Ads

01 November 2021

42वी घटनादुरुस्ती 1976

या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.

1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.

2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.

3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.

4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद

5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती

6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.

7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.

8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.

9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.

10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.

11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण

12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.

13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.

14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.

15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी

16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.

17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.

18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद

19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.

राज्यात याआधीही दोनवेळा लागू झाली होती राष्ट्रपती राजवट; जाणून घ्या कधी आणि का

राज्यात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन जवळपास तीन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्यापही सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे आता राज्याची वाटचाल राष्ट्रपती राजवटीच्या दिशेनं सुरू झाली आहे. त्यातच राज्यपालांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली आहे. त्यामुळे लवकरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते. 

भाजपा, शिवसेनेला राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्याची संधी दिली होती. मात्र बहुमताचा आकडा नसल्यानं दोन्ही पक्षांना सरकार स्थापनेचा दावा करता आला नाही. शिवसेनेनं बहुमताची जुळवाजुळव करण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी केली होती. मात्र राज्यपालांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला संधी दिली. मात्र त्यांनाही बहुमतासाठी आवश्यक असणारा आकडा गाठता आला नाही. त्यांनीदेखील शिवसेनेप्रमाणेच मुदत वाढवून देण्याची विनंती केली. मात्र राज्यपालांनी त्यास नकार दिला. यानंतर राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. आतापर्यंत राज्यात कधीही निवडणुकीनंतर राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही. 

राज्यात आतापर्यंत दोनवेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. पहिल्यांदा १७ फेब्रुवारी १९८० मध्ये राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यावेळी पवार समाजवादी काँग्रेस स्थापन करून पुलोद सरकारचं नेतृत्त्व करत होते. इंदिरा गांधींनी पवारांचं सरकार बरखास्त करून मध्यावधी निवडणुका घेतल्या होत्या. त्यावेळी जवळपास ११२ दिवस (१७ फेब्रुवारी १९८० ते ८ जून १९८०) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती. 

पाच वर्षांपूर्वीदेखील राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यावेळी राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार होतं. दोन्ही पक्षांमधील मतभेद टोकाला गेले होते. राष्ट्रवादीनं सरकारचा पाठिंबा काढला. त्यामुळे सरकार अल्पमतात आलं. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला. सरकारचा कालावधी संपत आल्यानं विधानसभा बरखास्त करण्यात आली. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. २८ सप्टेंबर २०१४ ते ३० ऑक्टोबर २०१४ (३२ दिवस) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होती.

इतिहासातील महत्त्वाचे प्रश्नसंच

1. किसके शासन में 1398 ई. में तैमूर ने दिल्ली पर आक्रमण किया ?
-- नासारूद्दीन महमूद तुगलक

2. निजामुद्दीन आँलिया किस तुगलक से समकालीन थे?
-- गयासुद्दीन तुगलक

3. सारनाथ स्तम्भ का निर्माण किसने करवाया?
-- अशोक

4. अशोक के सारनाथ स्तम्भ के निचले भाग पर कौन-कौन से जानवर निरूपित हैं ?
-- हाथी, घोड़ा , सांड , सिंह

5. किसने सहिष्णुता, उदारता और करुणा के त्रिविध आधार पर राजवंश की स्थापना की थी?
-- अशोक

7. अशोक ने कहाँ चोल, पाण्ड्य, केरलपुत्र और सतियपुत्रों का अपनी पड़ोसी शक्तियों के रूप में उल्लेख किया है?
-- शिलालेख-II

8. अशोक के अभिलेख में उसके किस एकमात्र पुत्र की चर्चा की गयी है ?
-- तीवर
9. दिल्ली सल्तनत में सबसे लम्बी अवधि तक किस वंश का शासन था ?
-- तुगलक

10. अशोक के अभिलेख में उसके किस एकमात्र पुत्र की चर्चा की गयी हैं ?
-- तीवर

11. हिन्दूस्ता की राजधानी दिल्ली से दौलताबाद किस शासक ने स्थानान्तरित की थी ?
-- मुहम्मद बिन तुगलक

