारला सांगितले आहे.

या समितीमध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आप यासह विरोधी पक्षांचे सदस्य आहेत. या पक्षांनी तीनही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या कायद्याअंतर्गत असलेले लाभ शेतकऱ्यांना मिळावे यासाठी जीवनावश्यक वस्तू (सुधारणा) कायदा २०२०ची तंतोतंत अंमलबजावणी करावी, अशी शिफारस अन्नविषयक स्थायी समितीने केली असून तसा अहवाल १९ मार्च रोजी लोकसभेत मांडला आहे.

बहुसंख्य कृषिमालाचा सध्या अतिरिक्त स्वरूपात आहे तरीही शीतगृहांची व्यवस्था, गोदामे, प्रक्रिया आणि निर्यात यांच्या अभावामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. बटाटा, कांदा आणि डाळी या सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन आहारातील घटक असल्याने आणि लाखो लोकांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ मिळत नसल्याने आणि नव्या कायद्याची अंमलबजावणी केल्यानंतर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेवण्याची शिफारस समितीने केली आहे.

बॉस्फोरस बॉक्सिंग: निखत झरीन आणि गौरव सोलंकीला कांस्य




तुर्कस्तानच्या इस्तांबुल शहरात सुरू असलेल्या बॉस्फोरस बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या निखत झरीनला पराभवाचा धक्का बसला आहे. महिलांच्या 51 किलो वजनी गटात खेळणाऱ्या निखतचा स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तुर्कीच्या बुसेनाडने पराभव केला. या स्पर्धेत स्वप्नवत कामगिरी करणाऱ्या निखतला 5-0 असे हरवत बुसेनाडने स्पर्धेबाहेर ढकलले. त्यामुळे निखतला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले आहे.

उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात निखतने दोन वेळा विश्वविजेती कझाकिस्तानच्या कझायबे नाझिमचा 4-1 असा पाडाव केला होता. त्याअगोदर तिने गतविजेती रशियाची बॉक्सिंगपटू पल्टेसेवा एकटेरिनाला 5-0 असे पराभूत केले होते.


गौरव सोलंकीलाही कांस्य

पुरुषांमध्ये 57 किलो वजनी गटात खेळणाऱ्या गौरव सोलंकीलाही कांस्यपदक घेऊन भारतात परतावे लागणार आहे. अर्जेंटिनाच्या निर्को कुएलोने गौरवला उपांत्य सामन्यात 5-0 असे हरवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. 2018च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव सोलंकीने उपांत्यपूर्व फेरीत इकोल मिझानचा 4-1 असा पराभव केला होता.


भारताचे आव्हान संपुष्टात

या दोघांच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. याआधी भारताच्या अन्य महिला बॉक्सिंगपटू सोनिया लादर (59 किलो), परवीन (60 किलो) आणि ज्योती (69 किलो) यांना उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. पुरुषांमध्ये 63 किलो वजनी गटात शिव थापाला तुर्कीच्या हाकान डोगानकडून 1-4 असा पराभव पत्करावा लागला.

एअर पिस्तूल सांघिक प्रकारात पुरुष, महिला गटात सुवर्णपदकाची कमाई



नवी दिल्ली : भारताच्या पुरुष आणि महिला नेमबाजी संघाने ‘आयएसएसएफ’ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी निर्विवाद वर्चस्व गाजवले. पुरुष आणि महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल सांघिक प्रकारात भारताने दोन सुवर्णपदकांची कमाई केली.

यशस्विनी सिंह देस्वाल, मनू भाकर आणि श्री निवेथा यांच्या महिला संघाने, तर सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा आणि शाहझर रिझवी यांच्या पुरुष संघाने सुवर्णपदकावर नाव कोरले.

भारताच्या महिला संघाने ज्युलिटा बोरेक, जोआना इवोना वावरझोनोवस्का आणि अग्निझेस्का कोरेजवो यांचा १६-८ असा पाडाव करत प्रथम क्रमांक पटकावला. पुरुष संघाने डिन्ह थान्ह गुयेन, कोक कुआँग ट्रान आणि झुआन चुयेन फान यांचा समावेश असलेल्या व्हिएतनामवर अंतिम फेरीत १७-११ अशी सहज मात केली.

तत्पूर्वी, भारताच्या ऐश्वर्य प्रताप सिंह तोमर, दीपक कुमार आणि पंकज कुमार यांनी दमदार कामगिरी करत भारताला पुरुषांच्या सांघिक एअर रायफल प्रकारात रौप्यपदक मिळवून दिले.

