Ads

18 September 2019

पोलीस भरती प्रश्नसंच

1. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथून उगम पवणारी नदी कोणती?
✅ - कृष्णा. 

2. वेण्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅  - कृष्णा

3. पवना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
✅ - कृष्णा. 

4.  मुळा-मुठा नदीचा संगम कोठे झाला?
✅  - पुणे.

5. कृष्णा व वारणा नदीचा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - हरीपुर.

7.  कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे झाला?
✅ - नरसोबाची वाडी. 

8.  इंद्रायणी नदीच्या तीरावर वसलेले स्थळ कोणते?
✅ - देहु. 

9. शिवाजी सागर धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
✅  - कोयना. 

10. पुणे शहराला कोणत्या धरणातून पानी पुरवठा होतो?
✅  - खडकवासला. 

11. पानशेत धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - मुठा.

12. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे?
✅ - राधानगरी. 

13.  चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - वारणा. 

15. पुणे जिल्ह्यातील भाटघर धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - नीरा.

16. कोयना धरणासाठी प्रसिद्ध असलेले हेळवाक कोणत्या जिल्हयात आहे?
✅ - सातारा. 

17.  उजणी धरण कोणत्या नदीवर आहे?
✅ - भीमा. 

18. दुघगंगा योजनेचा फायदा कोणत्या जिल्ह्याला होतो?
✅  - कोल्हापूर.

19. भीमा सिंचन योजनेपासून कोणत्या जिल्ह्यास पानी मिळते?
✅  - पुणे. 

20. मुळशी धरण कोणत्या जिल्हयात आहे?
✅ - पुणे. 

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद, केंद्राची राज्यांना सूचना

🅱 पर्यावरणाची हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर करू नये, असं आवाहन  ➖ पंतप्रधान नरेंद्र मोदी

🅱 ग्राहक आणि दुकानदारही काही प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशव्या वापरण्यावर भर

🅱 केंद्र सरकारने तसे प्रयत्न सुरू केले असून, प्लास्टिक बंदीसंबंधी राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केली आहे.

🅱 प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक कटलरी आणि थर्माकोलपासून बनलेल्या वस्तूंचं उत्पादन २ ऑक्टोबरपासून पूर्णपणे बंद करण्याचे केंद्र सरकारचे प्रयत्न आहेत.

🅱 केंद्रानं सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी मार्गदर्शक सूचना दिली आहे.

🅱 पर्यावरण मंत्रालयानंही या महिन्याच्या सुरुवातीला मार्गदर्शक सूचना दिल्या

🅱 सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, कार्यालयांमध्ये प्लास्टिकच्या वस्तू उदा. कृत्रिम फुले, बॅनर, फ्लॅग, फुलदाणी, पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक स्टेशनरी साहित्य आदींचा वापर करू नये, असं त्यात म्हटलं होतं.