12. अशोक ने अपने किस शिलालेख में स्वयं का उल्लेख किया हैं ?
-- मास्की

13. अशोक के ब्राह्मी अभिलेखों को सर्वप्रथम किसने पढ़ा था?
-- जेम्स प्रिंसेप

14. श्रीनगर की स्थापना किस शासक ने मी थी ?
-- अशोक

15. मध्यकालीन भारत का प्रथम शासक कौन था जिसने सती-प्रथा पर निषेध लगाया?
-- मुहम्मद बिन तुगलक

16. किस सुल्तान ने सर्वप्रथम उत्तर भारत में सिंचाई हेतु नहरों का जाल-सा फैला दिया था ?
-- फीरोज तुगलक

17. कृषि हेतु ऋण-- व्यवस्था सर्वप्रथम किस सुल्तान ने की ?
-- मुहम्मद तुगलक

19. मराठा शक्ति का उदय कब हुआ ?
-- 17 वीं शताब्दी के उत्तरार्द्ध में

20. किसके नेतृत्व में 17वीं शताब्दी के उत्तरार्द्ध में मराठा शक्ति का जन्म हुआ ?
-- शिवाजी

21. औरंगजेब का प्रथम राजनयिक पद क्या था?
-- झुझार सिंह बुंदेला के विरुद्ध अभियान का नेतृत्व

22. मुगल साम्राज्ञियों में से एकमात्र महिला जिसका नाम सभी मुगल फरमानों व मुगल सिक्कों पर उत्कीर्ण था?
-- नूरजहां

23. हल्दीघाटी का युद्ध राणा प्रताप और अकबर के बीच कब हुआ था?
-- 1576 ई.

24. भारत पर आक्रमण करने वाला प्रथम मंगोल कौन था?
-- चंगेज खान (1221ई. )

25. पृथ्वीराज अन्त में किसके द्वारा पराजित हुए?
-- मुहम्मद गौरी द्वारा

26. अंतिम मुगल बादशाह कौन था ?
-- बहादुरशाह द्वितीय (जफर)

27. किस मुगल बादशाह ने अपने पुत्र का नाम सूफी संत शेख सलीम चिश्ती के नाम पर रखा?
-- अकबर

28. अकबर ने पानीपत का द्वितीय युद्ध किस राजा के विरूद्ध लड़ा था?
-- हेमू

29. सोमनाथ के मंदिर का पुनः निर्माण किसने करवाया था?
-- कुमारपाल

30. शाहजहां के शासनकाल में बुंदेला विद्रोह का नेतृत्व किसने किया?
-- चम्पतराय ने

31. भारत में प्रथम तुर्की आक्रमण के नेतृत्वकर्ता कौन थे?
-- महमूद गजनवी व मोहम्मद गौरी

32. 1299 ई. रामानन्द में का जन्म किस स्थान पर हुआ था?
-- प्रयाग

33. भारत का प्रथम मुगल बादशाह कौन था?
-- बाबर

34. नानक का जन्म कहां हुआ था ?
-- तलवंडी

35. 1448 ई. में चित्तौड़ में विजय स्तम्भ की स्थापना किसने की थी?
-- राणा कुम्भा

36. किस स्थान पर कबीर की समाधि स्थित हैं?
-- मगहर

37. गयासुद्दीन तुगलक ने मंगोल आक्रमणो को कितनी बार विफल किया?
-- 29 बार

38. वह प्रथम मुगल सम्राट कौन था जिसने अपने सिक्कों पर अपनी तस्वीर खुदवायी?
-- जहांगीर

39. मुगल शासक बाबर ने भारत पर कितनी बार आक्रमण किया?
-- पांच बार

40. भू- राजस्व की दर किसके शासनकाल में सर्वाधिक थी?
-- अलाउद्दीन खिलजी

41. बाबर का जन्म कब और कहां हुआ था ?
-- 24 फरवरी 1483 ई. में फरगना में

42. बाबर भारत पर पहला आक्रमण किसे विरुद्ध किया था ?
-- युसुफजाइयों के विरुद्ध

43. बाबर का पहला महत्वपूर्ण आक्रमण कब माना जाता है ?
-- 1526 ई.

44. पानीपथ की पहली लड़ाई किसके बीच हुई थी ?
-- इब्राहिम लोदी और बाबर

45. पानीपथ की पहली लड़ाई कब लड़ी गई ?
-- 1526 ई.