सुवर्णपदकासाठी रंगलेल्या अंतिम सामन्यात या तिघांनी भारताला १४ गुण मिळवून दिले. मात्र अमेरिकेच्या लुकास कोझेनिएस्की, विलियम शानेर आणि टिमोथी शेरी यांनी १६ गुण मिळवत सुवर्णपदक पटकावले. दक्षिण कोरियाच्या तेयून नॅम, ब्योनगिल चू आणि जे सेऊंग चुंग आणि इराणच्या पौर्या नोरोझियान, होसेन बाघेरी आणि आमिर मोहम्मद नेकोनाम यांच्यात कांस्यपदकासाठी लढत झाली. त्यात इराणने बाजी मारली.

महिलांच्या सांघिक एअर रायफल प्रकारात भारताच्या निशा कनवार, श्रियांका शादांगी आणि अपूर्वी चंडेला यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

भारताला ६२३.७ गुण मिळवता आले. पोलंडने ६२४.१ गुणांसह कांस्यपदक प्राप्त केले. अमेरिकेने ६२७.३ गुणांसह सुवर्ण आणि डेन्मार्कने ६२५.९ गुणांसह रौप्यपदक पटकावले.

गनेमत सेखॉनला स्किट प्रकारात कांस्यपदक

भारताची युवा नेमबाज गनेमत सेखॉन हिने आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत आपले पहिले पदक प्राप्त केले. तिने महिलांच्या स्किट प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. जागतिक क्रमवारीत ८२व्या स्थानी असलेल्या २० वर्षीय गनेमत हिने ४० गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला. याच गटात भारताच्या कार्तिकी सिंह शक्तावत हिला ३२ गुणांसह चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ग्रेट ब्रिटनच्या अम्बर हिल हिने कझाकस्तानच्या झोया क्राव्हचेंको हिच्यावर अंतिम फेरीत मात करत सुवर्णपदक पटकावले.

भारताच्या आणखी दोन नेमबाजांना करोना

भारताच्या आणखी दोन नेमबाजांना करोनाची लागण झाल्याने नवी दिल्लीत सुरू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतील करोनाग्रस्तांची संख्या सहावर पोहोचली आहे. नियमानुसार, करोनाग्रस्त खेळाडूंना विलगीकरणात पाठवण्यात आले आहे. ‘‘शनिवारी रात्री काही नेमबाजांचे करोना चाचणीचे अहवाल मिळाले, त्यात दोघांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. या नेमबाजांची दर दिवशी चाचणी करण्यात येणार आहे,’’ असे भारतीय राष्ट्रीय रायफल संघटनेकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र पोलीस दल विशेष



▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?

अनिल देशमुख


▪️पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

गृहमंत्रालय


▪️पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

 राज्यसूची


▪️राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? 

दक्षता


▪️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

तेलंगणा


▪️सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? 

हैदराबाद


▪️महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

सुबोध जयस्वाल


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

सदरक्षणाय खलनिग्रहणाय 


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?

पोलीस महासंचालक


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

मुंबई


▪️सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?

सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट

 

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

 पंचकोणी तारा


▪️पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?

21 ऑक्टोबर 


▪️सीआरपीएफचे पूर्ण नाव काय? सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स


▪️महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

पुणे


▪️पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?

शिपाई


▪️महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?* काटोल, जि. नागपूर


▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे? हाताचा पंजा


▪️जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

पोलीस अधीक्षक


▪️महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?

गडद निळा


▪️शरी. सुबोध जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे कितवे पोलीस महासंचालक आहेत ?

42 वे


▪️मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

परमबिरसिंह


▪️राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?

राज्यशासन


▪️पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?

 महानिरीक्षक


▪️FIR चा फुल फॉर्म काय ?

first information report


▪️महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?

देवेन भारती


▪️गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?

गृहरक्षक दल , तुरुंग


▪️महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?

पुणे


▪️भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?

केपी-बोट


▪️राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

1948


▪️भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ? 

जनरल बिपिन रावत


▪️दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ? - _राजनाथ सिंह

20 March 2021

भारतातील सर्वात मोठे महत्वपूर्ण प्रश्न


Q1) भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळाने)?

-- राजस्थान


Q2) भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या)?

-- उत्तरप्रदेश


Q3) भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या शहर?