चन्द्रयान__2__के_कुछ_महत्वपूर्ण__प्रश्न


प्रश्न1: चंद्रयान मिशन 2 को कब लांच किया गया?
उत्तर-: 22 जुलाई 2019
प्रश्न2: Chandrayaan-2 अभियान को भारत के
किस शक्तिशाली रॉकेट से लांच किया गया?
उत्तर :–GSLV मार्क 3
प्रश्न3: भारत की कौन सी संस्था ने चंद्रयान मिशन 2
को लॉन्च किया?
उत्तर:- ISRO (भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन)
प्रश्न4: चंद्रयान-2 को किस अंतरिक्ष केंद्र से लांच
किया गया?
उत्तर:- सतीश धवन अंतरिक्ष केंद्र
प्रश्न5: चंद्रयान मिशन 2 को लॉन्च करने में कितना
खर्च आया?
उत्तर:- 960 करोड़ रुपए
प्रश्न6: ISRO (भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन)
का मुख्यालय कहां पर स्थित है?
उत्तर-: बेंगलुरु
प्रश्न7: चंद्रयान-2 को कहां पर उतरना है?
उत्तर-: चंद्रमा के दक्षिणी ध्रुव पर
प्रश्न8: चंद्रयान-2 अभियान को कहां से लांच किया
गया?
उत्तर-: श्रीहरिकोटा
प्रश्न9: सतीश धवन अंतरिक्ष केंद्र कहां पर स्थित है?
उत्तर-: Andhra Pradesh
प्रश्न10: भारत का अंतरिक्ष मंत्रालय किसके पास है?
उत्तर-: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
प्रश्न11: चंद्रयान मिशन 2 के प्रोजेक्ट डायरेक्टर
कौन है?
उत्तर-: एम वनीता और रितु करीधल
प्रश्न12: वर्तमान में ISRO (भारतीय अंतरिक्ष
अनुसंधान संगठन) के अध्यक्ष कौन है?
उत्तर-: के सिवन (2019)
प्रश्न13: चंद्रयान-2 को चंद्रमा के दक्षिणी ध्रुव पर
पहुंचने में कितने दिन का समय लगेगा?
उत्तर-: 53 से 54 दिन
प्रश्न14: चंद्रयान-2 अभियान भारत का चंद्रमा के
लिए कौन सा मिशन होगा?
उत्तर-: दूसरा
प्रश्न15: चंद्रयान मिशन1 कब लांच किया गया था?
उत्तर-: 22 अक्टूबर 2008
प्रश्न16: चंद्रयान-2 को कहां से लांच किया गया था?
उत्तर-: सतीश धवन अंतरिक्ष केंद्र ( श्रीहरिकोटा)
प्रश्न17: चंद्रयान मिशन 1 को लांच करने में कितना
खर्चा आया था?
उत्तर-: 380 करोड़ रुपए
प्रश्न18: चंद्रयान मिशन 1 के समय इसरो के अध्यक्ष
कौन थे?
उत्तर-: जी माधवन नायर
प्रश्न19: चंद्रयान-2 को किस रॉकेट के जरिए लॉन्च
किया गया था?
उत्तर-: PSLV-C11
प्रश्न20 चंद्रयान-2 चंद्रमा पर कब पहुंचा था?
उत्तर-: 7 सितम्बर  2019 को
प्रश्न21: चंद्रयान-2 की सफल सेंडिंग के साथ भारत
चंद्रमा की सत्ता है पर पहुंचने वाला दुनिया का कौन
सा देश बन जाएगा?
उत्तर-: चौथा
प्रश्न22: चंद्रयान 2 के तीन मत्वपूर्ण हिस्से कौन से
हैं?
उत्तर-: ऑर्बिटर, लैंडर एवं रोवर
प्रश्न23: चंद्रयान मिशन 2 लैनडर का क्या नाम रखा
गया है?
उत्तर-: विक्रम
प्रश्न24: चंद्रयान-2 का हिस्सा ऑर्बिटल क्या कार्य
करेगा?
उत्तर-: चंद्रमा के चारों ओर चक्कर लगाएगा
प्रश्25: चंद्रयान-2 का हिस्सा लैनडर क्या कार्य
करेगा?
उत्तर-: चंद्रमा की सतह पर उतरेगा
प्रश्न26: चंद्रयान-2 का हिस्सा रोवर क्या कार्य
करेगा?
उत्तर-: चंद्रमा की सतह पर उतरेगा और चलेगा
प्रश्न27: किस देश का चंद्रयान मिशन बेरेशीट
असफल हो गया था?
उत्तर-: इजराइल
प्रश्न28: चंद्रयान मिशन बेरेशीट को कब लॉन्च किया
गया था?
उत्तर-: 22 फरवरी को
प्रश्न29: पृथ्वी और चंद्रमा के बीच की दूरी कितनी
है?
उत्तर-: 384400 km
प्रश्न30: चंद्रमा से परावर्तित रोशनी पृथ्वी तक कितने
समय में पहुंचती हैं?
उत्तर-: 1.30 सेकंड
प्रश्न31: चंद्रमा का गुरुत्वाकर्षण पृथ्वी की अपेक्षा
कितना है?
उत्तर-: 1\6
प्रश्न32: पृथ्वी की सतह से चांद का कितने प्रतिशत
भाग दिखाई देता है?
उत्तर-: 59%
प्रश्न33: चंद्रमा का व्यास कितना होता है?
उत्तर-: 3478 किमी
प्रश्न34: चंद्रमा के वर्णन की विद्या को क्या कहा
जाता है?
उत्तर-: सेलेनोलॉजी (Selenology)
प्रश्न35: चांद पर कदम रखने वाला प्रथम इंसान नील
आर्मस्ट्रांग किस अंतरिक्ष यान से चंद्रमा पर उतरे थे?
उत्तर-: अपोलो11
प्रश्न36: नील आर्मस्ट्रांग ने चांद पर कदम कब रखा
था?
उत्तर-: 20 जुलाई 1969
प्रश्न37: किसे जीवाश्म ग्रह के नाम से भी जाना
जाता है?
उत्तर-: चंद्रमा
प्रश्न38: चंद्रयान-2 का वजन कितना है?
उत्तर-: 3877 किलोग्राम
प्रश्न39: चांद के दक्षिणी ध्रुव पर उतरने वाला दुनिया
का पहला देश कौन बना है?
उत्तर-: भारत
प्रश्न40: आर्बिटल का क्या काम है?
उत्तर-: मुख्य उद्देश्य पृथ्वी और लैंडर के बीच
कम्युनिकेशन करना

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘डोंगर कोसळणे’ या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ लिहा.

   1) आनंद होणे      2) अतिदु:ख होणे   
   3) डोंगर खाली येणे    4) सुख:द घटना घडणे

उत्तर :- 2

2) ‘मूर्खपणाचा सल्ला देणारा’ या शब्दसमूहाला खाली दिलेल्या शब्दसमूहातील लागू न पडणा-या शब्दांचा पर्याय द्या.

  1) अकलेचा कांदा    2) अरण्य पंडित   
   3) उंटावरचा शहाणा    4) कळीचा नारद

उत्तर :- 4

3) पुढीलपैकी शुध्द शब्दरूप ओळखा.

   1) नीस्तेज    2) नि:स्तेज   
   3) निस्तेज    4) नि:तेज

उत्तर :- 3

4) पुढील समूहात न बसणारा शब्द शोधा.

   1) चंपक – चम्पक    2) छंद – छन्द   
   3) अंबुज – अम्बुज    4) धुवून – धुऊन

उत्तर :- 4

5) खालील पर्यायी उत्तरांतून ‘पररूप संधी’ ओळखा.

   1) सदाचार      2) जगदीश   
   3) करून      4) काहीसा

उत्तर :- 3

6) ‘संस्कार’ हा शब्द कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे?

   1) सामासिक    2) अभ्यस्त   
   3) प्रत्ययघटित    4) उपसर्गसाधित

उत्तर :- 4

7) ‘समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे’ या वाक्याव्दारे व्यक्त होणारा अर्थ कोणता ?

   1) वाच्यार्थ    2) लक्ष्यार्थ   
   3) तात्पयार्थ    4) व्यंगार्थ

उत्तर :- 4

8) ‘झुंबड’ या शब्दाला समानार्थी पर्यायी शब्द शोधा.

   1) झोंबाझोंबी    2) झांज     
   3) गर्दी      4) यापैकी कोणताच नाही

उत्तर :- 3

9) ‘अरी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द पुढीलपैकी कोणता ?

   1) अमृत    2) विष     
   3) सखा    4) रवी

उत्तर :- 3

10) ‘पळसाला पाने तीन’ या म्हणीतून कोणते सत्य सूचित केले आहे ?

