🔸28 डिसेंबर 1885 रोजी गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेज (बॉम्बे) या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष उमेशचंद्र बॅनर्जी हे कलकत्ता हायकोर्टाचे वकील होते...
🔸जन्म कलकत्त्यातील एका ब्राह्मण कुटुंबात...
🔸वडील गिरीशचंद्र बॅनर्जी हे कलकत्ता हायकोर्टात वकील...
🔸शिक्षण-कलकत्ता विश्वविद्यालयात...
🔸ते प्रथम कलकत्ता सुप्रीम कोर्ट मध्ये लिपिक...
🔸1864 मुंबईच्या जीजीभाई यांची शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर शिक्षणासाठी लंडनला...
🔸1866 दादाभाई नौरोजींनी व्योमेशचंद्र बॅनर्जींच्या (सचिव) सहकार्याने लंडनमध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन संस्था स्थापन...
🔸1868 बॅरिस्टर बनवून भारतात परतले व कलकत्ता हायकोर्टात नावाजलेले वकील बनले...
🔸लंडनमध्ये हाऊस ऑफ कॉमन्स चे निवडणूक लढवणारे पहिले भारतीय ठरले होते(माञ पराभूत)...
🔸पहिल्या अधिवेशन सोबतच 1892 च्या अलाहाबाद अधिवेशनाचे देखील अध्यक्ष राहिले...
🔸1893 साली दादाभाई नौरोजी,व्योमेशचंद्र बॅनर्जी आणि बद्रुद्दिन तय्यबजी द्वारा इंग्लंडमध्ये 'Indian Parliamentary Committee' ची स्थापना...
🔸त्यांनी देशात देशभक्ती जागृत करण्यासाठी 'शारदा उत्सवा'ची सुरुवात केली...
🔸यांचे तसेच गांधीजींचे राजकीय गुरु हे गोपाळ कृष्ण गोखले होते...
🔸21 जूलै 1906 लंडन येथे निधन...
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
25 July 2020
व्योमेशचंद्र बॅनर्जी (1844 ते 1906)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment