11 June 2025

General knowlege

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
१२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
शुक्र

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 १) महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ? 

👉🏿उत्तर ----------- - कोल्हापूर


२) महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ------------- औरंगाबाद


३) विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?

👉🏿 उत्तर ------------- गोंदिया


४) महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते. 

👉🏿उत्तर ------------- रत्नागिरी


५) महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ? 

👉🏿उत्तर ------------- गोंदिया


६) महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.

👉🏿 उत्तर ------------- बेसॉल्ट

▶️


७) महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.

👉🏿 उत्तर ------------- सह्याद्री


८) महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे. 

👉🏿 उत्तर ------------- मुंबई


९) महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.

👉🏿 उत्तर ------------- रत्नागिरी


१०) महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे. 

👉🏿 उत्तर ------------- गडचिरोली


११) महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर ----------- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


१२) महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- वर्धा.


१३) महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?

👉🏿 उत्तर ---------- प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.


१४) भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ? 

👉🏿 उत्तर ------------- महाराष्ट्रात


 १५) महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------ नाशिक


१६) महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ? 

👉🏿 उत्तर ----------- अहमदनगर.


१७) भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉🏿 उत्तर ------------- रायगड


१८) महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.

 👉🏿 उत्तर ----------- आंबोली (सिंधुदुर्ग)


१९) पंढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.

👉🏿 उत्तर -------------- भीमा


२०) कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

👉🏿 उत्तर ------------- गोदावरी


२१) कोणत्या नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते ?

👉🏿 उत्तर ----------- प्रवरा


२२) गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात ................येथे आहेत ? 

👉🏿 उत्तर ----------- वज्रेश्वरी


२३) जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? 

👉🏿 उत्तर - बुलढाणा


२४) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ? 

👉🏿 औरंगाबाद

विज्ञान प्रश्नसंच


🌸मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो?

१) कोरनिआ  

२) इरीस✅

३) प्युपील

४) रेटीना


🌸सार्वजनिक सभागृहात किंवा प्रेक्षागृहात ध्वनी विषयक दर्जा हा निकृष्ट ठरण्याचे कारण .....असते?

१) आंतर परावर्तन 

२) सस्पंदन

३) निनाद✅✅

४) स्पंदन


🌸अनियततापी (cold blooded) प्राण्यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?

१) रक्त गोठलेले असणे

२) रक्त  थंड असणे

३) शरीराचे  तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.✅✅

४) शरीराचे तापमान स्थिर असते.


🌸१ ग्रॅम  हिमोग्लोबीन ......ml oxygen चे वहन करतो.

१) १.३६

२) १.३४✅✅

३) १.३८

४) १.३३


🌸 स्पायरोगायचे प्रजनन (reproduction) खालीलपैकी ......पद्धतीने होते.

१) शाकीय

३) लैंगिक 

२) शाकीय आणि लैंगिक ✅✅

४) शाकीय ही नाही आणि लैंगिक ही नाही


🌸'पेशी' हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने  प्रथम वापरात आणले?

१) जगदीश चंद्र बोस

२) कॕमिलो गोल्गी

३) रॉबर्ट हुक✅✅

४) रॉबर्ट ब्राऊन


🌸मानवाच्या सर्वसाधारण आरोग्याविषयी संबंधित "ब्रोका निर्देशक" खालीलापैकी कोणाच्या वजाबाकीने मिळतो??

१) कि. ग्रॅम मधील वजन आणि मीटर मधील उंची

२) सेंमी. मधील उंची आणि १००✅✅

३) मीटर मधीला उंची आणि कि. ग्रॅम मधील वजन

४) कि. ग्रॅम मधील वजन आणि सेंमी. मधील उंची


🌸 खगोलशास्राला समर्पित केलेली भारताची पहिली अंतरिक्ष उपग्रह  वेधशाळा.....होय.

१) ॲस्ट्रोनॉट

२) मार्स अॉर्बिटर मिशन

३) ॲस्ट्रोसॕट✅✅

४) यापैकी नाही


🌸वनस्पती तेलाचे क्षपण केले की,त्यापासून वनस्पती तूप मिळते. या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक कार्य करते?

१) मँग्नीज अॉक्साइड

२) रेनी निकेल ✅✅

३) कोबाल्ट

४) झिंक


🌸इलेक्ट्रीक हिटींग एलीमेंट साधारणतः कोणत्या धातुपासुन बनविलेले असतात?

१) टंगस्टन 

२) ब्रान्झ

३) नायक्रोम✅✅

४) अॉरगान


उद्याच्यार्यामध्ये खालीलपैकी कोणते ऍसिड असते?*                        

💚 बयुटिरिक 

💜 लक्टरीक

❤️ फोर्मिक  

💛 *सायट्रिक ☑️*



 उत्तम उत्पादन देणारी कोंबडी कोणती?            

💚 - कादारनाथ

💜 - हेल आयलंड रेड

❤️ - ब्रम्हा

💛 - *लेगहॉर्न ☑️*



 महाराष्ट्रातील आर्थिक दृष्ट्या महत्वाचे वने खालीलपैकी कोणती?                     

💚 - गवताळ कुरणे

💜 - सदाहरित वृक्षांची वने ☑️

❤️ - पानझडी वृक्षांची वने

💛 - उंच वृक्षांची वने


 

इलियड व ओडिसी या महाकाव्याची रचना .... यांनी केली?                           

💚 - होमर ☑️

💜 - सेक्रेटिस

❤️ - पिंडार

💛 - सॉफिकलीस



 आधुनिक आवर्त सारणी मध्ये तांबे चा अनुक्रमांक किती आहे?           

💚 - 26 ☑️

💜 - 59

❤️ - 49

💛 - 29



न्यूट्रॉन चा शोध कोणी लावला ?                         

💚 - जेम्स चॅडविक ☑️

💜 - न्यूटन

❤️ - रुदरफोर्ड

💛 - जे जे थॉमसन



 महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशात .... मृदा विकसित झाली आहे ?                 

💚 - काळी ☑️

💜 - करडी

❤️ - वालुकामय

💛 - लाल



 सजदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरु केली?                             

💚 - *बल्बन ☑️*

💜 - राजिया सुलतान

❤️ - अल्लाउद्दीन खिलजी

💛 - यापैकी नाही



 NTPC ची स्थापना केव्हा झाली?                       

💚 - 1973

💜 - *1975 ☑️*

❤️ - 1982

💛 - 1966



पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्तेला काय म्हणतात?                   

💚 - उपसूर्य

💜 - अपसूर्य ☑️

❤️ - भ्रमणसूर्य

💛 - बहिर्यसूर्य



 ..... जीवनसत्व याला सायनोकोबालमीन पण म्हणतात.?                          

💚 - बी12 ☑️

💜 - बी 8

❤️ - बी3

💛 - बी7



बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जातो?        

💚 - दुरदृष्टीता ☑️

💜 - लंबदृष्टीता

❤️ - निकटदृष्टीता

💛 - यापैकी नाही



 बालकवी कोणाला म्हणतात?                              

💚 - त्र्यम्बक बापूजी ठोंबरे ☑️

💜 - गोविंद करंदीकर

❤️ - प्रल्हाद केशव अत्रे

💛 - यापैकी नाही



झाशीची राजा जेव्हा दत्तक पुत्र घेतला होता त्याचे नाव काय?                          

💚 - सयाजीराव

💜 - दामोदर ☑️

❤️ - यशवंतराव

💛 - धोंडोपंत



उस्मानाबाद हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?                                            

💚 - वैतरणा

💜 - कुंबी

❤️ - तेरणा ☑️

💛 - भोगावती



 सेस्मोग्राफ  हे कोणत्या ओरकाराचे उपकरण आहे?                              

💚 - क्षारमापक

💜 - वक्रातामापाक

❤️ - भूकंपनोद मापक ☑️

💛 - यापैकी नाही



 सलवा जुडूम हे काय आहे?                         

💚 - नक्षलवादी संघटना 

💜 - राजनैतिक पक्ष

❤️ - NGO

💛 - नक्षलवाद विरोधी संघटना ☑️



मिशी भादारने या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा?                                        

💚 - मिशी काढून टाकणे

💜 - मिशी कातरने

❤️ - मिशी वाढविणे

💛 - बेअब्रू करणे ☑️



ध्वनी तरंगाचे प्रसारण कशातून होत नाही?                        

💚 - स्थायु

💜 - द्रव

❤️ - वायू

💛 - निर्वात जागा ☑️



 चित्रनगर हे चित्रपट निर्मितीचे केंद्र कोणत्या जिल्यात आहे?                       

💚 - सोलापूर

💜 - पुणे

❤️ - कोल्हापूर ☑️

💛 - मुंबई

प्रश्न मंजुषा

 1) जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या ______ एवढी असते.

 A. 1/2 सदस्य संख्या

 B. 1/3 सदस्य संख्या✅

 C. 1/4 सदस्य संख्या

 D. 1/10 सदस्य संख्या.


________________________


2) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ?

 A. 30 दिवस

 B. 60 दिवस

 C. 90 दिवस✅

 D. वरीलपैकी काहीही नाही.


________________________


3) जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत रजेस कोण मंजूरी देतो ?

 A. राज्य शासन

 B. स्थायी समिती✅

 C. जिल्हा परिषद

 D. मुख्य कार्यकारी अधिकारी.


________________________


4) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये __________ पद्धतीचा स्विकार केला.

 A. सहाय्यक अधिकारी

 B. सल्लागार समिती

 C. कक्ष अधिकारी✅

 D. मुख्य अधिकारी.


________________________


5) नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक/बैठका भरविण्याचा अधिकार कोणास आहे?

 A. सरपंच

 B. गट विकास अधिकारी

 C. मुख्य कार्यकारी अधिकारी

 D. वरील सर्वांना.✅


________________________


6) खालीलपैकी कोण 'अखिल भारतीय सेवांचे जनक' म्हणून ओळखले जातात ?

 A. डॉ. बी.आर, आंबेडकर

 B. वल्लभभाई पटेल✅

 C. जवाहरलाल नेहरू

 D.  डॉ. राजेंद्र प्रसाद.


________________________


7) भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्र व राज्यांच्या महसूलातून होणारया खर्चाचे लेखा-परीक्षण करणे.

(b) संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केन्द्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे.

(c) केन्द्र आणि राज्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे.

(d) खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे.

सदरहू विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

 A. (a) आणि (b)

 B. (b), (c) आणि (d)

 C. (a), (c) आणि (d)

 D. (a), (b), (c) आणि (d). ✅


________________________


8) लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे ?

(a) ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे.

(b) तिचे वर्णन अंदाज समितीची 'जुळी बहिण' असे केले जाते.

(c) तिचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे (Ex-post facto) असतात.

(d) तिचे कार्य हे केवळ शव विच्छेदनाचे आहे.


पर्यायी उत्तरे : 

 A. (a), (b), (c)

 B. (b), (c), (d)

 C. (a), (c), (d)

 D. (a), (b), (c), (d). ✅


________________________


9) नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ___________ करू शकतात.

 A. संसद ठराव करून

 B. संसद कायदा तयार करून✅

 C. राष्ट्रपती आदेश पारित करून

 D. केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून.


________________________


10) भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी __________ द्वारे अधिकृत केले जाते. 

 A. वित्त विधेयक

 B. विनियोजन अधिनियम ✅

 C. वित्तीय अधिनियम

 D. संचित निधी अधिनियम.





१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?

१) पुणे

२)नागपूर

३)मुंबई

४)अहमदनगर ✅




२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?

१)नाशिक

२)पुणे

३)मुंबई उपनगर ✅

४)मुंबई शहर 




३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?

