Tuesday 31 March 2020

General Knowledge

▪ कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळतात.
उत्तर : औरंगाबाद

▪ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
उत्तर : 12 लोक चौ.कि.मी.

▪ पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला?
उत्तर : मणिपूर

▪ झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
उत्तर : मध्य प्रदेश

▪ कोणत्या राज्यात रबराची सार्वधिक लागवड होते?
उत्तर : केरळ

▪ मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : अमरावती

▪ महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे?
उत्तर : नर्मदा

▪ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असेलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
उत्तर : दख्खनचे पठार 

▪ भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यावर आहे?
उत्तर : तिरुवनंतपूरम

▪ कोणत्या राज्यात देशातील पहिले गायीचे अभयारण्य स्थापण्यात येणार आहे?
उत्तर : मध्ये प्रदेश

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...