   1) निसर्गाविषयीचे मानवी आकर्षण      2) निसर्ग – माणूस यांच्यातील नाते
   3) स्वभावाला औषध नाही      4) मानवी स्वभावाची सार्वत्रिकता

उत्तर :- 4

चालू घडामोडी वन लाइनर्स, 17 सप्टेंबर 2019.

🔶 16 सप्टेंबर: ओझोन लेयरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन

🔶 थीम 2019: "32 वर्षे आणि उपचार"

Latest स्टीव्ह स्मिथने आयसीसीच्या ताज्या कसोटीतील फलंदाज क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे

ICC आयसीसीच्या ताजी बॅट्समन क्रमवारीत विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर आहे

ICC केसी विल्यमसनने आयसीसीच्या ताज्या कसोटीतील बॅट्समन क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावर स्थान मिळवले

ICC ताज्या आयसीसी कसोटीतील फलंदाज क्रमवारीत चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आहे

आयसीसीच्या ताज्या कसोटीतील फलंदाज क्रमवारीत रहाणे 7th व्या स्थानावर आहे

Latest आयसीसीच्या नवीनतम कसोटी बॉलिंग क्रमवारीत कमिन्स प्रथम क्रमांकावर आहे

Rab सी. रबाडाने ताज्या आयसीसीच्या कसोटी बॉलिंग क्रमवारीत द्वितीय क्रमांक मिळवला

आयसीसीच्या ताज्या कसोटी बॉलिंग क्रमवारीत जे बुमराह तिस 3rd्या क्रमांकावर आहे

J आरसी जडेजाने ताज्या आयसीसीच्या कसोटी बॉलिंग क्रमवारीत 11 वे स्थान मिळविले

ICC आर. अश्विनने आयसीसीच्या ताज्या कसोटी गोलंदाजीत 14 वे स्थान मिळविले

Hold जम्मूच्या होल्डरने ताज्या आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे

🔶 आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत शाकिब-अल-हसन दुसर्‍या क्रमांकावर आहे

J आर. जडेजाने ताज्या आयसीसीच्या अष्टपैलू क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले

Ing विंग कमांडर अंजली सिंग भारताची पहिली महिला सैन्य डिप्लोमॅट बनली

अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये भारतीय सैन्य सराव 'हिमविजय' घेणार आहे

Emergency महाराष्ट्र सरकार आपत्कालीन औषधे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी ड्रोन ऑपरेटर झिपलाइनशी हातमिळवणी करीत आहे

Roh रोहतकमध्ये 25 व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेस प्रारंभ

V सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्स आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये सामील होण्यासाठी 79 वा देश बनला

T एस तेतरवाल यांनी हरियाणा महिला विकास महामंडळाची एमडी म्हणून नियुक्ती केली

🔶 अजयसिंह यांनी प्रेस सचिवांना अध्यक्ष म्हणून नियुक्त केले

🔶 रामकुमार रामामूर्ती यांनी सीएमडी कॉग्निझंट इंडिया नियुक्त केले

🔶 जेमी रीगल नवीन फॉर्म्युला ई सीईओ म्हणून नेमणूक केली

Ve प्रवीण प्रकाश आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून नेमणूक

Up अनुप्रिया पटेल आपला दल (एस) चे शेफ निवडले

🔶 राष्ट्रपती कोविंद त्यांच्या 3 राष्ट्र टूरच्या अंतिम टप्प्यावर स्लोव्हेनियाला भेट देणार आहेत

🔶 मंगोलियाचे अध्यक्ष बतुलगा 5 सप्टेंबरपासून 19 सप्टेंबरपासून भारत दौर्‍यावर आहेत

🔶 इस्रो चीफ के सीवान 21 सप्टेंबर रोजी ओडिशाच्या दौर्‍यावर आहेत

🔶 टायगर श्रॉफ भारतातील icsसिक्स फुटवेअर ब्रँडचे राजदूत आहे

Mal भारत मालदीव नागरी नोकरदारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम चालवणार आहे