१)ठाणे जिल्हा

२)पुणे जिल्हा

३) वाशिम जिल्हा

४)परभणी जिल्हा ✅




४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

१)१६ ✅

२)०९

३)१३

४)१० 




५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?

१) आंध्र प्रदेश

२)तेलंगणा

३)मध्य प्रदेश ✅

४)कर्नाटक 




६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?

१) पूर्व - पश्चिम

२) पश्चिम - उत्तर

३)उत्तर - पूर्व ✅

४) दक्षिण - पूर्व 




७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?

१)भिलेवडा

२) भिल्लेश्र्वर

३) भिवटेकडी

४) भिलठाण ✅




८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) अमरावती

२) लात्तुर

३) सोलापूर

४)बुलढाणा ✅




९)  सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) चंद्रपूर

२) नागपूर

३) भंडारा 

४) यवतमाळ ✅



१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) सांगली

२)सातारा ✅

३)धुळे

४) औरंगाबाद



११)  धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

१)४ ✅

२)१०

३)१४

४)१६



१२)  तोरणमाळ डोंगर  कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जळगाव जिल्हा

२) बुलढाणा जिल्हा

३)नाशिक जिल्हा

४) नंदुरबार जिल्हा ✅




१३)  खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?

१) वाशिम जिल्हा

२) धुळे जिल्हा

३) जळगांव जिल्हा ✅

४)हिंगोली जिल्हा




१४)  गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जालना जिल्हा

२)परभणी जिल्हा

३) सातारा जिल्हा

४) औरंगाबाद जिल्हा ✅




१४) भारतातील सर्वात पहिली सूतगिरणी कुठे सुरू झाली ?

👉 ११ July १८५१ रोजी भारतातील पहिली सूतगिरणी मुंबईत सुरु झाली.येथून मुंबईमध्ये अनेक सूतगिरण्यासह औधोगिक वाढीस सुरुवात झाली.



१५) महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता जिल्हा कोणता व त्याचे प्रमाण किती टक्के आहे.?

Ans.मुबंई उपनगर जिल्हा त्याचे प्रमाण 89.9% इतके आहे.

भारतातील प्रमुख नद्यांविषयी माहिती


१) तापी नदी :--

    

-- ही पश्चिम वाहिनी नदी आहे. 

--तिचा उगम सातपुडा पर्वतात मुलताईजवळ होतो. 

--ती महाराष्ट्र, गुजरात राज्यातून वाहते आणि अरबी समुद्रास मिळते. 

--पूर्णा ही तापी नदीची प्रमुख उपनदी आहे. 

 

-------------------------------------------------


(२) गोदावरी नदी :--


-- ही भारतीय पठारावरील सर्वांत जास्त लांब 

अशी नदी आहे. 

--गोदावरी नदी सह्याद्रीमध्ये त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. 

--ही नदी महाराष्ट्र 

आणि आंध्रप्रदेश या राज्यातून वाहते व 

बंगालच्या उपसागरास मिळते. 

--प्रवरा,मांजरा,प्राणहिता, इंद्रावती या गोदावरीच्या उपनद्या आहेत. 


---------------------------------------------------


(३)कृष्णा नदी :--


-- ही नदी सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर येथे 

उगम पावते. 

--ही नदी महाराष्ट्र,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातून वाहत जाते व बंगालच्या समुद्राला मिळते. 

--भीमा, तुंगभद्रा, पंचगंगा या कृष्णेच्या मुख्य उपनद्या आहेत. 


-------------------------------------------------


(४) गंगा नदी :--


-- गंगा ही भारतातील सर्वांत जास्त लांबीची 

नदी आहे. 

--या नदीचा उगम गंगोत्री या हिमनदीतून होतो. 

--ही नदी उत्तरांचल,उत्तरप्रदेशव बिहार या राज्यांतून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरास मिळते. 


---------------------------------------------------


(५) सिंधू नदी :--


-- भारतीय संस्कृतीचा उगम व विकास सिंधू 

नदीच्या काठीच झाला. 

--ही नदी हिमालयात मान सरोवराजवळ उगम पावते. --ती जम्मू आणि काश्मीरमधून वाहत जाऊन पाकिस्तानात प्रवेश करते व पुढे ती अरबी समुद्रास मिळते.

पठाराची स्थानिक नावे:

खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.

09 June 2025

9 जून २०२५ चालू घडामोडी

१. भारत सध्या जगातील सर्वात मोठा _ __ अॅल्युमिनियम उत्पादक देश आहे.
अ. पहिला
b. सेकंद
क. तिसरा
ड. चौथा
👉उत्तर: ब. दुसरा
स्पष्टीकरण:
अॅल्युमिनियम उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर चीन पहिल्या क्रमांकावर आहे.

प्रश्न २.अलीकडेच, भारताची संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेत (ECOSOC) कोणत्या कालावधीसाठी निवड झाली आहे?
अ. २०२६-२७
बी.२०२६-२८
क.२०२६-२९
ड. २०२६-३०
👉उत्तर: जन्म २०२६-२८
स्पष्टीकरण:
भारताची संयुक्त राष्ट्रांच्या ECOSOC परिषदेवर दोन वर्षांच्या (२०२६-२८) कालावधीसाठी निवड झाली आहे.

प्रश्न ३. 'अर्बन अड्डा २०२५' परिषदेचे उद्घाटन अलीकडेच कुठे झाले?
अ. चंदीगड
b. नवी दिल्ली
क. गुरुग्राम 
ड. लखनौ
उत्तर: ब. नवी दिल्ली
स्पष्टीकरण:
ही परिषद नवी दिल्ली येथे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मांडवीय यांनी आयोजित केली होती.

प्रश्न ४. अलीकडेच कोणत्या देशात माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे?
अ. फ्रान्स
ब. जर्मनी
c. इटली
ड. क्रोएशिया
👉उत्तर: इटली
स्पष्टीकरण:
माउंट एटना हा इटलीमधील एक सक्रिय ज्वालामुखी आहे जो अलीकडेच पुन्हा उद्रेक झाला आहे.

प्रश्न ५. भारताने कोणत्या देशासोबत पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज बांधण्याची घोषणा केली आहे?
अ. नॉर्वे
ब. फिनलंड
c. स्वित्झर्लंड
ड. ऑस्ट्रेलिया
👉उत्तर: अ. नॉर्वे
स्पष्टीकरण:
भारत आणि नॉर्वे संयुक्तपणे आर्क्टिक-अंटार्क्टिक संशोधनासाठी एक स्वदेशी जहाज विकसित करतील.

प्रश्न ६. दरवर्षी कोणत्या तारखेला जागतिक कीटक दिन साजरा केला जातो?
अ. ०६ जून 
ब. ०७ जून 
क. ०९ जून 
दि. १० जून
👉उत्तर: अ. ०६ जून
स्पष्टीकरण:
या दिवशी कीटकांच्या जैवविविधतेबद्दल आणि परिसंस्थेतील त्यांच्या भूमिकेबद्दल जागरूकता निर्माण केली जाते.

प्रश्न ७. संसदेचे २०२५ चे पावसाळी अधिवेशन कधी सुरू होईल?
अ. ०१ जुलै 
ब. १५ जुलै
c. २१ जुलै
दि. २९ जुलै
👉उत्तर: सुमारे २१ जुलै
स्पष्टीकरण:
संसदीय कामकाज मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होईल.

प्रश्न ८. अलीकडे किती देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे?
अ. ५ देश
ब. १२ देश
क. १५ देश
d. २१ देश
👉उत्तर: ख. १२ देश
स्पष्टीकरण:
सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने १२ देशांच्या नागरिकांवर प्रवास बंदी घातली आहे.

प्रश्न ९. मिरज कॉर्ड लाईन प्रकल्प कोणत्या राज्यात मंजूर झाला आहे?
अ. महाराष्ट्र 
ब. मध्य प्रदेश
क. पश्चिम बंगाल
ड. कर्नाटक
👉उत्तर: अ. महाराष्ट्र
स्पष्टीकरण:
मध्य रेल्वे अंतर्गत महाराष्ट्रात रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पाला मान्यता दिली आहे.

प्रश्न १०. अलीकडेच कोणत्या शहरात पोलिसांच्या छळामुळे झालेल्या मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने आपोआप दखल घेतली आहे?
अ. नवी दिल्ली
ब. हैदराबाद 
क. जयपूर
ड. दिसपूर
👉उत्तर: ब. हैदराबाद 
स्पष्टीकरण:
हैदराबादमध्ये एका व्यक्तीच्या पोलिसांच्या छळामुळे झालेल्या मृत्यूच्या प्रकरणाची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने दखल घेतली आहे.

प्रश्न ११. जनगणना-२०२७ आणि जात जनगणना किती टप्प्यात होईल?
अ. दोन टप्पे
ब. तीन टप्पे
क. चार टप्पे
ड. पाच टप्पे
👉उत्तर: अ. दोन टप्पे
स्पष्टीकरण:
सरकार त्यांना दोन वेगवेगळ्या टप्प्यात आयोजित करेल.

प्रश्न १२. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये भारतात किती लोहखनिजाचे उत्पादन झाले?
अ. १८९ दशलक्ष टन 
ब. २८९ दशलक्ष टन 
क. ३८९ दशलक्ष टन 
ड. ४८९ दशलक्ष टन 
👉उत्तर: ब. २८९ दशलक्ष टन 
स्पष्टीकरण:
आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, भारत २८९ दशलक्ष टन लोहखनिजाचे उत्पादन करेल.

१३.दोन रामसर स्थळे जोडल्यानंतर, आता भारतात एकूण संख्या किती आहे?
अ. ८९ ठिकाणे 
ब. ९१ ठिकाणे 
क. ९५ ठिकाणे 
ड. १०० ठिकाणे 
👉उत्तर: ब. ९१ ठिकाणे 
स्पष्टीकरण:
राजस्थानमधील दोन्ही स्थळांना जोडल्यानंतर, आता भारतात एकूण ९१ रामसर स्थळे आहेत.

प्रश्न १४. मुख्यमंत्री पुतण्या रिओ यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात नऊ दीपगृह शाळा संकुल सुरू केले आहेत?
अ. मणिपूर 
ब. नागालँड 
क. मेघालय
ड. सिक्कीम 
उत्तर: ब. नागालँड 
स्पष्टीकरण:
पुतण्या रिओ हे नागालँडचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी राज्यात हा उपक्रम सुरू केला 

प्रश्न १५. सोकोत्रा या येमेनी बेटावर कुपोषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या देशासोबत पुढाकार घेतला आहे?
अ. भारत 
ब. चीन 
क. अमेरिका 
ड. युएई 
👉उत्तर: ब. युएई 
स्पष्टीकरण:
सोकोत्रा बेटावर कुपोषणाचा सामना करण्यासाठी WHO आणि UAE ने संयुक्त उपक्रम सुरू केला.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

08 June 2025

ठळक बातम्या. ८ जुन २०२५.

१. G-७ शिखर परिषद.


- स्थान: कानानस्किस, अल्बर्टा, कॅनडा

- मोदींचा हा दशकातील पहिलाच कॅनडा दौरा आहे.


२.जागतिक अन्न सुरक्षा दिन २०२५.


- ७ जून रोजी, संपूर्ण जग जागतिक अन्न सुरक्षा दिन साजरा करण्यासाठी एकत्र येते.

- २०२५ ची थीम, "अन्न सुरक्षा: कृतीत विज्ञान"

- डिसेंबर २०१८ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घोषित केले.

- ७ जून २०१९ रोजी पहिल्यांदा जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला.


३. फ्लिपकार्ट.


- फ्लिपकार्ट ही रिझर्व्ह बँकेकडून नॉन-बँकिंग फायनान्शियल कंपनी परवाना मिळवणारी भारतातील पहिली मोठी ई-कॉमर्स फर्म बनली.