46. खानवा का युद्ध कब और किसके बीच हुआ ?
-- 1527 ई. में राणा सांगा और बाबर के बीच

47. बाबर और मेदिनीराय के बीच हुआ युद्ध किस नाम से जाना जाता है ?
-- चंदेरी का युद्ध (1528ई.)

48. घाघरा के युद्ध में बाबर ने किसे पराजित किया था ?
-- महमूद लोदी (इब्राहिम लोदी का भाई)

49. बाबर की आत्मकथा को किस नाम से जाना जाता है ?
-- तुजुक-ए-बाबरी (बाबरनामा)

50. किस युद्ध में बाबर ने तोपखाना का इस्तेमाल किया था ?
-- पानीपथ का प्रथम युद्ध

51. पानीपथ का द्वितीय युद्ध कब और किसके बीच लड़ा गया ?
-- 1556 ई. में अकबर और हेमू विकमादित्य के बीच

52. पानीपथ का द्वितीय युद्ध में किसकी जीत हुई ?
-- अकबर

53. किसके संरक्षण में अकरब ने 1560 ई. तक शासन किया ?
-- बैरम खां

54. सिंहासन पर बैठते ही अकबर ने कौन सा युद्ध लड़ा और जीता ?
-- पानीपथ की दूसरी लड़ाई

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी

◾️ जन्म :- 14 एप्रिल 1891 रोजी इंदूजवळील महू(मध्यप्रदेश)येथे झाला.

◾️पुर्ण नाव :- भीमराव रामजी सपकाळ

◾️ वडिल :- रामजी गोलाजी सपकाळ

◾️ आई :- भीमाबाई रामजी सपकाळ(आंबेडकर हे 14 वे अपत्य होते).

◾️ मुळ गाव :- आंबावडे(जि. रत्नागिरी)

◾️ प्राथमिक शिक्षण :- प्राथमिक शिक्षण सातारा व माध्यमिक

◾️ 2 जानेवारी 1908 रोजी शिक्षण एलफिस्टन हायस्कूल मुंबई मध्ये मॅट्रीक उत्तीर्ण झाले.

◾️अस्पृश्य समाजातील पहिला मॅट्रीक उत्तीर्ण म्हणून गुरूवर्य क.अ. केळूसकर व बोले यांनी सत्कार केला.

◾️ एप्रिल 1908 मध्ये दापोलीला भिकू वलंगकरांच्या रामू ऊर्फ रमाबाई यांच्याशी विवाह झाला.

◾️ 13 जानेवारी 1913 पार्शियन व इंग्रजी विषयात पदवी घेतली (एलफिस्टन).सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेवून कोलंबिया विद्यापीठात (अमेरिका) प्रवेश घेतला.

◾️ 1915- अॅडमिनिस्ट्रेशन अॅण्ड फायनान्स ऑफ दी इस्ट इंडिया कंपनी हा प्रबंध सादर व एम.ए.ची पदवी.प्रोव्हेन्शियन डिसेंट्रलायझेशन ऑफ इंपीरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया 1921 मध्ये एम.एस.सी. पदवी व त्यांनी 1923 मध्ये बॅरीस्टर ही पदवी.

◾️आंबेडकर यांनी सनातन्याविरूध्दात पहिलालढा - महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह केला.

◾️ 13 ऑक्टोबर 1929 मध्ये डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांनी एस. एम. जोशी याच्या नेतृत्वाखाली पुण्याचा पर्वती मंदिरात प्रवेश करण्यासाठी पहिला सत्याग्रह केला.

◾️ 2 मार्च 1930 आंबेडकराच्या नेतृत्वाखाली दादासाहेब गायकवाड यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला.

◾️ 1924 'बहिष्कृत मेळा' हे वृत्तपत्र सूरू केले.

◾️ 19 ऑक्टोबर 1935 मध्ये नाशिक जिल्ह्यात येवले येथे भरलेल्या  अखिल भारतीय मुंबई अस्पृश्य परिषदेच्या अध्यक्षीय भाषणात घोषणा केली.

◾️ निधन :- 6 डिसेंबर 1956(दिल्ली)

◾️ बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन दिन महापरिनिर्वान दिन म्हणून साजरा करतात.

💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

जागतिक भूगोल विशेष

♻️जागतिक भूगोल विशेष♻️
1. जगातील सर्वात
मोठा महासागर - पॅसिफिक महासागर
2. महासागरातील सर्वात जास्त खोल गर्ता - मारीयाना गर्ता (पॅसिफिक महासागर)
3. सर्वात मोठे आखात - मेक्सिकोचे आखात (अमेरिका) 15,42,990 चौ.कि.मी.
4. सर्वात मोठा उपसागर - हडसन बे (कॅनडा) - 12,32,320 चौ.कि.मी.
5. सर्वात मोठा व्दिपकल्प - अरेबिया
6. सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश - सुंदरबन (प.बंगाल)
7. सर्वात मोठे भूखंड - युरेशिया (युरोप+आशिया)
8. सर्वात लहान भूखंड - ऑस्ट्रेलिया - 76,87,120 चौ.कि.मी.
9. सर्वात मोठे बेट - ग्रीनलँड - 21 लाख 75 हजार चौ.कि.मी.
10. सर्वात मोठे व्दिपसमूह - इंडोनेशिया (13,000) बेटे
11. सर्वात उंच शिखर - माऊंट एव्हरेस्ट (8848 मी)
12. सर्वात मोठी पर्वतरांग - हिमालय पर्वताची
13. सर्वात मोठे व उंचीवरील पठार - तिबेटचे पठार.
14. सर्वात मोठी नदी व खोरे - अॅमेझोन (द. अमेरिका)
15. सर्वात लांब नदी - नाईल ( आफ्रिका) 6671कि.मी.
16. सर्वात लांब हिमनदी - लॅम्बर्ट हिमनदी (अंटार्क्टिका) 402 कि.मी.
17. सर्वात उंच धबधबा - एंजल धबधबा (व्हेनेझुयेला) 936.6 मी.
18. सर्वात मोठे खार्‍या पाण्याचे सरोवर - कॅस्पियन समुद्र (रशिया व इराण यांच्या दरम्यान) 3,93,900 चौ.कि.मी.
19. सर्वात गोड्या खार्‍या पाण्याचे सरोवर - सुपिरीयर सरोवर (अमेरिका 82,110 चौ. किमी)
20. सर्वाधिक उंचीवरील सरोवर - टिटीकाका (द.अमेरिका - पेरु व बोलव्हीया यांच्या दरम्यान)
21. सर्वात मोठे वाळवंट - सहारा (आफ्रिका) 90,65,000 चौ.कि.मी.
22. सर्वात कमी तापमानाचे ठिकाण - वोस्टोक (अंटार्क्टिका) उणे 89.6 सें.
23. सर्वात उष्ण ठिकाण - डेथ व्हॅली (अमेरिका)
24. सर्वात मोठा देश (आकारमान) - रशिया 1,70,75,400 चौ.कि.मी.
25. सर्वात मोठा ज्वालामुखी (कुंड) - टोबा (सुमात्रा बेट) क्षेत्रफळ 1755 चौ.कि.मी.
26. सर्वात छोटा देश (आकारमान) - व्हेटिकन सिटी (44 हेक्टर)
27. सर्वाधिक शेजारी असणारा देश - चीन 13 शेजारी
28. सर्वाधिक लोकसंख्येचा देश - चीन 126 कोटी (2011)
29. सर्वात कमी लोकसंख्येचा देश - व्हेटकिन सिटी - 900 फक्त (2011)
30. सर्वात जास्त घनदाट वस्तीचा प्रदेश - मकाव (चीनच्या दक्षिण किनार्‍यावरील पोर्तुगीज वसाहत) दर चौ.कि.मी. ला 24,411 व्यक्ती.
31. सर्वात विरळ वस्तीचा प्रदेश - अंटार्क्टिका. लोकसंख्येची घनता अंदाजे (दर 3000 चौ.कि.मी. ला एक व्यक्ती)