🔶 व्हाइट वॉटर राफ्टिंग मोहीम ‘रुद्राशीला’ जैसलमेर येथे ध्वजांकित

🔶 I&B मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'जलदूत' वाहन ध्वजांकित केले

🔶 चित्रपट संपादक संजीब कुमार दत्ता यांचे निधन

Kerala केरळचे प्रख्यात लेखक शिवरामन चेरियानाड यांचे निधन

🔶 ग्रेट गंगा रन 2019 नवी दिल्ली येथे ध्वजांकित केली

🔶 मयंक वैद एंडोरोमेन ट्रायथलॉन पूर्ण करणारा पहिला भारतीय बनला

🔶 रविशंकर प्रसाद यांनी भारतक 1 ला मेरीटाईम कम्युनिकेशन सर्व्हिसेस सुरू केली

. टाटा फर्मने भारताचा पहिला मैरीटाइम ब्रॉडबँड लॉन्च केला

Th इंडोनेशिया येथे 24 व्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेस प्रारंभ

A भारताच्या सुमित नगलने ताज्या एटीपी क्रमवारीत १9 th वा क्रमांक मिळवला

🔶 मल्याळम अभिनेता सथरचे 67 व्या वर्षी निधन

🔶 डीआरडीओने भारतीय नौदलाला नवीन युद्ध-गेमिंग सॉफ्टवेअर दिले

🔶 मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी एलईपी - 2019 आणि एआरपीआयटी - 2019 लाँच केले

🔶 छत्तीसगडमध्ये झोपडपट्टीवासीयांसाठी मोबाइल वैद्यकीय सुविधा सुरू करणार.

विक्रम लँडर अन् इस्रोने प्रयत्न थांबवले!

◾️चंद्रावर उतरलेल्या 'विक्रम' लँडरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न संपल्याचे इस्रोने स्पष्ट केले आहे.

◾️इस्रोने एका एका ट्विटद्वारे चांद्रयान-2 मोहिमेला देशभरातून भरघोस पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत.

◾️चांद्रयान-2 चे ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत असून, पुढली 7 वर्षं ऑर्बिटर चंद्राबद्दल विविध उपकरणांच्या माध्यमातून माहिती देत रहाणार आहे.

◾️चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरने विक्रम लँडरचा शोध लावला होता. मात्र, विक्रम लँडर नक्की कोणत्या स्थितीत आहे, हे समजू शकले नव्हते.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

साताऱ्याजवळ तयार होणार 'न्यू महाबळेश्वर'!

💢 'स्ट्रॉबेरी'चे माहेरघर आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर शेजारीच नवे महाबळेश्वर निर्माण करण्यात येणार आहे.

💢जागतिक वारसास्थळ म्हणून नावाजलेल्या काससोबत सातारा, पाटण, जावळी या तीन तालुक्यांतील ५२ गावांना या प्रकल्पाअंतर्गत समाविष्ट करण्यात आले आहे.

💢या प्रकलपाअंतर्गत तीन तालुक्यातील तब्बल ३७ हजार २५८ हेक्टर क्षेत्र विकसित केले जाणार आहे.

💢या प्रकल्पासाठी येथे नवीन कार्यालय सुरू केले जाणार आहे. या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी सरकारची मालकी असणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची असणार आहे.

💢 या प्रकल्पात सातारा तालक्यातील ८, जावळी तालुक्यातील १५, आणि पाटण तालुक्यातील २९ गावांचा समावेश करण्यात येणार आहे.

💢प्रकल्पाची उभारणी करण्यात आल्यावर या सर्वच गावांतील पर्यटनाला चालना मिळून या गावात नवीन रोजगरनिर्मिती होणार आहे.