- परवान्यामुळे वॉलमार्ट-समर्थित प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना आणि विक्रेत्यांना थेट कर्ज देऊ शकते.

- १९३४ च्या आरबीआय कायद्यानुसार, एनबीएफसींचे नियमन आरबीआयद्वारे केले जाते.


४.अश्वनी लोहानी 


- एअर इंडियाचे माजी सीएमडी अश्वनी लोहानी यांची पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय (पीएमएमएल) चे नवीन संचालक म्हणून नियुक्ती.

- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पीएमएमएल सोसायटीचे अध्यक्ष आहेत.

- संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात.

- कार्यकारी परिषदेचे अध्यक्षपद पंतप्रधान मोदींचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्याकडे आहे.


५.स्वच्छता पखवाडा २०२५.


- १ मे ते १५ मे दरम्यान स्वच्छता पंधरावा २०२५ साजरा केला.

- स्वायत्त संस्थांमध्ये (AIs) आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये (PSUs) १८८ उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025

 26वी आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 


 👉स्थळ: गुमी, दक्षिण कोरिया.

 👉कालावधी: 27 - 31 मे 2025.

 👉भारताची कामगिरी: एकूण 24 पदके (8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य). पदकतालिकेत दुसरे स्थान.


👉टॉप 3 देश (पदकतालिका):


   १)चीन: 19 सुवर्ण, 9 रौप्य, 4 कांस्य (एकूण 32 पदके)

   २)भारत: 8 सुवर्ण, 10 रौप्य, 6 कांस्य (एकूण 24 पदके)

   ३)जपान: 5 सुवर्ण, 11 रौप्य, 12 कांस्य (एकूण 28 पदके)

 

👉भारतासाठी सुवर्णपदक विजेते


  १) गुलवीर सिंग: पुरुषांची 10,000 मीटर शर्यत

  २)गुलवीर सिंग: पुरुषांची 5,000 मीटर शर्यत

  ३)अविनाश साबळे: पुरुषांची 3000 मीटर स्टीपलचेस

  ४)ज्योती याराजी: महिलांची 100 मीटर अडथळा शर्यत

  ५)पूजा सिंग: महिला उंच उडी

  ६)नंदिनी आगसारा: हेप्टाथलॉन

  ७)मिश्र 4x400m रिले संघ: संतोष कुमार, रुपल चौधरी, विशाल आणि सुभा व्यंकटेशन

  ८)महिला 4x400m रिले संघ: जिस्ना मॅथ्यू, रुपल चौधरी, कुंजा राजिता आणि सुभा व्यंकटेशन

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

महत्त्वाची ऐतिहासिक पुस्तके आणि त्यांचे लेखक

१. अर्थशास्त्राचे लेखक कोण आहेत?

👉 चाणक्य 


२. अष्टाध्यायीचे लेखक कोण आहेत?

👉 पाणिनी


३. इंडिकाचे लेखक कोण आहेत?

👉 मेगास्थेनिस 


4. मेघदूत, कुमारसंभवमचे लेखक कोण आहेत?

👉 कालिदास


५. भामदर्शनचे लेखक कोण  आहेत?

👉 भगवती चरण बोहरा 


६. अभिज्ञान शकुंतलमचे लेखक कोण आहेत?

👉 कालिदास


७. मुद्राराक्षसाचे लेखक कोण आहेत?

👉 विशाखदत्त 



८. हाफ अ लाईफचे लेखक कोण आहेत?

👉 व्ही.एस. एस.एस. नायपाल 


९. कामसूत्राचे लेखक कोण आहेत?

👉 वात्स्यायन 


१०. राजतरंगिनीचे लेखक कोण आहेत?

👉 कल्हण 


११.हर्षचरित आणि कादंबरीचे लेखक कोण आहेत?

👉 बाणभट्ट


१२. पंचतंत्राचे लेखक कोण आहेत?

👉 विष्णू शर्मा 


१३. गीत गोविंदचे लेखक कोण आहेत?

👉 जयदेव


१४. पृथ्वीराज रासोचे लेखक कोण आहेत?

👉 चांदवरदाई 


१५. स्पीड पोस्टचे लेखक कोण आहेत?

👉 शोभा-दिन 


१६. शाहनामेहचे लेखक कोण आहेत?

👉 फिरदौसी


१७. ऐन-ए-अकबरीचे लेखक कोण आहेत?

👉 अबुल फजल 


१८. काव्य मीमांसा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

👉 राजशेखर


१९. बाबरनामाचे लेखक कोण आहेत?

👉 बाबर


२०. अकबरनामाचे लेखक कोण आहेत?

👉 अबुल फजल 


२१. हुमायुन्नामाचे लेखक कोण आहेत?

👉 गुलबदन बेगम 



प्रश्न २२. मिलिंडापान्होचे लेखक कोण आहेत?

👉 नागसेन 


प्रश्न २३. बुद्धचरिताचे लेखक कोण आहेत?

👉 अश्वघोष 

प्रमुख जागतिक आणि राष्ट्रीय क्रमवारी २०२४-२०२५


१. कॉफी उत्पादन: भारत ७ वा, ब्राझील पहिला (भारतात कर्नाटक प्रमुख)


 २. ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स २०२५: भारत चौथा, यूएसए पहिला 


३. NITI आयोगाचा आर्थिक आरोग्य निर्देशांक २०२५: पहिला ओडिशा, दुसरा छत्तीसगड, तिसरा गोवा 


४. IATA देशांतर्गत उड्डाण वाहतूक २०२४: भारत पहिला


५. ग्लोबल LEED ग्रीन बिल्डिंग २०२४: भारत तिसरा, चीन पहिला (USGBC) 


६. भ्रष्टाचार धारणा निर्देशांक २०२४: भारत ९६ वा, डेन्मार्क पहिला (ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल) 


७. पंचायत विकास निर्देशांक २०२४: कर्नाटक पहिला, केरळ दुसरा, तामिळनाडू तिसरा (पंचायत राज मंत्रालय) 


८. जागतिक दहशतवाद निर्देशांक २०२५: भारत १४ वा, बुर्किना फासो पहिला (अर्थशास्त्र आणि शांतता संस्था) 


९. जागतिक आनंद निर्देशांक २०२५: भारत ११८ वा, फिनलंड पहिला (UN SDSN) 


१०. पंचायत उत्तम निर्देशांक २०२२-२३: गुजरात श्रेणी A मध्ये अव्वल 


११. जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२४: चाड पहिला, भारत पाचवा; सर्वाधिक प्रदूषित शहर: बेगुसराय (बिहार); राजधानी: दिल्ली (आयक्यू एअर) 


१२. एसआयपीआरआय शस्त्रास्त्र आयात (२०२०-२०२४): युक्रेन पहिला, भारत दुसरा 


१३. संयुक्त राष्ट्रांच्या मातृ मृत्युदर (२०००-२०२३): नायजेरिया पहिला, भारत दुसरा 


१४. यूएनसीटीएडी फ्रंटियर टेक रेडीनेस २०२४: भारत ३६ वा, यूएसए पहिला 


१५. नीती आयोग ऑटोमोटिव्ह उत्पादन २०२३: भारत चौथा (चीन, अमेरिका, जपान पुढे) 


१६. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक २०२५: भारत १५१ वा, नॉर्वे पहिला (रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स)

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

भारतातील 2 नवीन ठिकाणांचा रामसर यादीत समावेश

👉मेनार वेटलँड कॉम्प्लेक्स - राज्यस्थान 

👉खिचन वेटलँड साइट  - राज्यस्थान


👉भारतात आता एकूण "91 रामसर स्थळे" झाली आहेत


●जागतिक पाणथळ दिवस -2 फेब्रुवारी 

●आशियातील सर्वात जास्त रामसर - भारतात 91

●जगात रामसर यादीत भारताचा 3 रा क्रमांक लागतो


१. UK - 176 रामसर स्थळे

२. मेक्सिको - 144 रामसर स्थळे

३. भारत - 91 रामसर स्थळे 


👉 रामसर बाबत महत्वाचे 

 

● रामसर करार :-  हा पाणथळ प्रदेश संवर्धनासाठीचा एक आंतरराष्ट्रीय करार आहे

●रामसर हे एक इराण देशातील शहर आहे

●2 फेब्रुवारी 1971 ला पाणथळ क्षेत्राचा विकास आणि बचवा साठी आंतरराष्ट्रीय संमेलनाचे आयोजन केले होते

●भारत 1 फेब्रुवारी 1982 मध्ये यात सामील झाला 🇮🇳


👉भारतात एकूण 91 रामसर स्थळे आहेत

1. तमिळनाडू : 20 रामसर स्थळे

2. उत्तरप्रदेश : 10 रामसर स्थळे


👉भारताचे पहिले रामसर स्थळ 1981 साली समाविष्ट झाले 

1.चिलका सरोवर ( ओडीसा) 🌊

2.केवलादेवी राष्ट्रीय उद्यान ( राज्यस्थान)🐆


👉भारतातील सर्वात मोठे रामसर : सुंदरबन ( प.बंगाल)

👉भारतातील सर्वात लहान रामसर : रेणुका ( हिमाचल) -0.2 SqKm


👉 महाराष्ट्रातील एकूण तीन ठिकाणी रामसर स्थळ यादीत आहेत

1.नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य (2019) 

2.लोणार सरोवर (2020) 

3.ठाणे खाडी(2022) 

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

बातम्यांमधील पहिल्या महिला - २०२५

१️⃣ विजया किशोर रहाटकर - *राष्ट्रीय महिला आयोग (NCW)* च्या नवीन अध्यक्षा 


२️⃣ बाला देवी - ५० आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू 


३️⃣ तनुष्का सिंग - भारतीय हवाई दलाच्या *जॅग्वार स्क्वॉड्रन* मधील पहिली महिला पायलट


४️⃣ क्रिस्टी कोव्हेंट्री (झिम्बाब्वे) ▪️ आयओसी (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती) च्या पहिल्या महिला अध्यक्ष ▪️ पहिल्या आफ्रिकन आणि १० व्या एकूण अध्यक्ष ▪️ माजी ऑलिंपियन जलतरणपटू 


५️⃣ न्गोझी ओकोंजो-इवेला (नायजेरिया) - जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) प्रमुख असलेल्या पहिल्या महिला 


६️⃣ अंजू राठी राणा - भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव 


७️⃣ नल्लाथंबी कलैसेल्वी - CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषद) च्या पहिल्या महिला महासंचालक संशोधन) 


८️⃣ रेखा गुप्ता – दिल्लीच्या *४ व्या महिला मुख्यमंत्री* 


९️⃣ नेतुम्बो नंदी-नदैतवाह – नामिबियाच्या *पहिल्या महिला राष्ट्रपती* 


🔟 पॅट्रिशिया स्कॉटलंड (डोमिनिका) – राष्ट्रकुल राष्ट्रांच्या पहिल्या महिला सरचिटणीस 


१️१️⃣ खुनयिंग पटामा (थायलंड) – जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष 


१️२️⃣ दिव्या शर्मा – भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

संविधान सभेच्या प्रमुख समित्या आणि त्यांचे अध्यक्ष


१. सुकाणू समिती

अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद


२. संघ संविधान समिती

अध्यक्ष: पंडित जवाहरलाल नेहरू


३. प्रांतिक संविधान समिती

अध्यक्ष : सरदार वल्लभभाई पटेल


४.केंद्रीय अधिकार समिती

अध्यक्ष: पंडित जवाहरलाल नेहरू


५.मसुदा समिती

अध्यक्ष: डॉ. B R आंबेडकर


६. ध्वज समिती

अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद


७. तदर्थ ध्वज समिती

अध्यक्ष: ए.एन. सिन्हा


८. वित्त आणि कर्मचारी समिती

अध्यक्ष: एन.एस. सिन्हा


९.मूलभूत हक्क उपसमिती

अध्यक्ष: जे बी कृपलानी


१०.अल्पसंख्याक उपसमिती

अध्यक्ष: एचसी मुखर्जी


११. नियम समिती

अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद


१२.व्यवसाय समिती

अध्यक्ष: डॉ. के.एस. एम. मुन्शी

महत्वपूर्ण चालु घडामोडी 8 जून 2025


१. राजस्थानातील दोन पाणथळ जागांचा समावेश झाल्यानंतर, भारतातील रामसर स्थळांची संख्या ९१ झाली 


२. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्रालयाच्या मते, संसदेचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होईल.