32. सर्वाधिक वस्तीचे शहर - टोकियो (जपान) - 2 कोटी 70 लाख (2000)
33. सर्वाधिक उंचीवरील राजधानी - ला पाझ (बोलेव्हीया) समुद्रसपाटीपासून उंची 3600 मी.
34. सर्वात मोठे बंदर (विस्ताराने) - न्यूयॉर्क
35. सर्वात गजबजलेले बंदर - रोटरडॅम (हॉलंड)
36. सर्वात मोठे लोहमार्गाचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 2,95,000 कि.मी.
37. सर्वात मोठे रस्त्यांचे जाळे - अमेरिका एकूण लांबी 62 लाख कि.मी.
38. सर्वात लांब मानवनिर्मित कालवा - सुवेझ कालवा (इजिप्त) 162 कि.मी.
39. सर्वात लांब बोगदा - न्यूयॉर्क डेलावेअर जलवाहिनी 170 कि.मी.
40. सर्वात लांब बोगदा (रेल्वे) - सेइकन रेल टनेल जपान. समुद्राखालून जाणारा 2 बेटे 53.85 कि.मी.
41. सर्वात लांब बोगदा (रस्ता) - सेंट गॉटहर्ड, स्वित्झर्लंड (16 किमी.)
42. सर्वाधिक उंचीवरील रेल्वे स्टेशन - बोलीव्हीयामधील कंडोर स्टेशन (4800 मी)
43. सर्वात मोठे रेल्वे स्टेशन - ग्रँड सेंट्रल टर्मिनल (न्यूयॉर्क)
44. सर्वाधिक उंचीवरील विमानतळ - ल्हासा विमानतळ, तिबेट उंची 4363 मी.
45. सर्वात मोठे विमानतळ - राजा खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळ, रियाध (अरबस्तान) विस्तार 222 चौ.कि.मी.
46. सर्वात मोठे स्टेडीयम - झेकोस्लावियातील प्राग येथील स्ट्राव्ह स्टेडीयम सुमारे
47. सर्वात मोठे मुक्त विद्यापीठ - नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी
48. सर्वात मोठा पुतळा - हैदराबाद येथील हुसेनसागर तलावातील भगवान बुद्धाचा पुतळा, वजन सुमारे 350 टन, इंची 17.2 मीटर
49. सर्वात मोठा नियोक्ता - भारतीय रेल्वे - सुमारे 16.5 लाख कर्मचारी
50. सर्वात मोठी बँक - वर्ल्ड बँक, वॉशिंग्टन
51. सर्वाधिक शाखा असणारी बँक - भारतीय स्टेट बँक
52. सर्वात मोठे संग्रहालय - अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क
53. सर्वात मोठे ग्रंथालय - लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन
54. सर्वात जुनी भाषा - चीन 6000 - 7000 वर्ष जुनी.
55. सर्वाधिक लोकांकडून बोलली जाणारी भाषा - मॅडारिन (उत्तर चीनमध्ये बोलली जाणारी चीनी बोली.)
56. सर्वात मोठी संसद - नॅशनल पीपल्स काँग्रेस (चीन)
57. सर्वात मोठे लष्कर - रशियन लष्कर 50 लाख (1985)
58. सर्वात लांब भिंत - चीनची भिंत 3500 कि.मी.
59. सर्वात लांब रेल्वे प्लेटफॉर्म (फलाट) - खरगपूर (प.बंगाल) 820 मी.
60. सर्वात मोठा ग्रह -गुरु