-- मुंबई ( महाराष्ट्र )


Q4) भारतातील सर्वात मोठा किल्ला?

-- आग्रा


Q5) भारतातील सर्वात मोठा दरवाजा?

-- बुलंद दरवाजा ( फत्तेपुर सिक्रि )


Q6) भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

-- थर ( राजस्थान )


Q7) भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान?

-- भारतरत्न


Q8) भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान?

-- परमवीर चक्र


Q9) भारतातील सर्वात मोठे मंदिर (क्षेत्रफळ)?

--रामेश्वर मंदिर


Q10) भारतातील सर्वात मोठे चर्च?

-- सेंट कथेड्रल, गोवा


Q11) भारतातील सर्वात मोठा गुरुद्वार?

-- सुवर्णमंदिर ,अमृतसर 


Q12) भारतातील सर्वात मोठी म्हशजीद?

-- जामा म्हशजीद


Q13) भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर?

-- चिलका सरोवर ( ओरिसा ). 

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना



◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◾️इग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

- बॉम्बे हेराॅल्ड.


◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

- मुस्लिम लीग


◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

- 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

- लॉर्ड कॅनिंग 


◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

- बंगाल प्रांतात


◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

- लॉर्ड स्टैनले


◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

- 34वी एन. आय. रजिमेंट 


◾️इग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

- कलकत्ता विद्यालय

चालू घडामोडी



१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?

 A) किर्गिजस्तान 

 B) रशिया 

 C) चीन 

 D) भारत

Correct Answer D 

भारत 


२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ? 

  A) ९ जून २०१६ 

 B) ९ जून २०१९ 

 C) ९ जून २०१७ 

 D) ९ जून २०१८

Correct Answer C

९ जून २०१७ 


३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __साजरा केला जातो?

  A) भारतीय प्रवासी दिन 

 B) राष्ट्रीय एकता दिन 

 C) राष्ट्रीय युवा दिन 

 D) राष्ट्रीय शांतता दिन

Correct Answer B 

राष्ट्रीय एकता दिन


४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?

  A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 

 B) डूअर पोर्ट डिलीव्हरी 

 C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी 

 D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी

Correct Answer A 

डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 


५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ? 

  A) १७२ 

 B) १९८ 

 C) १९० 

 D) १८२

Correct Answer D 

१८२ 


६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले? 

  A) चुनी गोस्वामी 

 B) गोशतो पॉल 

 C) तालिमेरेन आओ 

 D) वरीलपैकी सर्व

Correct Answer A 

चुनी गोस्वामी 


७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?

  A) इंग्लंड 

 B) द. आफ्रिका 

 C) ऑस्ट्रेलिया 

 D) वेस्ट इंडिज

Correct Answer B 

द. आफ्रिका 


८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?

  A) मध्य प्रदेश 

 B) दिल्ली 

 C) हरियाणा 

 D) मुंबई

Correct Answer B 

दिल्ली 


९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?

  A) सुवर्ण मंदिर 

 B) नालंदा विद्यापीठ 

 C) ताज महाल 

 D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

Correct Answer D 

स्टैच्यू ऑफ़ यूनिटी 


१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

  A) इस्लामाबाद (पाकिस्तान) 

 B) मास्कोव (रशिया) 

 C) बीजिंग (चीन) 

 D) दिल्ली (भारत) 

Correct Answer C 

रामसर करारासंबंधित महत्वपूर्ण माहिती.




🔰 १९७१ साली इराणमधील रामसर शहरात भरलेल्या ‘कन्वेन्शन ऑन वेटलँड्स’ ह्या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते


🔰 हयाच परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापरासंबंधीचे निर्णय घेण्यात आले


🔰 पाणथळ जागेच्या व्याख्येत सरोवरे, नद्या, तलाव, दलदल, गवताळ पाणथळ मैदाने, खाड्या, समुद्रकिनारे, भातखाचरे, दलदलीचे प्रदेश आदी जागांचा यात समावेश केला जातो


✍️ भारताने ’रामसर’ करारावर १९८२ साली सही करून पाणथळींच्या संवर्धनाकरिता पाऊल उचलले.