३. भारताची २०२६-२८ या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या ECOSOC परिषदेवर निवड झाली आहे.


४. हैदराबादमध्ये पोलिसांच्या छळामुळे झालेल्या मृत्यूंची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे.


५. जनगणना-२०२७ आणि जातीनिहाय जनगणना दोन टप्प्यात केली जाईल.


६. भारताने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये २८९ दशलक्ष मेट्रिक टन लोहखनिजाचे उत्पादन केले.


७. सध्या भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अॅल्युमिनियम उत्पादक देश आहे.


8. डॉ मनसुख मांडविया यांनी नवी दिल्ली येथे "अर्बन अड्डा 2025" परिषदेचे उद्घाटन केले.


९. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने १२ देशांच्या नागरिकांच्या प्रवेशावर पूर्ण बंदी घातली 


१०. येमेनच्या सोकोत्रा   बेटावर कुपोषणाचा सामना करण्यासाठी WHO ने UAE च्या सहकार्याने एक उपक्रम सुरू केला आहे.


११. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रातील मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता दिली आहे.


१२. नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी राज्यात ९ लाईटहाऊस स्कूल कॉम्प्लेक्सचे उद्घाटन केले.


१३. दरवर्षी ६ जून रोजी जागतिक कीटक दिन साजरा केला जातो.


१४. अलिकडेच, इटलीतील माउंट एटना ज्वालामुखीचा पुन्हा उद्रेक झाला आहे.


१५. भारताने नॉर्वेच्या सहकार्याने पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज बांधण्याची घोषणा केली आहे.

महाराष्ट्रातील महत्वपूर्ण घाटरस्ते

1) राम घाट --> कोल्हापूर - सावंतवाडी 


2) अंबोली घाट --> कोल्हापूर - सावंतवाडी 


3) फोंडा घाट -->  संगमेश्वर - कोल्हापूर 


4) हनुमंते घाट -->  कोल्हापूर - कुडाळ 


5) करूळ घाट --> कोल्हापुर - विजयदुर्ग 


6) बावडा घाट --> कोल्हापुर - खारेपाटण 


7) आंबा घाट --> कोल्हापुर - रत्नागिरी 


8) उत्तर तिवरा घाट --> सातारा - रत्नागिरी 


9) कुंभार्ली घाट --> सातारा - रत्नागिरी 


10) हातलोट घाट --> सातारा - रत्नागिरी 


11) पार घाट --> सातारा - रत्नागिरी 


12) केंळघरचा घाट --> सातारा - रत्नागिरी 


13) पसरणीचा घाट --> सातारा - वाई 


14) फिटस् जिराल्डाचा घाट --> महाबळेश्वर - अलिबाग 


15) पांचगणी घाट --> पोलादपुर - वाई 


16) बोरघाट --> पुणे - कुलाबा


17) खंडाळा घाट --> पुणे - पनवेल 


18) कुसुर घाट --> पुणे - पनवेल 


19) वरंधा घाट --> पुणे - महाड 


20) रूपत्या घाट --> पुणे - महाड 


21) भीमाशंकर घाट --> पुणे - महाड 


22) कसारा घाट --> नाशिक - ठाणे 


23) नाणे घाट --> अहमदनगर - मुंबई


24) थळ घाट --> नाशिक - ठाणे 


25) माळशेज घाट --> ठाणे- पुणे  


26) सारसा घाट --> सिरोंचा - चंद्रपूर


१८५७ चा स्वातंत्र्य संग्राम (पहिला स्वातंत्र्य संग्राम) – सविस्तर माहिती

पार्श्वभूमी आणि कारणे:


1. सामाजिक आणि धार्मिक कारणे :

ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांच्या धार्मिक प्रथांमध्ये हस्तक्षेप केला.

इंग्रजांनी ख्रिश्चन धर्म प्रसारासाठी प्रयत्न केले, ज्यामुळे स्थानिक धर्मीयांना त्रास झाला.

ब्रिटिशांनी सैनिकांना नवीन लीव्हर बंदुका वापरण्यास सांगितल्या, ज्यांच्या कार्ट्रिजच्या साठ्यावर जनावरांची चरबी लावलेली होती.

या चरबीचा वापर गाय आणि डुक्कर या जनावरांची चरबी असल्याचा समज होत होता — हिंदूंसाठी गाय पवित्र असल्याने आणि मुसलमानांसाठी डुक्कर हराम असल्याने, सैनिकांना ही गोष्ट स्वीकार्य नव्हती.

सैनिकांना कार्ट्रिजला ओठाने चावून वापरावे लागत होते, ज्यामुळे ही धार्मिक भावना भडकली.

त्यामुळे सैनिकांमध्ये धार्मिक असंतोष निर्माण झाला आणि हा एक महत्त्वाचा उग्रतेचा कारणीभूत ठरला.


2. आर्थिक कारणे:

शेतकऱ्यांवर जबरदस्त करवसुली, जमीन जप्ती, आणि कर्जाची वाढती स्थिती.

ब्रिटिशांनी भारतीय कुटुंबांचे पारंपरिक व्यवसाय आणि उद्योग नष्ट केले.

ब्रिटिश कंपनीच्या कारभारामुळे भारतातील आर्थिक संपत्ती लुटली गेली.


3. राजकीय कारणे:

ब्रिटिशांनी अनेक स्थानिक राजे आणि महाराजांच्या सत्ता काढून घेतली.

'डॉक्ट्रिन ऑफ लैप्स' आणि 'राईट ऑफ सर्वाइव्हर' सारख्या धोरणांनी भारतीय राजघराण्यांवर थेट परिणाम केला.




4. सेनिक कारणे :

भारतीय सैनिकांना कमी वेतन आणि वाईट स्थिती.

इंग्रजांनी स्थानिक सैनिकांना नीच समजले.

बंदुकांच्या साठ्याच्या चरबीच्या अफवा यांनी सैनिकांमध्ये रोष निर्माण केला.

 


घटनाक्रम :


२ मई १८५७ - मेरठ बंड:

ब्रिटिश सैन्यातील भारतीय सैनिकांनी (सेपाया) बंड पुकारला. ह्याला ‘मेरठ उठाव’ म्हणतात.हा बंड पुढे दिल्लीपर्यंत पसरला. दिल्लीतील बादशहा बहादुरशाह झफर यांचा पुनर्स्थापना:

दिल्लीतील मुघल सम्राट बहादुरशाह झफर यांना भारतीयांनी स्वातंत्र्य सेनानी म्हणून सम्राट घोषित केले.

लखनऊ, कानपूर, झांसी आणि इतर ठिकाणी लढाया:

झांसीची राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांविरुद्ध जोरदार लढा दिला.

कानपूरच्या नाना साहेब आणि तात्या टोपे यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले.

लखनऊत बेगम हजरत महल यांनी उग्र विरोध केला.



ब्रिटीशांची प्रतिक्रिया :

ब्रिटिशांनी लष्कर पाठवून या उठावाला दाबलं. त्यांनी कडक कारवाई केली आणि विद्रोहींवर क्रूर अत्याचार केले.



परिणाम :

ईस्ट इंडिया कंपनीचा अंत झाला आणि १८५८ मध्ये भारताचा थेट ब्रिटिश राजवटा सुरु झाला.

ब्रिटिश सरकारने "भारत शासन अधिनियम 1858" लागू केला.

भारतीयांच्या भावना अधिक दडपल्या गेल्या पण स्वातंत्र्याची ज्वाला पेटली.

भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला नवा प्रवाह मिळाला.

ब्रिटिशांनी प्रशासनात सुधारणा करून स्थानिक हितसंबंधांना काही प्रमाणात समजून घेण्याचा प्रयत्न केला.



महत्त्व :

भारतीय लोकांच्या एकात्मतेचा आणि स्वातंत्र्यप्राप्तीच्या स्वप्नाचा पहिला मोठा प्रयत्न.

अनेक राजकारणी आणि समाजसुधारकांना स्वातंत्र्य लढ्यात पुढे येण्याचा मार्ग दिला.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा पाया घालणारा प्रसंग.

१८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि त्यांचे योगदान


नेते, ठिकाण आणि त्यांचे योगदान / भूमिका

राणी लक्ष्मीबाई - झांसी ( इंग्रजांविरुद्ध शौर्याने लढली, झांसीचे संरक्षण केले.)

नाना साहेब - कानपूर (कानपूरमधील बंडाचा नेतृत्वकर्ता, ब्रिटिशांविरुद्ध मोहीम राबवली.)

तात्या टोपे - महाराष्ट्र ((विशेषतः) राणी लक्ष्मीबाईचे समविचारी, विविध भागात स्वातंत्र्यलढा राबवला.)

बेगम हजरत महल - लखनऊ (लखनऊच्या स्वातंत्र्यासाठी लढली, ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला.)

झकिर हुसेन - दिल्ली (दिल्लीतील विद्रोहाचे प्रमुख, बादशहा झफर यांचे सहकारी.)

मक़बूल खान  - कर्नाटक  विद्रोहाचे नेतृत्त्व केले.

बहादूर शाह झफर - दिल्ली (मुघल सम्राट, स्वातंत्र्यसैनिकांचा प्रतीकात्मक नेता.)

मदनलाल - कानपूर (नाना साहेब यांचा सहकारी, कानपूरमधील लढाईत महत्त्वाची भूमिका.)

बक्शी बख्त खान - मेरठ, (दिल्ली सेपायांच्या उठावाचे नेतृत्व केले.)

07 June 2025

रक्ताभिसरण संस्था

           
"हृदयाद्वारे शरीराच्या विविध अवयवांकडे रक्त पोहोचवण्याच्या आणि तेथून परत हृदयाकडे आणण्याच्या क्रियेस रक्ताभिसरण संस्था म्हणतात".

रक्ताभिसरण संस्था हृदय(Heart), रक्त(Blood), रक्तवाहिन्या(Blood Vessels) या पासून बनलेली आहे.

शोध : विल्यम हार्वे 1628  मध्ये
( फादर ऑफ अँजिओलॉजी, विल्यम हार्वे यांना सर्क्युलेटर असे म्हणतात)

शरीरातील महत्त्वाचा घटक हृदय.

       *प्रकार *
1)खुली रक्ताभिसरण संस्था .
2)बंद रक्ताभिसरण संस्था.
1) खुली रक्ताभिसरण संस्था:
रक्तवाहिन्या नसतात.
" मॉलुस्का" आणि "आर्थोपोडा" या गटातील सजीव  यात येतात. शुद्ध व अशुद्ध रक्त एकमेकात मिसळते .
अपवाद ऑक्टोपस ऑक्टोपस व स्क्विड  हे प्राणी बंद रक्ताभिसरण संस्था याच्यामध्ये येतो.
2)बंद रक्ताभिसरण संस्था:
यात रक्तवाहिन्या असतात .
शुद्ध आणि अशुद्ध रक्त एकमेकात मिसळत नाही.
या संस्थेत उभयचर ,पृष्ठवंशीय ,सरपटणारे प्राणी येतात.