स्पर्धा परीक्षा तयारी उपयुक्त महत्वपूर्ण सराव प्रश्नावली स्पष्टीकरणासह उत्तरतालिका

विषय : महाराष्ट्र राज्य भूगोल स्पष्टीकरण.....

प्र.३१) महाराष्ट्र राज्यातील येलदरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

अ) पुणे
ब) परभणी ✅
क) औरंगाबाद
ड) सोलापूर

स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात येलदरी हे धरण आहे.

प्र.३२) भारतातील आकारमानाने सर्वात मोठे राज्य कोणते ?
अ) राजस्थान
ब) मध्ये प्रदेश
क) राजस्थान ✅
ड) कर्नाटक

स्पष्टीकरण : भारतातील आकारमानाने राजस्थान राज्य सर्वात मोठे आहे.

 जयपूर ही या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. राजस्थानचे क्षेत्रफळ ३,४२,२३९ चौ.किमी एवढे आहे.

क्षेत्रफळानुसार राजस्थानचा भारतात प्रथम क्रमांक लागतो.

येथील लोकसंख्या ६,८६,२१,०१२ एवढी आहे

जोड्या लावा.

   जिल्हा         साखर कारखाना
अ) बीड - I) तुळशीदास नगर
ब) अहमदनगर - II) व्रध्देश्वर
क) सोलापूर   - III) कडा
ड) कोल्हापूर   - IV) हलकर्णी

अ) (IV) (III) (II) (I)
ब) (II) (I) (III) (IV)
क) (III) (II) (I) (IV) ✅
ड) (III) (IV) (II) (I)

स्पष्टीकरण : अ) बीड - III) कडा
ब) अहमदनगर - II) व्रध्देश्वर
क) सोलापूर   - III) तुळशीदास नगर
ड) कोल्हापूर   - IV) हलकर्णी

प्र.३४) - - - - - - - - - - - वर्षी लातूर येथे तर - - - - - - - - वर्षी कोयना येथे भूकंप झाले.

अ) १९९३, १९६७ ✅
ब) १९८३, २००१
क) २००१, २००९
ड) १९९९, १९६६

स्पष्टीकरण : १९९३ वर्षी लातूर येथे तर वर्षी १९६७ कोयना येथे भूकंप झाले.

प्र.३५) महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या लावा.

    तालुके               जिल्हे
अ) खेड      I) रायगड, अहमदनगर
ब) कर्जत     II) रत्नागिरी, पुणे
क) कळंब    III) नाशिक, अमरावती
ड) नंदगाव   IV) उस्मानाबाद, यवतमाळ

अ) (II) (IV) (I) (III)
ब) I) (II) (IV) (III)
क) (II) (I) (IV) (III) ✅
ड) (IV) (III) (II) (I)

स्पष्टीकरण : अ) खेड - II) रत्नागिरी, पुणे
ब) कर्जत - I) रायगड, अहमदनगर
क) कळंब - IV) उस्मानाबाद, यवतमाळ
ड) नंदगाव - III) नाशिक, अमरावती

प्र.३६) भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग - - - - - - - शहरात बांधण्यात आला.

अ) मुंबई
ब) दिल्ली
क) चेन्नई
ड) कोलकाता ✅

स्पष्टीकरण : भारतातील पहिला भुयारी लोहमार्ग कोलकाता शहरात बांधण्यात आला.

प्र.३७) गोदावरी नदी महाराष्ट्रातील - - - - - - - - - येथून उगम पावते.

अ) भीमाशंकर
ब) मुलताई
क) त्र्यंबकेश्वर ✅
ड) महाबळेश्वर

स्पष्टीकरण : गोदावरी नदी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यातील एक देवस्थान आहे.

प्र.३८) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती सिंचन पध्दत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

अ) ठिबक सिंचन पध्दती
ब) मोकाट सिंचन पध्दती ✅
क) उपसा सिंचन पध्दती
ड) तलाव सिंचन पध्दती

स्पष्टीकरण : महाराष्ट्रातील मोकाट सिंचन पध्दती सिंचन पध्दत फार मोठ्या प्रमाणात वापरली जाते.

प्र.३९) अ) ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर  जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक लागतो.
ब) बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पुर्वी ज्वारी घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये आता व्यावसायिक पिके घेण्यावर जास्त भर दिला जातो.

वरीलपैकी कोणते / कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ?

अ) फक्त अ
ब) फक्त ब
क) अ आणि ब बरोबर ✅
ड) वरीलपैकी एकही नाही.

स्पष्टीकरण : अ) ज्वारीच्या उत्पादनात सोलापूर जिल्ह्याचा सर्वप्रथम क्रमांक लागतो.
ब) बागायती क्षेत्रात वाढ झाल्यामुळे पुर्वी ज्वारी घेत असलेल्या क्षेत्रांमध्ये आता व्यावसायिक पिके घेण्यावर जास्त भर दिला जातो.

वरीलपैकी दोन्ही विधान बरोबर आहेत.

प्र.४०) आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजग्रह कोठे आहे ?