🌍 सध्या जगातील २,४४१ पाणथळींना ’रामसर’चा दर्जा प्राप्त आहे


🇮🇳 भारतातील ४२ पाणथळींना ’रामसर’ स्थळाचा दर्जा मिळाला आहे


🗓 जगभरात दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस ‘पाणथळ दिन’ म्हणून साजरा केला जातो


🔰 ओडिशातील चिल्का सरोवर हे भारतातील पहिले रामसर स्थळ आहे (१९८१)


🔰 नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ आहे (जानेवारी , २०२०)


🔰 लोणार सरोवर हे महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ आहे (नोव्हेंबर , २०२०).


इलेक्ट्रॉनचा शोध



🔥1897 मध्ये, जे जे थॉमसन यांना आढळले की कॅथोड किरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा नसतात परंतु हायड्रोजन (सर्वात हलके अणू) पेक्षा 1,800 पट जास्त फिकट असलेले कण बनतात. 


🔥थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे कण कॅथोडमधील अणूमधून आले आहेत - ते सबटामिक कण होते. त्यांनी या नवीन कणांना कॉर्पसुल्स म्हटले परंतु नंतर ते बदलून इलेक्ट्रॉन केले गेले . 


🔥थॉमसन यांनी हे देखील दर्शविले की इलेक्ट्रोन फोटोइलेक्ट्रिक आणि किरणोत्सर्गी सामग्रीद्वारे सोडलेल्या कणांसारखेच होते . 


🔥 ह त्वरित ओळखले गेले की इलेक्ट्रॉन हे विद्युतीय प्रवाह वाहणारे कण आहेतधातूच्या तारा मध्ये. थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे इलेक्ट्रॉन त्याच्या उपकरणांमधील कॅथोडच्या अगदी अणूमधून उद्भवले , ज्याचा अर्थ असा की अणू नावाच्या सूचनेनुसार अणू अविभाज्य नसतात .

रक्ष पानझडी अरण्य



🔳पर्जन्य:-80 ते 120 सेंमी


❇️परदेश:-


🔳सातपुडा,अजिंठा डोंगर


🔳पठारावरील कमी उंचीच्या टेकड्या


❇️सवरूप:-


❇️सलग पट्टे नाहीत


❇️गवताळ प्रदेश


❇️पावसाळ्यात हिरवीगार वनश्री


⏩परकार:-


🔘सागवान,धावडा,शिसम


🔘तदू,पळस, बीजसल


🔘लडी,हेडी, बेल


🔘खर,अंजन


💥आर्थिक महत्व:-


18 March 2021

बेटी बचाव बेटी पढाओ योजना :


सुरुवात - 22 जानेवारी 2015


दूत - साक्षी मलिक  


बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

  हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

  'बेटा बेटी एकसमान' हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.

  हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली.

  यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.

  भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' टपाल तिकिटेही काढण्यात आली.

  सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू. 


महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)


   जिल्हा - 2001 - 2011


1) बीड - 894 - 807 

2) जळगाव - 880 - 842 

3) अहमदनगर - 884 - 452 

4) बुलढाणा - 908 -  855

5) औरंगाबाद - 890 - 858 

6) वाशिम - 918 - 863 

7) कोल्हापूर - 839 - 863 

8) उस्मानाबाद - 894 - 867 

9) सांगली - 867 - 85

घटनेतील मूलभूत कर्तव्य




1.      घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.  


2.      ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने. 


3.      भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे. 


4.      देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 


5.      धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे. 


6.      आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. 


7.      वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे. 


8.      विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे. 


9.      सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 


10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 


11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

सहावी पंचवार्षिक योजना



👉1 एप्रिल 1980 ते 31 मार्च 1985

👉भर - दारिद्र्य निर्मुलन व रोजगार निर्मिती .

👉 परतिमान- अॅलन मान व अशोक उद्र . 👉उद्दीष्टये- 1 )रोजगार निर्मिती 

               2 )आर्थिक व तांत्रिक स्वावलंबन . 👉अध्यक्ष - इंदिरा गांधी 

👉उपाध्यक्ष - एन डी तिवारी

 👉IRDP - 2 ऑगस्त 1980 पासून सुरु 

👉 NREP- 2 ऑक्टोबर 1980

👉RLEGP - 15 अगस्त 1983

👉DWCRA - 1982 ( डेन्मार्क च्या मदतीने )

👉 नवीन २० कलमी कार्यक्रम -१४ जाने 👉1982 दोन नवीन पोलाद प्रकल्प - 

           1 ) सलेम ( TN )  - 1982

           2 ) विशाखापट्टणंम ( AP ) - 1982