             *मानवी रक्त*
मानवी शरीरात रक्तवाहिन्या ची लांबी 97000 किलोमीटर आहे.
रक्तवाहिन्या(Blood Vessels): 3 प्रकार
1)धमनी(Arteries):
हृदयाकडून  शरीरांच्या सर्व भागांना ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा .
अपवाद- हृदयाकडून फुप्फुसाकडून  ऑक्सिजन विरहीत रक्त वाहून नेणारी एक अपवादात्मक धमणी असते जिला फुप्फुसभिगा /फुप्फुस धमणी (Pulmonary Arteryअसे म्हणतात
शरीराच्या खोलवर भागात असतात .
धमन्यांमध्ये झडपा नसतात .
धमन्या कमी लवचिक असतात.
  रक्तदाब जास्त असतो धमणी मध्ये सुमारे  सरासरी रक्तदाब 100mmHg असतो.

2)शिरा(Veins):
  शरीराच्या सर्व कविवा कडून ऑक्सिजन विरहीत रक्त हृदयाकडे पोचवतात.
अपवाद- फुप्फुसाभिगा शिरा(Pulmonary Vein) पुरुषाकडून हृदयाकडे ऑक्सिजनयुक्त  रक्त वहन करते.
शिरा जास्त लवचिक/ स्थितिस्थापक असतात.
शिरांमध्ये झडपा असतात.
शिरांमधील रक्तदाब दमण यांच्या मानाने खूप कमी म्हणजे 2mmHg असतो.

3) केशवाहिन्या(Capillaries)
केशवाहिन्या एकत्र येऊन शिरा तयार होतात केशवाहिन्या च्या धमनीका आणि शिरा यांना जोडतात.
केशवाहिन्याचा शरीरातील पेशी प्रत्यक्ष संबंध असतो म्हणजे केशवाहिन्या आणि पेशी यांच्या दरम्यान सतत ऑक्सिजन, कार्बनडाय-ऑक्साइड ,पोषकद्रव्ये ,हार्मोनस ,टाकाऊ पदार्थ यांची देवाण-घेवाण चालू असते.

       *रक्तदाबनुसार *
शिरांमधील रक्तदाब कमी असतो .
केशवाहिनी मधील रक्तदाब हा शिरा पेक्षा जास्त असतो व धमनी पेक्षा कमी असतो.
धमणी मध्ये सर्वाधिक रक्तदाब असतो.

        *जाडीनुसार*
केशवाहिन्या ह्या कमी जाडीच्या व आतून पोकळी जास्त असते . शीरा ह्या केशवाहिनी पेक्षा जाड असतात व धमणी पेक्षा कमी जाड असतात .
धमनी सर्वात जास्त जाड असते व आतून पोकळी कमी असते.

         *रक्त(Blood)*
खारट चव.
दोन घटकांनी बनलेले आहे

 
1】रक्तद्रव(Plasma):
  रंग-फिकट पिवळा रंग किंवा रंगहीन
सर्व रक्तापैकी 55% रक्तद्रव यापैकी 90%पाणी+7%प्रथिने+3% असेंद्रिय घटक
【7%प्रथिने
1-ग्लोब्ल्यूलिन: प्रतिद्रव्य (ऍन्टीबॉडी) तयार करते, प्रतिकार शक्ती नियंत्रित करते.
2-अलब्यूमिन: शरीरातील पाण्याचे नियंत्रण ठेवते.
3-प्रोथॉम्बिंन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.
4-फायब्रीनोजन: रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत.】


2】रक्तपेशी(Corpuscle):
तीन प्रकार


1]RBC(Red Blood Cell)/लाल/तांबड्या/लोहित पेशी:
केंद्रकविरहित( अपवाद- उंट)
संख्या: A) पुरुष 52 लाख/mm^3 of Blood
          B) स्त्री 47 लाख/mm^3 of Blood
           RBC:WBC=  7:1 प्रमाण
आकार: गोल द्विअंतर्वक
निर्मिती: अस्थीमज्जा(Bone marrow)
आयुष्य: 125 -127 दिवस.
नाश: यकृतात (liver)
कार्य: RBCs मध्ये हिमोग्लोबिन असते.
हिमोग्लोबिन हे ऑक्सिजन व कार्बन डायॉक्साईडचे अल्पप्रमाणात वहन करते.
हिमोग्लोबिन मुळे रक्ताला लाल रंग येतो.
त्वचेला deep cherry red रंग carboxy haemoglobin मुळे येतो.
संबंधित रोग: १) ॲनिमिया रोग हिमोग्लोबिन च्या कमतरतेमुळे.
                   २) थॅलॅसेमिया रोग.


2]WBC(White Blood Cell)/श्वेत/पांढऱ्या/सैनिकी पेशी:
केंद्रक असते.
संख्या: 9 ते 10 हजार/mm^3 of Blood
निर्मिती: अस्थीमज्जा(bone marrow)
आकार:आकारहीन /अमिबसदृश्य
आयुष्य: 15 दिवस.
नाश: यकृतामध्ये
कार्य: शरीराला रोगप्रतिकारशक्ती मिळवून देणे म्हणून त्यांना सैनिकी पेशी म्हणतात.
संसर्ग झाल्यावर यांची संख्या वाढते.
संबधित रोग: १)रक्ताचा कॅन्सर (Leucamia) WBC वाढल्यावर
                २)एड्स -HIV T4 Lymphocytes वर हल्ला करतो.


3) रक्तबिंबिका /रक्तपट्टीका (platelets):
द्विबहिर्वक्र आकार .
रंगहीन
या फक्त सस्तन प्राण्यांमध्ये आढळतात.
केंद्र नसते .
अतिशय लहान असतात.
संख्या:2.5 ते 4 लाख/mm^3 of Blood
निर्मिती:अस्थीमज्जा(bone marrow)
कार्य: रक्त गोठण्याची क्रिया सुरू होण्यासाठी.
(डेंगू मलेरिया टाइफाइड इत्यादी रोगांमध्ये रक्तपट्टीकांचे प्रमाण कमी होते.)

यकृत कार्य

👉यकृत रक्तातील बहुतेक रासायनिक पातळीचे नियमन करते आणि पित्त नावाच्या उत्पादनास उत्सर्जित करते. हे यकृत पासून कचरा उत्पादने वाहून नेण्यास मदत करते. 


👉पोट आणि आतडे सोडणारे सर्व रक्त यकृतामधून जाते. यकृत या रक्तावर प्रक्रिया करते आणि तोडतो, संतुलित होतो, आणि पोषकद्रव्ये तयार करतो आणि औषधे शरीरात उर्वरित वापरण्यास सोपी किंवा नॉनटॉक्सिक अशा फॉर्ममध्ये चयापचय करते. 


👉यकृत सह 500 हून अधिक महत्त्वपूर्ण कार्ये ओळखली गेली आहेत. काही अधिक सुप्रसिद्ध कार्ये खालीलप्रमाणे:


👉पित्त उत्पादन, पचन दरम्यान कचरा दूर आणि लहान आतडे चरबी तोडण्यास मदत करते


👉रक्ताच्या प्लाझ्मासाठी काही प्रथिने तयार करणे


👉शरीरात चरबी वाहून नेण्यासाठी कोलेस्टेरॉल आणि विशेष प्रथिने तयार करणे


👉सटोरेजसाठी जास्त प्रमाणात ग्लूकोजचे रूपांतर ग्लायकोजेनमध्ये करणे (ग्लायकोजेन नंतर उर्जेसाठी ग्लूकोजमध्ये परत रूपांतरित केले जाऊ शकते) आणि संतुलन आणि आवश्यकतेनुसार ग्लूकोज बनवणे. 


👉अमीनो idsसिडच्या रक्ताच्या पातळीचे नियमन, जे प्रथिने बनवण्याचे ब्लॉक बनवते


👉हिमोग्लोबिनची लोह सामग्री वापरण्यासाठी प्रक्रिया (यकृत लोह साठवते)


👉विषारी अमोनियाचे युरियामध्ये रूपांतरण (युरिया हे प्रथिने चयापचयातील एक शेवटचे उत्पादन आहे आणि मूत्रात उत्सर्जित होते)


👉औषधे आणि इतर विषारी पदार्थांचे रक्त साफ करणे


👉रक्त गोठण्यास नियमित करणे


👉रोगप्रतिकारक घटक बनवून आणि रक्तप्रवाहापासून बॅक्टेरिया काढून संक्रमणांना प्रतिकार करते


👉लाल रक्तपेशींपासून देखील बिलीरुबिनचे क्लीयरन्स. जर बिलीरुबिनचे संचय होत असेल तर त्वचा आणि डोळे पिवळे होतात. 


👉जव्हा यकृत हानिकारक पदार्थांचा नाश करतो तेव्हा त्याची उप-उत्पादने पित्त किंवा रक्तात मिसळतात.


👉 पित्त-उप-उत्पादने आतड्यात प्रवेश करतात आणि मलच्या स्वरूपात शरीर सोडतात. मूत्रपिंडांद्वारे रक्ताद्वारे-उत्पादनांना फिल्टर केले जाते आणि शरीर मूत्र स्वरूपात सोडते.

विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)



१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?

उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?

उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?

उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?

उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?

उत्तर -- नायट्रोजन



1) जगातील पहिली टेस्ट ट्यूब बेबी यावर्षी ……….जन्मली.

 A. १९७५

 B. १९८२

 C. १९७८✅

 D. १९८०


2) अन्ननलिकेची लांबी किती सेंटीमीटर असते.

 A. १०

 B. २०

 C. १५

 D. २५✅


3 ) कुरुक्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

 A. हरियाना

 B. जम्मू-काश्मिर

 C. पंजाब

 D. राजस्थान✅


4) एच.आय.व्ही. काय आहे  ?

 A. वरीलपैकी सर्व

 B. एड्स ची चाचणी 

 C. विषाणू  ✅

 D. असाध्य रोग


5) ‘सुपरसॅनिक’ म्हणजे काय ?

 A. प्रकाशापेक्षा कमी वेगवान       

 B. ध्वनीपेक्षा कमी   

 C. ध्वनीपेक्षा अधिक वेगवान✅

 D. प्रकाशापेक्षाही अधिक वेगवान


6) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

 A. निकाल्स

 B. निकोटीन✅

 C. कार्बोनेट

 D. फॉस्फेट


7) रक्तातील कोलेस्टेरॉल पातळी कमी करणारी वनस्पती कोणती ?

 A. तुळस✅

 B. सिंकोना

 C. अडूसळा

 D. सदाफुली


8) संत्री या फळात कोणते जीवनसत्व विपुल प्रमाणात असते.

 A. ड✅

 B. क

 C. ई

 D. अ



9) प्रौढ माणसाच्या १०० मि.लि. रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण ……….. आहे .

 A. ८ ग्रॅम 

 B. १० ग्रॅम 

 C. १४ ग्रॅम✅

 D. १८ ग्रॅम


10) बीसीजी व्हक्सीन ही खालील पद्धतीने देतात.

 A. Infra muscular✅

 B. Sub cutuneous

 C. Intradermal

 D. Inravenous


11) शरीराच्या सर्व भागांतील रक्त ह्दयाकडे वाहून आणणाऱ्या रक्तवाहिन्यांना ……….. म्हणतात.

 A. केशवाहिनी   

 B. रक्तकेशिका 

 C. शिरा (नीला)✅

 D. रोहिणी (धमन्या)


12) गंडमाळ / गॉयटर म्हणजे ………… च्या ग्रंथिना आलेली सूज होय .

 A. वृषण 

 B. थॉयराईड     ✅

 C. अॅड्रेनल

 D. थायमस


13) रक्तवाहिन्यांचे जाळे असलेले रंगीत पटलास …………म्हणतात.