💢 या प्रमुख गावांचा समावेश नवीन महाबळेश्वर प्रकल्प उभारणीत सातारा तालुक्यातील ठोसेघर, चाळकेवाडी, आलवडी, जांभे, चिखली, केलवली, नावली, धावलीसह जावळी तालुक्यातील वेळे, वासोटा, उंबरे वाडी, सावरी, कसबे बामणोली, अंधेरी, कास, म्हावशी, माजरे, शेवांदी, फळणी, देवूर, वाघळी, मुनवले, जांब्रुख. पाटण तालुक्यातील आंबेघर, गढवखोप, नहींबे, देवघर तर्फ हेलवाक, चिरंबे, रासाती, कारवट, दस्तान, वांझोळे, दिवशी खुर्द, काठी, नानेल, घणबी, सावरघर, वाटोळे, गोजेगाव, खिवशी, बाजे, भांबे, घेरादाते गड, केर या ५२ गावांचा समावेश असेल.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

17 September 2019

पाकचा अंतराळवीर २०२२पर्यंत अवकाशात

◾️ 'चीनच्या मदतीने पाकिस्तान २०२२पर्यंत पहिला अंतराळवीर अवकाशात पाठविणार आहे,' अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री चौधरी फावद हुसेन यांनी दिली.

◾️'अंतराळवीराची निवडप्रक्रिया २०२०मध्ये सुरू होईल. सुरुवातीला ५० जणांची निवड केली जाईल.

◾️ २०२२पर्यंत त्यातील सर्वोत्कृष्ट २५ जणांची निवड होईल.

◾️अंतिमत: त्यातील एक जण प्रत्यक्षात अंतराळात जाईल. अंतराळवीराची निवड करण्यामध्ये पाकिस्तानचे हवाई दल महत्त्वाची भूमिका बजावेल,' असे फावद यांनी सांगितले.

◾️ते म्हणाले, 'या क्षेत्रात भारताबरोबर सहकार्य महत्त्वाचे ठरेल.

◾️ सोव्हिएत संघराज्याने १९६३मध्ये पहिल्यांदा अवकाशात रॉकेट सोडल्यानंतर आशियामध्ये तसे करणारा पाकिस्तान हा दुसरा देश होता.

◾️ गेल्या वर्षी चीनच्या लाँच पॅडवरून पाकिस्तानने दोन देशी बनावटीचे उपग्रह अवकाशात सोडले आहेत.'

देशात दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार

● देशात पहिल्यांदाच ७०० मेगावॉट क्षमतेचे तब्बल दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार आहेत.

● २०३१ पर्यंत देशाची अणुऊर्जा क्षमता २२ हजार ४८० मेगावॉटपर्यंत जाईल.

● १९६० आणि ७० च्या दशकात डॉ. विक्रम साराभाई व डॉ. होमी भाभा यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे निकाल आहेत', असे मत देशाचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी व्यक्त केले.

●  'देशात पहिल्यांदाच ७०० मेगावॉट क्षमतेचे तब्बल दहा अणुभट्ट्या कार्यान्वीत होणार आहेत.

● २०३१ पर्यंत देशाची अणुऊर्जा क्षमता २२ हजार ४८० मेगावॉटपर्यंत जाईल.

● १९६० आणि ७० च्या दशकात डॉ. विक्रम साराभाई व डॉ. होमी भाभा यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे निकाल आहेत', असे मत देशाचे माजी मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. आर. चिदंबरम यांनी व्यक्त केले.

● डॉ. विक्रम साराभाई यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नेहरू विज्ञान केंद्रात सोमवारी 'अंतराळात भारत व अणुऊर्जा' या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र झाले.

● अंतराळ विज्ञान व अणुऊर्जा क्षेत्रात कार्यरत संशोधकांनी त्यात विचार मांडले. तसेच डॉ. साराभाई यांच्या दूरदृष्टी विचारांवर प्रकाश टाकला.