अ) जायकवाडी प्रकल्प
ब) तारापूर प्रकल्प
क) कोयना प्रकल्प ✅
ड) पूर्णा प्रकल्प

स्पष्टीकरण : आशिया खंडातील एकमेव भूमिगत वीजग्रह कोयना प्रकल्प आहे, हा प्रकल्प कोयना धरणावर बांधला गेला आहे, कोयना जलविद्युत प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे चार टप्पे आहेत. जास्त मागणीच्यावेळी सर्व मिळुन या टप्प्यातून १९२० MW वीज निर्मिती केली जाऊ शकते. हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (म.रा.वि.मं./MSEB) या कंपनीच्या विद्यमाने चालविला

महाराष्ट्राचा भूगोल

❗️महत्त्वाचे घाट...              ❗️स्थान

✍ उत्तरेकडून दक्षिणेकडे

🛤 थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक

🛤 माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर

🛤 बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे

🛤 वरंधा घाट=भोर - महाड

🛤 खंबाटकी घाट=पुणे - सातारा

🛤 पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर

🛤 आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड

🛤 कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण

🛤 आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी

🛤 फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी

🛤 हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ

🛤 अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाडी

___________________________________

व्यवसायावर आधारित जाती


◾️आजीवक - भिक्षूक

◾️किर - पुराणातील गंधर्व सारखी गायक जात

◾️कापडणीस - राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा

◾️ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात

◾️खोत - कोकणातील एक वतनदार

◾️गुरव - शंकराचे पुजारी

◾️धोबी - परीट, रजक

◾️धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात

◾️नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात

◾️भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा

◾️पाथरवट - दगडफोड करणारा

◾️मशालजी - मशाल धरणारा

◾️मालगुजारी - जमीन खंडाने देणारा

◾️माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा

◾️मोदी - धान्य दुकानदार

◾️मलंग - फकिराचा एक पंथ

◾️माहूत - हत्ती हाकणारा

◾️सणगर - घोंगड्या विकणारी एक जात

◾️वडार - दगड फोडणारी एक जात

◾️बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन भांडे देणारी फेरीवाली बाई

महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीची पर्वत शिखरे...


_______________________
1) कळसुबाई (अ.नगर)____1646 मी.

2) साल्हेर (नाशिक)______1567 मी.

3) गवळदेव (अ.नगर)_____1522 मी.

4) घनचक्कर (नाशिक)____1509 मी.

5) धोडप (नाशिक)_______1472 मी.

6) महाबळेश्वर (सातारा)____1438 मी.

7) तारामती (अ.नगर)______1431 मी.

8) विल्सन पॉईंट (महाबळेश्वर)_1425 मी.

9) हरिश्चंद्रगड (अ.नगर)_____1424 मी.

10) सप्तश्रृंगी (नाशिक)_____1416 मी.
_______________________

SYNONYMS

1.Exorbitant
Options:
(a) Clear
(b) Dull
(c) High
(d) Rare
Correct Answer: High

2.Jeopardy
(a) Angry
(b) Injure
(c) Risk
(d) Serene
Correct Answer: Risk

3.Ebullient
(a) Deceitful
(b) Insincerity
(c) Enthusiastic
(d) Prejudice
Correct Answer: Enthusiastic

4.Truculent
(a) Ferocious
(b) Luxurious
(c) Luscious
(d) Delicious
Correct Answer: Ferocious

5.Facsimile
(a) Disparate
(b) Replica
(c) Peculiar
(d) Contrast
Correct Answer: Replica

6.Chauvinism
(a) Neutral
(b) Aloof
(c) Zealotry
(d) Evenhanded
Correct Answer: Zealotry

7.Piquancy
(a) Bland
(b) Flavouring
(c) Insipid
(d) Tedious
Correct Answer: Flavouring

8.To Confront
(a) To Avoid
(b) To Dodge
(c) To Yield
(d) To Accost
Correct Answer: To Accost

9.Fallacy
(a) Conformity
(b) Surety
(c) Bias
(d) Evidence
Correct Answer: Bias

10.To reproach
(a) To commend
(b) To laud
(c) To exonerate
(d) To admonish
Correct Answer: To admonish

  

स्वामिनाथन आयोग

✍भारतीय शेतकऱ्यांची अवस्था सुधारता यावी, शेतकऱ्यांच्या समस्यांचा संपूर्ण अभ्यास व्हावा याकरिता भारत सरकारने 'स्वामिनाथन आयोगा'ची स्थापना केली.

✍हरित क्रांतीचे जनक डॉ. एम एस स्वामिनाथन यांच्या अध्यक्षतेखाली १८ नोव्हेंबर, २००४ रोजी या आयोगाची स्थापना करण्यात आल्याने या आयोगाला स्वामिनाथन आयोग हे नाव सर्वप्राप्त झाले. आयोगाने ४ ऑक्टोबर, २००६ पर्यंत एकूण ६ अहवाल सरकारकडे सादर केले.