 A. दृष्टीपटल 

 B. रंजीत पटल      ✅

 C. श्वेत पटल

 D. पार पटल


दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान.

🅾️ ‘अ’ जीवनसत्त्वाअभावी रातांधळेपणा येतो.


🅾️ ‘ड’ जीवनसत्त्वाला सूर्यकिरण जीवनसत्त्व म्हणतात.


🅾️ ‘क’ जीवनसत्त्व म्हणजे ‘अॅस्कॉरबीक अॅसिड’शरीरातीलप्रतिकारशक्ती वाढविते.


🅾️ आवळा, संत्री, पेरू, पालकमध्ये ‘क’ जीवनसत्त्व असते.


🅾️० दुधामध्ये ८२ ते ८७ टक्के पाणी व १३ ते १८ टक्केघनपदार्थ

असतात. घनपदार्थामध्ये तीन ते आठ टक्के स्निग्धांश,३.५ ते३.८ टक्के प्रथिने व ४.५ ते ४.८ टक्के दुग्ध शर्करा व

०.६ ते०.७ टक्के खनिजे आणि अ, ड व ई जीवनसत्त्वे असतात,म्हणूनदुधाला ‘पूर्णान्न’ म्हणतात.


🅾️मनुष्याच्या दैनंदिन आहारात २२० ग्रॅम

दुधाची आवश्यकता असते.


🅾️ ‘ड’ जीवनसत्त्वाअभावी ‘मुडदूस व दंतक्षय’ हा रोगहोतो.


🅾️ मोतीबिंदू हा रोग शरीराच्या डोळे या अवयवाशी संबंधितआहे.


🅾️माणसाच्या शरीराचे सरासरी तापमान ३६.९ अंशसेल्शिअसअसते.


🅾️ डायलिसिसचा उपयोग मूत्रपिंडाच्या विकारातकेला जातो.


🅾️ मधुमेह हा रोग स्वादुपिंड अवयवाच्या बिघाडामुळे होतो.


🅾️ इन्शुलिनची निर्मिती स्वादुपिंडात होते.


🅾️मानवी रक्तात १४.५ टक्के हिमोग्लोबिन असते.रक्तामध्ये

मँगेनिज हे द्रव्य असते.


🅾️ ‘ओ’ या रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त इतर

कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीस चालते, म्हणून त्यास‘सर्वयोग्य दाता’ असे म्हणतात.


🅾️ मानवाच्या रोजच्या आहारात काबरेहायड्रेटस हे घटकजास्तप्रमाणात असते.


🅾️ मानवास ५० ते ६० डेसिबल ध्वनी सुसह्य असतो.


🅾️ कर्करोगावर उपचार करताना कोबाल्टचा उपयोगकरतात.


🅾️ तबाखूमध्ये निकोटिन, चहामध्ये टॅनिन व कॉफीमध्येकॅफीन हेअपायकारक द्रव्य असते.


🅾️ रक्तातील पांढऱ्या पेशींची अयोग्य प्रमाणात वाढझाल्यासब्लड कॅन्सर होतो.


🅾️पाण्यामार्फत होणारे आजार- कॉलरा, हगवण, विषमज्वरवकावीळ.


🅾️हवेमार्फत पसरणारे आजार- सर्दी, घटसर्प, क्षय वइन्फ्लुएंझा


🅾️ मलेरिया या रोगाचा प्रसार अॅना फिलिप्स डासामुळेहोतो.


🅾️मलेरिया या रोगाचे दोन प्रकार आहेत- फाल्सिपेरम वलॅप्सो स्पायरसी


🅾️ रक्तातून पांढऱ्या पेशी कमी होऊन रुग्णदगावण्याचा धोका फाल्सिफेरम मलेरियात अधिक आहे.


🅾️नॉर्मल सलाईनमध्ये ‘सोडियम क्लोराईड’ असते.


🅾️सर्वात जास्त प्रथिने भुईमुगामध्ये असतात.


🅾️ हदय हे अनैच्छिक स्नायूंचे बनलेलेअसते.


🅾️परुषांपेक्षा स्त्रीच्या हृदयाचे ठोकेअधिक असतात.


🅾️रक्तदाबाच्या विकारावर तुळस हीवनस्पती उपयुक्तआहे.


🅾️शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त झाल्यानेहृदयविकाराचा झटका येतो.


🅾️ रक्तप्रवाहातील ‘लिपोप्रोटीन’ नावाच्या रेणूंद्वारेकोलेस्टेरॉलरक्तातून वाहते.


🅾️ शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण ‘लिपिड प्रोफाईल’द्वारेमोजलेजाते.


🅾️ शरीरास सर्वाधिक ऊर्जा पुरविण्याचे कार्य ‘साखर’

हा घटक करतो.

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...



🔶 मानवी डोक्याचे वजन ?

→   १४०० ग्रॅम.

 

🔶 सामान्य रक्तदाब ? 

→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची. 


🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?

→   न्यूरॉन. 


🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?

→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.

→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी. 


🔶 शरिरातील एकूण रक्त ? 

→   ५ ते ६ लीटर.

 

🔶सर्वात लहान हाड ? 

→   स्टेटस ( कानाचे हाड ) 


🔶 सर्वात मोठे हाड ?

→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड ) 


🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?

→   १२० दिवस. 


🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ? 

→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी. 


🔶पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ? 

→   २ ते ५ दिवस. 


🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?

→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी. 


🔶हिमोग्लोबिनचे प्रमाण ?

→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी. 

→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी. 


🔶 हरदयाचे सामान्य ठोके ? 

→   ७२ ते ७५ प्रति मिनिट. 


🔶 नाडी दर (पल्स रेट) ?

→   ७२ प्रतिमिनिट. 


🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?

→   थायरॉईड ग्रंथी. 


🔶 सर्वात मोठा स्नायू ?

→   ग्लुटियस म्याक्सीमस. 


🔶एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?

→   ६३९.


🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?

→   मोनोसाईटस - ३ ते ८%. 

→   बेसोफिल्स - ०.५%. 

→   लिम्फोसाईटस - २० ते २५%. 

→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%. 


🔶शरीराचे तापमान ? 

→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन. 


🔶परौढांमधील दातांची संख्या ?

→   ३२.


 🔶लहान मुलांमधील दातांची संख्या ?

→   २० दूधाचे दात. 


🔶 सर्वात पातळ त्वचा ? 

→   पापणी (कंजक्टायव्हा)

पर्यावरणासंबंधी काही महत्त्वपूर्ण दिवस.

⭐️ ०२ फेब्रुवारी : जागतिक पाणथळ दिन

🐻 ०३ मार्च : जागतिक वन्यजीव दिन

🌊 १४ मार्च : नद्यांसाठी कृती दिन

🌳 २१ मार्च : जागतिक वन दिन

💧 २२ मार्च : जागतिक जल दिन

☂️ २३ मार्च : जागतिक हवामान दिन

🌍 २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन

🐟 २२ मे : जागतिक जैवविविधता दिन

🌴 ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन

🌊 ०८ जून : जागतिक समुद्र दिन

🍃 १५ जून : जागतिक वारा दिन

🏜️ १७ जून : वाळवंटीकरण प्रतिरोध दिन

🌳 २८ जुलै : पर्यावरण संवर्धन दिन

⭐️ ३१ जुलै : जागतिक रेंजर दिन 

👨‍🔬 १० ऑगस्ट : आंतरराष्ट्रीय जैवइंधन दिन

⭐️ १६ सप्टेंबर : जागतिक ओझोन दिन 

🦁 ०४ ऑक्टोबर : जागतिक प्राणी दिन

🏭 ०२ डिसेंबर : राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिन

🌐 ०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन

⛰️ ११ डिसेंबर : जागतिक पर्वत दिन

☀️ १४ डिसेंबर : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन

महाराष्ट्राचा भूगोल वनलाईन नोट्स


🔶महाराष्ट्राच्या पश्चिमेस समुद्र पसरलेला आहे – अरबी.


🔶महाराष्टा्रच्या उत्तर सिमेवर पवर्तरांग आहे – सातपुडा.


🔶कोकण किनारपट्टीवर प्रकारच्या पाऊस पडतो – प्रतिरोध.


🔶रोशा जातीचे गवत जिल्ह्यात आहे –जळगांव, धुळे, नंदुरबार.


🔶महाराष्ट्राची अतिपूर्वेकडील जमात कोणती – माडीया गोंड.


🔶सातपुडा पर्वतातील किल्ले – गाबिलगड, नर्नाळा.


🔶सजय गांधी राष्ट्रीय उद्दयान नदीचे काठावर आहे – कोरकू.


🔶मळघाट व्याघ्र प्रकल्पाला म्हणतात – ढाकण कोलखास.


🔶सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर – बैराट शिखर.


🔶एदलाबादचे नवीन नांव कय आहे – मुक्ताईनगर.


🔶कोकण रेल्वे किती जिल्ह्यातून धावते – ६.


🔶भारताच्या मध्यवर्ती ठिकाणाचे शहर – नागपूर.


🔶मराठावाडा पुर्वी कोणत्या राज्यात होता – निजामाचे.


🔶महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग – धुळे – कोलकत्ता


🔶पानझडी वृक्षांची वने विभागात आहेत – विदर्भ.


🔶समुद्राचे काठी वाढणारी वनस्पती कोणती – सुंद्री.


🔶सह्याद्री पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – अवशिष्ट.


🔶हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा आहे – धडिचा.


🔶हरिश्चंद्र – बालघाट डोंगर जिल्ह्यात आहे – अहमदनगर.


🔶पणे जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर – हरिश्चंद्रगड.


🔶‘रंकाळा’ तलाव कोणत्या जिल्ह्यात आहे – कोल्हापुर.


🔶भारतातील सर्वात प्राचिन लेणी – पितळखोर (औरंगाबाद).


🔶चांदीच्या दागीण्याकरिता प्रसिद्ध –हुपरी (कोल्हापुर).


🔶औरंगाबाद शहराची स्थापना कोणी केली – मलिक अबंर.


🔶औरंगाबाद शहराचे जुने नावं होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टातील पहिला साक्षर जिल्हा – सिंधुदुर्ग.


🔶बलढाणा शहराचे जुने नांव होते – भिल्लठाणा.


🔶महाराष्टा्रतील दुसरा साक्षर जिल्हा – वर्धा.

पोलिस भरती-खनिजद्रव्य त्याचे उपयोग व होणारे परिणाम

1. *फॉस्फरस* :   


स्त्रोत : अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या.

उपयोग : हाडे व स्नायू यांचे संवर्धन, ए.टी.पीची निर्मिती.

अभावी होणारे परिणाम : चयापचय क्रियेत अडथळे व हाडे ठिसुळ होतात.


2. *पोटॅशियम* :


स्त्रोत : सुकी फळे.

उपयोग : चेतापेशीचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : चेतापेशीवर परिणाम होतो.


3. *कॅल्शियम* : 


स्त्रोत : तीळ व पालेभाज्या.

उपयोग : हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : हाडे कामकूवत व नरम होतात. तसेच ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.


4. *लोह* : 


स्त्रोत : हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी.

उपयोग : रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनचे पोषण, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणणे व प्रतिरोध संस्थेला मदत करणे.

अभावी होणारे परिणाम : हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  


5. *तांबे* :


स्त्रोत : पालेभाज्या.

उपयोग : हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे.

अभावी होणारे परिणाम : हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.


6. *सल्फर* :


उपयोग : प्रथिनांची निर्मिती करणे. अस्थी व नखे यांचे आरोग्य राखणे.

अभावी होणारे परिणाम : केस, हाडे कमकूवत होतात.


7. *फ्लोरिन* : 


उपयोग : दातांचे रक्षण करणे.

अभावी होणारे परिणाम : दंतक्षय होतो.