● डॉ. चिदंरबरम म्हणाले, 'आर्थिक क्षेत्रात देश सध्या विकसनशील असला तरी अंतराळ विज्ञान व अणुऊर्जा या क्षेत्रात विकसित देशांच्या यादीत आहोत. याचे श्रेय डॉ. सारभाई व डॉ. भाभा यांनाच जाते. त्यांनी त्यावेळी स्वप्न पाहिले, त्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना त्यावेळी सरकारनेही भरभरून सहकार्य दिले. त्याची रसाळ फळे आपल्यासमोर आहेत.'

● देशाची ऊर्जा मागणी वाढती आहे. अशावेळी औष्णिक निर्मितीतूनच सर्वाधिक वीज मिळत असली तरी त्यातून प्रदूषणही खूप होते. पण आता अणुऊर्जेच्या वापराद्वारे औष्णिक वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांमधील प्रदूषण कमी करता येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

● इस्रोचे माजी अध्यक्ष ए. एस. किरण कुमार म्हणाले, 'डॉ. साराभाई यांच्या तेव्हाच्या प्रयत्नामुळेच आज मंगळ, चांद्रयान यासारखे प्रकल्प डोळ्यांसमोर दिसत आहेत.

● भारताने क्रायोजनिक इंजिन देशात तयार केले आहे.

● जीएसएलव्हीच्या तीन यशस्वी मोहिमा केल्या आहेत.

●  पुढील काळात लवकरच उपग्रह वाहनाचा पुनर्वापर करण्याबाबतही विचार सुरू आहे.

● भारताने सोडलेला उपग्रह समुद्रात नाविकांना दिशा देत आहे. या यशाचे श्रेय डॉ. साराभाई यांनाच जाते.

300 ड्रोनचा वापर करून भारताचा नकाशा तयार करणार: SoI


💢 देशाचा नकाशा तयार करण्यासाठी भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) प्रथमच ड्रोनचा वापर करणार आहे.

💢 योजनेनुसार ड्रोन या अद्ययावत तंत्राचा वापर करून हाय-रिझोल्यूशन असलेले नकाशे तयार करण्यात येणार आहेत.

💢 पुढील दोन वर्षांत भारतीय भूप्रदेशाचा एकूण 75% भौगोलिक भाग, म्हणजेच एकूण 3.2 दशलक्ष चौरस किलोमीटर क्षेत्रफळापैकी सुमारे 2.4 दशलक्ष चौ.किमी.चा नकाशा तयार केला जाणार आहे.

💢 सध्या सर्वोत्कृष्ट नकाशांचे रिझोल्यूशन (पृथक्करण) 1: 250000 असे आहे, म्हणजेच नकाशावरील 1 सेंटीमीटर हे भुमीवरील 2500 सेंटीमीटर दर्शविते.

💢 योजनेनुसार नवा नकाशा 1:500 रिझोल्यूशनचा असणार आहे.

⭕️ भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) ⭕️

💢 भारतीय सर्वेक्षण विभाग (SoI) या संस्थेचे मूळ सन 1767 मध्ये आहे.

💢 हे भारतातला सर्वांत जुना वैज्ञानिक विभाग आणि जगातल्या सर्वात जुन्या सर्वेक्षण आस्थापनांपैकी एक आहे.

💢 सर्व्हेयर जनरल ऑफ इंडिया हे या संस्थेचे प्रमुख आहेत.

💢 सध्या हे पद लेफ्टनंट जनरल गिरीश कुमार यांच्याकडे आहे.

💢 संस्थेचे मुख्यालय देहारादून (उत्तराखंड) येथे आहे.

💢 देशाचे शास्त्रीयदृष्ट्या सर्वेक्षण आणि नकाशा तयार करण्यासाठी कर्नल लॅम्ब्टन आणि सर जॉर्ज एव्हरेस्ट या प्रसिद्ध सर्वेक्षकांनी 10 एप्रिल 1802 रोजी ‘ग्रेट ट्रीग्नोमेट्रिक सर्व्हे (GTS)’चा पाया रचला होता.