📁यातील काही महत्वपूर्ण शिफारशी खालीलप्रमाणे :-

👇👇👇👇👇👇

1.शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे असावे.

2.शेती उत्पादनांचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५०% असावा.

3.शेतमालाची आधारभूत किंमत लागू करण्याची सुधारित पद्धत.

4.बाजाराच्या चढ - उतारावर मात करण्यासाठी 'मूल्य स्थिरता निधी'ची स्थापना करावी.

5.आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी आयात मालावर कर लावावा.

6.शेते व शेतकऱ्यांना दुष्काळ व इतर आपत्ती पासून वाचवण्यासाठी 'कृषी आपत्काल निधी'ची स्थापना करावी.
7.कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा.

8.पीक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा.

9.हलाखीची स्थिती असलेल्या क्षेत्रात, नैसर्गिक आपत्तीवेळी पूर्वस्थिती येईपर्यंत गैरसंस्थात्मक कर्जसहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे.

10.सर्व पिकांना कमी हप्त्यावर विमा संरक्षण द्यावे.

11.पीक विमा योजना विस्तारासाठी 'ग्रामीण विमा विकास निधी'ची स्थापना करावी.

12.पीक नुकसानीचे मूल्यमापन करताना ब्लॉक ऐवजी गाव हा घटक वापरून विमा संरक्षण द्यावे.

13.सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी वृद्धावस्थेत आधार तसेच विमा संरक्षण द्यावे.

14.परवडणाऱ्या दरात बी-बियाणे व इतर यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी.

15.संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन करावे.

16.शेतीला कायम आणि सम प्रमाणात सिंचन आणि वीजपुरवठा व सिंचन व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात.

भारतातल्या सर्वात लांब पल्ल्याच्या ट्रेन

विवेक एक्सप्रेस
ही भारतातील सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. कन्याकुमारी, तमिळनाडूवरून डिब्रूगढ, आसामपर्यंत जाते. ही ट्रेन 4 हजार 273 किमी चालते आणि 85 तासात आपला प्रवास पूर्ण करते. या ट्रेनच्या प्रवासा दरम्यान तुम्हाला पश्चिम बंगालपासून केरळपर्यंतचं निसर्ग सौंदर्य पाहाल.

हिमसागर एक्सप्रेस
ही भारतातली सर्वात लांब पल्ल्याची दुसरी ट्रेन आहे. ही ट्रेन 3 हजार 714 किमी चालते. उत्तरेतील जम्मूपासून दक्षिणेतील कन्याकुमारीपर्यंत ही ट्रेन नऊ राज्यांमधून जाते. या ट्रेनमध्ये बसून तुम्ही या नऊ राज्यांचं सौंदर्य पाहू शकता.

नवयुग एक्सप्रेस
आठवड्याला एक दिवस धावणारी ही ट्रेन जम्मूतवीपासून मँगलोरपर्यंत जाते. ही देशातील तिसऱ्या नंबरची सर्वात लांब पल्ल्याची ट्रेन आहे. ही ट्रेन 12 राज्यांमधून जाते. या ट्रेनमधून तुम्ही जवळपास अर्ध्या भारताचा प्रवास करू शकता.

गुवाहाटी एक्सप्रेस:
ही भारतातली लांब पल्ल्याची चौथ्या नंबरची ट्रेन आहे. ही ट्रेन यशवंतपुर, बँगलोरपासून सुरू होऊन डिब्रूगढ, आसामपर्यंत जाते. आठवड्याला एकदा धावणारी ही ट्रेन तीन दिवसांचा प्रवास करते.

भारतीय रिझर्व बॅंक.


🅾 ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बॅंकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बॅंक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ,यासाठी संसदेत ६ मार्च  १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली  भारतीय रिझर्व बॅंकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.

🅾भारतीय रिझर्व बॅंक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बॅंक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠प्रमुख उद्देश.💠💠

🧩भारतीय रिझर्व बॅंकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

🅾भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.

🅾भारताची गंगाजळी राखणे.

🅾भारताची आर्थिक स्थिती राखणे.

🅾भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