8. *सोडीयम* : 


उपयोग : रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधणे.

अभावी होणारे परिणाम : रक्तदाबावर परिणाम होतो.  


9. *आयोडीन* :   


उपयोग : थायराईड ग्रंथीचे पोषण.

अभावी होणारे परिणाम : गलगंड नावाचा आजार होतो.

मान्सूनचे स्वरूप

*अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

*ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

*क) मान्सूनचा खंड

*ड) मान्सूनचे निर्गमन


🚺अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇


🚺ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

1) आर्द काल व शुष्क काल

👉 सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.

अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .

आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो  


2 पाऊसचे  वितरण

👉बगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .

नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .

👉 पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

 

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध

👉बगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ;

👉 याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.*

👉  पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.


🚺क) मान्सूनचा खंड

👉 नऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात*

पाऊस न पडण्याचे अनेक करणे पुढीलप्रमाणे ....


🔹 पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो . 


🔹उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.


🔹भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.

 

🔹पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे

 पाऊस पडत नाही . 

तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .


🚺ड) मान्सूनचे निर्गमन


👉 वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते . मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

___________________________

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे

👉 महाराष्ट्राविषयी माहिती 


•  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


•  महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


• महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.


• महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


•  महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


•  महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


•  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


• महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


• विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


• महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


• महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


• महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


•  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


• महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


• महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


• महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


• महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


•  महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


•  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


•  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


• भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


•  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


• महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


• भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


•  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


• पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


• गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


•  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


• गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


•  जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


•  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


•  पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


•  महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


°  कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


•  कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


• विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


•  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


•  महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


•  विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


•  संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


• संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


• राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


•  संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


•  ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


•  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


•  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


•  महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


• पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


•  कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


•  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


• मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


•  यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


•  महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


•  नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


•  महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


•  शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


•  महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


•  शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


•  ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


• तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


• भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


•  महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


• रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

वाचा :-भूगोल प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? 

उत्तर :- साखर उद्योग 


Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? 

उत्तर :- चौथा


Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो? 

उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य 


Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे? 

उत्तर :- पणजी (गोवा) 


Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?

उत्तर :- आम्रसरी 


Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? 

उत्तर :- राजेवाडी 


Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? 

उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ 


 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? 

उत्तर :- महाराष्ट्र 


Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे? 

उत्तर :- पुणे 


Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? 

उत्तर :- झारखंड

03 June 2025

हे माहीत आहे ना :- राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन

  हे माहीत आहे ना :- राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन



1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.


2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष


3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष


4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष


5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष


7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू


 11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.


12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.


16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष


22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.


23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट


26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.


31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार


32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष


35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल


39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष


40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा


43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन


44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी


50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन


51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव


52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट


53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष


61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला

--------------------------------------------


मोहनदास करमचंद गांधी


 

 (ऑक्टोबर २, इ.स. १८६९ - जानेवारी ३०, इ.स. १९४८)

हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.

अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी संपूर्ण जगाला प्रेरित केले.

 रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना ‘महात्मा’ (अर्थ: महान आत्मा) ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना अनधिकृपणे भारताचे राष्ट्रपिता म्हटले जाते.
 सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये पहिल्यांदा त्यांना ‘राष्ट्रपिता’ असे संबोधले, असे म्हणतात. गांधी सविनय सत्याग्रहाच्या कल्पनेचे जनक होते.

त्यांचा जन्मदिवस २ ऑक्टोबर हा भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते.

❇️महात्मा गांधी : विकिपीडिया ❇️

जन्म:
ऑक्टोबर २, इ.स. १८६९
पोरबंदर, काठियावाड, ब्रिटिश भारत

मृत्यू:
जानेवारी ३०, इ.स. १९४८
नवी दिल्ली, 

भारतचळवळ:
भारतीय स्वातंत्र्यलढा

संघटना:

अखिल भारतीय काँग्रेस

पुरस्कार:

टाईम साप्ताहिक-वर्षातील प्रसिद्ध व्यक्ती, Order of the Companions of O. R. Tambo

प्रमुख स्मारके:राजघाट

धर्म:हिंदू

प्रभाव:लिओ टॉलस्टॉय
जॉन रस्किन
गोपाळ कृष्ण गोखले

पत्नी:कस्तुरबा गांधी

अपत्ये:हरीलाल
मणिलाल
रामदास
देवदास

तलाठी विशेष

१) सर्वनामाचा प्रकार ओळखा : पुस्तके कोणी नेली ?

अ) पुरुषवाचक सर्वनाम

ब) दर्शक सर्वनाम

क) सामान्य सर्वनाम 

ड) प्रश्नार्थक सर्वनाम

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

२) खाली दिलेल्या कोणत्या पर्यायी उत्तरात आत्मवाचक सर्वनाम असणारे वाक्य आहे ?

अ) धीराने उभा राहणाराच लोकोत्तर लाभाचा धनी होतो 

ब) मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू तो स्वतः असतो 

क) सावित्रीबाईचे सर्व काम आटोपले होते 

ड) त्यांनी माझ्याकडून काम करवून घेतल

================

 उत्तर....... पर्याय (ब) 

================

३) कोण, काय, कधी, कोणाला ? ही सर्वनामे सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात मोडतात ?

अ) दर्शक सर्वनामे

ब) संबंधी सर्वनामे

क) प्रश्नार्थक सर्वनामे

ड) आत्मवाचक सर्वनामे

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

४) दर्शक सर्वनामे कोणती ?

अ) कोण, कोणी, कोणाला, काय, किती

ब) मी, आम्ही, आपण, स्वतः

क) हा - जो, ही - ती, हे - ते

ड) शाब्बास, वाहवा, अरेरे, अरे बापरे 

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

५) मोपला उठाव कुठे घडून आला ?

अ) तेलंगाना

ब) मलबार

क) मराठवाडा

ड) बंगाल

================

 उत्तर....... पर्याय (ब) 

================

६) अहमदाबाद गिरणी कामगार संघटनेची स्थापना कोणी केली ?

अ) मृदुला साराभाई

ब) ना. म. जोशी

क) व्ही. व्ही. गिरी 

ड) मो. क. गांधी

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

७) खालीलपैकी कोणत्या भारतीय नेत्याने हिटलरची भेट घेतली होती ?

अ) वि. दा. सावरकर

ब) रासबिहारी बोस

क) लोकमान्य टिळक

ड) सुभाषचंद्र बोस

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

८) चलेजाव चळवळीच्या काळात पंडित नेहरू, अब्दुल कलाम आझाद, जी. बी. पंत यांना कोणत्या तुरुंगात ठेवण्यात आले होते ?

अ) गोवळकोंड्याचा किल्ला

ब) ग्वाल्हेरचा किल्ला

क) शिवनेरी किल्ला

ड) अहमदनगरचा किल्ला

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

९) अक्षवृत्तापैकी पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

अ) अक्षवृत्ते वर्तुळाकार असतात

ब) अक्षवृत्ते एकमेकांना समांतर आहेत

क) अक्षवृत्ते समान लांबीची असतात

ड) अक्षवृत्ते समकेंद्री आहेत

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

१०) पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे नाही ?

अ) उष्णकटीबंधात सूर्यकिरण कधीच लंबरूप पडत नाहीत

ब) समशीतोष्ण कटीबंधाला मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश असे म्हटले जाते 

क) शीतकटीबंधात सूर्यकिरण नेहमीच तिरपे पडतात

ड) एकही नाही 

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

११) पुढीलपैकी कशाच्या आधारे पृथ्वीच्या वक्राकाराविषयी निष्कर्ष काढता येत नाही ?

अ) चंद्रग्रहण

ब) क्षितीज

क) सूर्यग्रहण

ड) यापैकी नाही

================

 उत्तर....... पर्याय (अ) 

================

१२) जिऑईड आकारामुळे काय घडत नाही ?

अ) गुरुत्वबलात बदल

ब) त्रिज्येत बदल

क) वजनात बदल

ड) वस्तुमानात बदल

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

१३) सभागृह (लोकसभा) तात्पुरते स्थगित कोण करते ?

अ) राष्ट्रपती

ब) सभापती

क) पंतप्रधान

ड) नागरिक

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

१४) अंतर्गत शांतता व बाह्यआक्रमण ह्या पासून राज्याचे रक्षण करणे हे कर्तव्य तर त्या संबंधातील कलम कोणते ?

अ) कलम ३५५

ब) कलम ३५६

क) कलम ३६०

ड) कलम ३६६

================

 उत्तर....... पर्याय (अ) 

================

१५) राष्ट्रीय आणीबाणी बंद करावयाचा अधिकार (approval) कोणाला आहे ?

अ) लोकसभा

ब) राज्यसभा

क) दोन्ही

ड) एकही नाही 

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

१६) मार्गदर्शक तत्वे घटनेच्या कोणत्या भागात नमूद करण्यात आले आहेत ?

अ) भाग २

ब) भाग ३

क) भाग ४

ड) भाग ६

================

 उत्तर....... पर्याय (क) 

================

१७) स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख कोण होते ?

अ) रॉय बुचर

ब) सॅम माणकेशो

क) जनरल थोरात

ड) के. एम. करिअप्पा

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

१८) डिसेंबर २०१५ मध्ये INS गोदावरीला निवृत्ती देण्यात आली. ही कोणत्या प्रकारची नौका होती ?

अ) पाणबुडी विरोधी नौका

ब) युद्धनौका

क) क्षेपणास्त्र वाहू नौका

ड) गस्तीनौका

================

 उत्तर....... पर्याय (ब) 

================

१९) जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि पंजाब या तीन राज्यांना जोडणा-या केबल पुलाचे नाव काय ?

अ) नेहरू सेतू

ब) राम सेतू

क) इंदिरा गांधी सेतू

ड) अटल सेतू

================

 उत्तर....... पर्याय (ड) 

================

२०) INS कदमत ची निर्मिती कोणामार्फत करण्यात आली ?

अ) माझगाव डॉक

ब) कोचीन शिप बिल्डर्स

क) JNPT

ड) GRSI

================


🏀 भारतातील  पहिली रेल्वे लाइन?

Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 भारतातील  पहिले तारायंत्र?

Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)


🏀 भारतातील  पहिली सूत गिरणी?

Answer- मुंबई (१८५४)


🏀 भारतातील  पहिले स्वातंत्र्य युद्ध?

Answer- इ.स. १८५७


🏀 भारतातील  पहिले जलविद्युत यंत्र?

Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)


🏀 भारतातील  पहिले आकाशवाणी केंद्र?

Answer- मुंबई (१९२७)


🏀 भारतातील  पहिला बोलपट?Answer- आलमआरा (१९३१)


🏀 भारतातील  पहिली पंचवार्षिक योजना?Answer- १९५१


🏀 भारतातील  पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?

Answer- १९५२


🏀 भारतातील  पहिली परमाणु चाचणी?

Answer- पोखरण, राजस्थान


🏀 भारतातील  पहिले क्षेपणास्त्र?

Answer- (पृथ्वी १९८८)


🏀 भारतातील  पहिला उपग्रह?

Answer- आर्यभट्ट (१९७५)


🏀 भारतातील पहिली अणुभट्टी?

Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)


🏀 भारतातील  पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?

Answer- दिग्बोई (१९०१)


🏀 भारतातील  पहिला आधुनिक पोलाद कारखाना?