        ⭕️ भारताचा भूगोल ⭕️

💢 भारत देशाचे भौगोलिकदृष्ट्या हिमाच्छादित पर्वत (हिमालय), वाळवंट, दख्ख्ननचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात.

💢 भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे. जो इंडो-ऑस्ट्रेलियन पृष्ठाचा एक तुकडा आहे.

💢 भारत साधारणपणे साडेसात कोटी वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धातील गोंडवन या महाखंडाचा भाग होता.

💢 पृष्ठीय बदलांमध्ये भारतील पृष्ठ वेगळे झाले व ईशान्य दिशेला वेगाने सरकू लागले.

💢 साधारणपणे 5 कोटी वर्षांपूर्वी भारतीय पृष्ठ आशियाई पृष्ठाला धडकले यामुळे भारताच्या उत्तर व इशान्य भागात हिमालयाची निर्मिती झाली.

💢 भारतीय पृष्ठ व अशियाई पृष्ठामधील भागात जो समुद्र होता तो दलदलीचा भाग बनला व नंतर हळूहळू नद्यांनी आणलेल्या गाळाने या भाग मैदानी बनवला.

💢 आज हा भाग गंगेचे खोरे म्हणून ओळखला जातो. गंगेच्या खोर्‍याच्या पश्चिमेकडे अरावली पर्वताची रांग आहे.

💢 अरावली पर्वत हा जगातील सर्वात प्राचीन पर्वतांमध्ये गणला जातो

💢 अरावलीच्या पश्चिमेला पर्जन्यछायेमुळे थारचे वाळवंट तयार झाले आहे.

💢 पूर्वीचे भारतीय पृष्ठ आज भारतीय द्वीपकल्प म्हणून् ओळखले जाते. यात दख्खनचे पठार, सह्याद्री, सातपुडा, मध्यप्रदेशातील मोठा भूभाग, छोटा नागपूर पठार इत्यादी भूभाग येतो.

💢 दख्खनचे पठाराला समुद्री किनाराला समांतर असे सह्याद्री व पूर्व घाट असे कडे आहेत.

💢 दख्खनचे पठार सह्याद्री हे सर्व ज्वालमुखीपासून निर्माण झालेले असून त्यात भूप्रस्तराचे मूळ निर्माण आहेत.

💢 भारताला एकूण 7,517 किलोमीटर (4,671 मैल) इतका समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यातला 5,423 किलोमीटर (3,370 मैल) इतका द्वीपकल्पीय भाग भारतात आहे तर उर्वरित 2,094 किलोमीटर (1,301 मैल) द्विपसमूहांमध्ये समाविष्ट आहे.

💢 मुख्यभूमीमधील समुद्रकिनाऱ्यामध्ये 43 टक्के वाळूचे किनारे आहे, 11 टक्के खडकाळ तर उर्वरित 46 टक्के दलदलींनी भरलेला आहे.

💢 बहुतांशी हिमालयीन नद्या या गंगा व ब्रम्हपुत्रा या नद्यांना मिळतात. या दोन्ही नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.

💢 दख्खनच्या पठारावरील महत्त्वाच्या नद्यांमध्ये गोदावरी, कृष्णा, भीमा, महानदी, कावेरी, तुंगभद्रा इत्यादी नद्या आहेत ज्या बंगालच्या उपसागराला मिळतात.

💢 मध्य भारतातून नर्मदा सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे जी अरबी समुद्राला जाऊन मिळते.

💢 पश्चिम भारतात कच्छ येथे पृष्ठीय बदलांमुळे खार्‍यापाण्याचे दलदल आहे त्याला ‘कच्छचे रण’ असे म्हणतात.

💢 गंगा नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तिथे त्रिभुज प्रदेश तयार झाला आहे.

💢 भारताच्या मुख्य भूमीपासून दूर दोन द्विपसमूह भारताच्या अधिकारात येतात - दक्षिण अरबी समुद्रातले लक्षद्विप आणि इंडोनेशियाजवळचे अंदमान आणि निकोबार.