Answer- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील सर्वप्रथम घटना :🏀 


🏀 पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)


🏀 पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)

 

 🏀 पहिले पोस्टाचे तिकीट १ ऑक्टोबर १८५४


🏀 पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)


🏀 पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७


🏀 पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)

 

🏀 पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)

 

पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)

 

🏀पहिली पंचवार्षिक योजना- १९५१


🏀 पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२

 

🏀पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान

 

🏀पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)

 

🏀 पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)

 

🏀भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)

 

🏀पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)

 

🏀पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)


🏀 भारतातील पहिले : 🏀

 

🏀 भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज

 

🏀 पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे

 

🏀 पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन

 

🏀 राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी

 

🏀 पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद

 

🏀 पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू

 

🏀 पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 

🏀 पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)

 

🏀 स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा

 

🏀 पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर

 

🏀 भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)

 

🏀 इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय


🏀 सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)


🏀 सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम


🏀 सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.


🏀 भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?

Answer- कांचनगंगा


🏀 भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?

Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)


🏀 भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?

Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट


  🏀 सर्वात उंचवृक्षकोणते ?

Answer- देवदार


🏀  भारतातील सर्वात मोठेसरोवर?

Answer वुलर सरोवर (काश्मीर)


🏀 भारतातील सर्वात मोठा जिल्हा?

Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)


 🏀 भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?

Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?

Answer- राजस्थान


🏀 *भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?

Answer- उत्तर प्रदेश*


🏀 *भारतातील सर्वात मोठे धरण?

Answer- भाक्रा (७४० फूट)*


🏀  भारतातील सर्वात मोठा धबधबा?

Answer- गिरसप्पा (कर्नाटक)


🏀 भारतातील सर्वात मोठे वाळवंट?

Answer- थर (राजस्थान)


🏀 भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?

Answer- खरगपूर (प. बंगाल)


 🏀 भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?

Answer- प्रगती मैदान (दिल्ली)


 🏀 भारतातील सर्वात मोठी मस्जिद?

Answer- जामा मशीद


🏀 भारतातील  सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?

Answer- मध्य प्रदेश


🏀 भारतातील सर्वात उंच दरवाजा?

Answer- बुलंद दरवाजा


🏀 भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?

Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)


🏀 भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?

Answer- मावसिनराम (मेघालयं)

सराव प्रश्न

1कोणती सरकारी संस्था ‘पब्लिक क्रेडिट रजिस्ट्री’ याची स्थापना करीत आहे?

(A) वित्त मंत्रालय

(B) भारतीय रिझर्व्ह बँक🌷🌷

(C) भारतीय सिक्युरिटीज व विनिमय मंडळ

(D) यापैकी नाही


2)कोणत्या बॅडमिंटनपटूने ‘सारलोरलक्स ओपन बॅडमिंटन 2018’ ही क्रिडास्पर्धा जिंकली?

(A) लिन डॅन

(B) राजीव औस्पेह

(C) शुभंकर डे🌷🌷

(D) अर्जुन सिंग


3)कोणत्या टेनिसपटूने ‘2018 पॅरीस मास्टर्स’ स्पर्धेत एकेरीचे जेतेपद जिंकले?

(A) राफेल नडाल

(B) रॉजर फेडरर

(C) अँडी मरे

(D) कॅरेन खचानोव्ह🌷🌷


4)कोणत्या शहरात ‘सार्वजनिक अधिग्रहण व स्पर्धा कायदा' या विषयासंदर्भात राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली?

(A) दिल्ली🌷🌷

(B) मुंबई

(C) चेन्नई

(D) हैदराबाद


5)नोव्हेंबर-18 मध्ये, प्रथम विश्वयुद्धादरम्यान लढलेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ कोणत्या यूरोपीय देशात स्मारक उभारण्यात आले?

(A) जर्मनी

(B) फ्रान्स

(C) ब्रिटन🌷🌷

(D) इटली


6)कोणाला भारतीय नौदलाच्या साहसी जलप्रवासाचे (circumnavigation adventures) जनक म्हणून ओळखले जात असे?

(A) अर्जुन सिंग

(B) सॅम मानेकशॉ

(C) के. एम. करिअप्पा

(D) मनोहर प्रल्हाद आवटी🌷🌷


7)नोव्हेंबर-18 मध्ये, आफ्रिकेमधील कोणत्या देशाला भारताने US$350 दशलक्षपर्यंत पतमर्यादा वाढवून देण्याची घोषणा केली?

(A) झिम्बाब्वे🌷🌷

(B) दक्षिण आफ्रिका

(C) केनिया

(D) इजिप्त


1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?

A  भाई कोतवाल - आझाद दस्ता 

B  जनरल आवारी - लाल सेना 

C  उषा मेहता - आझाद रेडिओ 

D  इंदिरा गांधी - वानर सेना 



1). महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?


⚫️ लतिका घोष ☑️

⚪️ सरोजिनी नायडू

⚪️ कष्णाबाई राव

⚪️ उर्मिला देवी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


2). पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?


⚫️ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️

⚪️ पॉंडेचेरीचा तह

⚪️ मगलोरचा तह

⚪️ परिसचा तह

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



3). १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?


⚪️ खान बहादूर खान

⚫️ कवरसिंग ☑️

⚪️ मौलवी अहमदुल्ला

⚪️ रावसाहेब

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



4). डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?


⚪️ १८४९

⚪️ १८५१

⚫️ १८५३ ☑️

⚪️ १८५४

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


5). १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?


⚪️ फरी इंडिया

⚪️ नया भारत

⚪️ फरी प्रेस जर्नल

⚫️ लीडर ☑️

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



6) १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?


अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.


ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.


⚪️ फक्त अ

⚪️ फक्त ब

⚫️ वरील दोन्ही ☑️

⚪️ वरीलपैकी एकही नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



7). खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?


अ] लॉर्ड कर्झन

ब] लॉर्ड चेम्सफर्ड

क] लॉर्ड हार्डिंग्स II

ड] लॉर्ड आयर्विन


पर्याय


⚫️ अ-ब-क-ड ☑️

⚪️ अ-क-ब-ड

⚪️ क-अ-ब-ड

⚪️ अ-ड-क-ब

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



8). विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?


स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?


पर्याय


⚫️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️

⚪️ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

⚪️ अ बरोबर आणि ब चूक

⚪️ अ चूक आणि ब बरोबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



9. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?


⚪️ भारत सरकारचा कायदा १९३५

⚪️ भारत सरकारचा कायदा १९१९

⚫️ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️

⚪️ भारत कौन्सिल कायदा १८९२

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


10). मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?


⚪️ सहदरण आय्यपन 

⚫️ नारायण गुरु ☑️

⚪️ हदयनाथ कुंजरू 

⚪️ टी.एम. नायर

1⃣ A  B  C बरोबर 

2⃣ A  B बरोबर 

3⃣ C  D  बरोबर 

4⃣ सर्व बरोबर


Ans    -  4




2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.

1⃣ मबई

2⃣ वर्धा

3⃣ पवनार

4⃣ दांडी


Ans    -  3




3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी  'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली. 

1⃣ एन. जी. रंगा 

2⃣ दीनबंधू 

3⃣ मा. गांधी 

4⃣ बाबा रामचंद्र 


Ans   -  4



4)  1936 साली अखिल भारतीय किसान सभा  एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते. 

1⃣   एन. माधव

2⃣ सवामी सहजानंद सरस्वती 

3⃣ पडित नेहरू 

4⃣ बाबा रामचंद्र


Ans -   2




5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे? 

1⃣ 5

2⃣ 6

3⃣ 7

4⃣ 8


Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)



6)  ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो. 

1⃣ लगफिश 

2⃣ ईल 

3⃣ दवमासा 

4⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.

 

Ans- 1




7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला 

"नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?

1⃣ इराक

2⃣ इराण

3⃣ सौदी अरेबिया

4⃣ फरान्स


Ans -  3




8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.

1⃣ अमेरिका

2⃣ इग्लंड

3⃣ फरान्स

4⃣ जर्मनी


Ans -   2



9)  ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16  या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

1⃣ शती व्यवसाय 

2⃣ कक्कुटपालन 

3⃣ मत्स्यव्यवसाय 

4⃣ शळीपालन


Ans  -     3


थोर भारतीय विचारवंत

(१) राजा राममोहन राॅय :--

           जन्म २२मे १७७२ रोजी पश्चिम बंगालमधील हुबळी जिल्ह्य़ातील राधानगर या गावी झाला. भारतीय सामाजिक, धार्मिक सुधारणांचे प्रवर्तक.सतीची चाल बंद करण्यासाठी लोकजागृती केली. 

मृत्यू २७ सप्टेंबर १८३३


(२) स्वामी विवेकानंद :--

            जन्म १२ जानेवारी १८६३ रोजी कोलकाता येथे. ११सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेत शिकागो येथे 

भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले.  ४ जुलै १९०२ रोजी महानिर्वाण. 


(३) रवींद्रनाथ टागोर :--

            ७ मे १८६१ रोजी कोलकाता येथे जन्म .'जन-गण -मन ' या राष्ट्रगीताचे जनक. गीतांजली 

हे त्यांचे प्रसिद्ध काव्य. मृत्यू ७ आॅगस्ट १९४१. 


(४) न्यायमूर्ती रानडे :--

           जन्म १८जानेवारी १८४२ रोजी नाशिक जिल्ह्य़ातील निफाड गावी. भारतात सनदशीर राजकारणाचा पाया घातला. विधवाविवाहाचे समर्थन. मृत्यू १६ जानेवारी १९०१. 


(५)लोकमान्य टिळक :--

             जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरी येथे. भारतीय राजकीय प्रवाहातील जहालांचे नेतृत्व .'सार्वजनिक गणेशोत्सव 'व ' शिवजयंती 'हे उत्सव सुरू केले. "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी मिळविणारच." हे त्यांचे उद्गगार प्रसिद्ध आहेत. मृत्यू १ आॅगस्ट १९२०.


(६) महात्मा गांधी :--

            जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी २ आॅक्टोबर, १८६९. दक्षिण आफ्रिकेत 'एशियाटिक रजिस्ट्रेशन अॅक्ट' या काळ्या कायद्यास  सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी विरोध. १९२० ते १९४७ पर्यंतचा भारताचा स्वातंत्र्यलढा त्यांच्याच नेतृत्वाखाली 

लढविला गेला. मृत्यू ३० जानेवारी,१९४८. 


(७) पंडित जवाहरलाल नेहरू :--

              जन्म १४ नोव्हेंबर, १८८९ रोजी अलाहाबाद येथे. गांधीचे लाडके शिष्य. गांधीजींच्या तीनही लढ्यात महत्त्वपूर्ण सहभाग. स्वतंत्र भारताचे 

पहिले पंतप्रधान. पंचशील तत्त्वांचा पुरस्कार. 


(८) डाॅ. बाबासाहेब आंबेडकर :--

         जन्म १४ एप्रिल,१८९१रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी.प्रख्यात कायदेपंडित.भारतीय घटनेचे शिल्पकार. मृत्यू ६ डिसेंबर १९५६. 


(९) सुभाषचंद्र बोस :--

               जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी कटक येथे. भारताच्या महान क्रांतिकारक नेत्यांपैकी एक. दुसरे महायुद्ध सुरू झाल्यावर ब्रिटिशांच्या नजरकैदेत."तुम मुझे खून दो ;मै तुम्हे आजादी दुंगा " हे त्यांचे प्रसिद्ध घोष वाक्य आहे. १८ आॅगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात दुर्दैव अंत झाला,असे म्हटले जाते. 


(१०) इंदिरा गांधी :--

               जन्म १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे. १९४२ च्या चळवळीत सहभाग. शास्त्रीजींच्या निधनानंतर १९६६ मध्ये भारताच्या 

पहिल्या महिला पंतप्रधान. ' बांगलादेशाची निर्मिती 'ही त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सर्वोच्च घटना. मृत्यू  ३१ आॅक्टोबर १९८४.