Saturday 25 July 2020

MPSC पूर्व परीक्षा प्रश्नसंच

1) ग्रँड  ट्रँक  मार्ग  कोणत्या  शहरांना  जोडला  जातो. ( Asst पूर्व  2011)
A) दिल्ली ते  मुंबई
B) दिल्ली  ते  कोलकाता✍️ 
C) पुणे  ते  मुंबई
D)नाशिक  ते  सुरत  

2) तैनाती  फौजेची  पद्धत  कोणी  सुरु  केली. ( STI  पूर्व  2012 )

A) लॉर्ड  डलहौसी 
B) लॉर्ड  क्लाइव्ह 
C) लॉर्ड  हेस्टिंग्स
D) लॉर्ड  वेलस्ली ☑️

3) लॉर्ड  कर्झन  कालीन  रॅले  आयोग चा  संबंध  होता. ( Asst पूर्व  2013 )

A) प्राथमिक  शिक्षणाशी
B) माध्यमिक  शिक्षणाशी
C) उच्च  शिक्षणाशी ☑️
D) दुष्काळाशी

4) स्वातंत्र्य  भारतातील  पहिले  भारतीय  गव्हर्नर  जनरल  कोण  होते.( PSA पूर्व  2017 )

A)  लॉर्ड  माऊंटबॅटन
B) सी  राजगोपालाचारी ☑️
C) राजेंद्र  प्रसाद 
D) वोरेन  हेस्टिंग्स

5) आधुनिक  भारतात  स्थानिक  स्वराज्य  सरकार  कोणी  स्थापन  केले. ( ESI  पूर्व  2017 )

A) लॉर्ड  रिपन ☑️
B) लॉर्ड  कॉर्नवालिस
C) लॉर्ड  माऊंटबॅटन
D) लॉर्ड  क्लाइव्ह

https://t.me/Dhay_amcheadhikari

6) कोणत्या  गव्हर्नर  जनरलनि  इनाम  कमिशन  1828  ला  नेमले .  ( PSI  पूर्व  2016 )

A) लॉर्ड  विलियम बेंटिक ☑️
B) लॉर्ड  हेस्टिंग्स
C) लॉर्ड  वेलस्ली
D) लॉर्ड मेयो

7) बॉम्बे  ठाणे  रेल्वे  कोणत्या  वर्षी  सुरु  झाली. ( PSI  पूर्व  2012 )

A) 1852
B) 1853☑️
C) 1854
D) 1855

8) इ. स .  1848 ते  1856 या   काळात  अनेक  संस्थाने  कोणी  खालसा  केली. ( Asst  पूर्व  2011 )

A) लॉर्ड  रिपन
B) लॉर्ड  विलियम  बेंटिक
C) लॉर्ड कॉर्नवालिस
D) लॉर्ड  डलहौसी ☑️

9) इ. स. 1800 मध्ये कोणी  हिंदी  लोकांसाठी  कलकत्ता येथे  फोर्ट  विलियम  महाविद्यालयाची  स्थापना  केली. (   राज्यसेवा  मुख्य 2012 )

A) लॉर्ड  मेकॅले
B) लॉर्ड  बेंटिक
C) लॉर्ड  वेलस्ली ☑️
D) लॉर्ड  डलहौसी

10) शासकीय  कर्मचाऱ्यावर   राष्ट्रीय  काँग्रेसशी  संबंध  ठेवण्यास कोणी  बंदी  घातली. ( राज्यसेवा  मुख्य  2012 )

A) लॉर्ड  कर्झन
B) लॉर्ड  डफरीन ☑️
C) लॉर्ड रिपन
D) ए.  ओ.  ह्यूम


🔰खालील विधाने विचारात घ्या:

अ) भारतात सर्वात जास्त काल इंग्रजांनी शासन केले.
ब) पोर्तुगीजांनी भारतातून सर्वप्रथम आपली सत्ता मागे घेतली.
क) पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत गोवा इथे स्थापन केली.
ड) ब्रिटीश खलाशी वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारतात आला.

१) फक्त अ,ब, क योग्य
२) फक्त क योग्य 📚✍️
३) सर्व अयोग्य
४) सर्व योग्य

🔰कोणत्या वर्षी भारत सरकारने जागतीक व्यापार संघनेशी करार केला आहे ? आणि जागतीक व्यापार संघटना (डब्ल्यु. टी. ओ.) कधी अस्तित्वात आली. 

A) 1981-1982 
B) 1994-1995  ✅
C) 1996-1997 
D) 1998-1998 

🔰 भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

M) मार्च 1950 ✅
P) एप्रिल 1950
K) मार्च 1951
H) मार्च 1949

🔰 _ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.

A) भुवनेश्वर
B) हाजीपूर 
C)  गुहाटी
D) गोरखपुर ✅

🔰द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील  परिसरात दाट लोकवस्ती आढळते.*

A) लातूर - उस्मानाबाद
B) जलगाव - भुसावल
C) पंढरपूर - सोलापूर
D) पिंपरी -चिंचवड✅

🟢 वरील प्रश्नांची उत्तरे
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली.

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बिपिन चंद्र पाल
B. लालबहादूर शास्त्री
C. जवाहरलाल नेहरू
D. विनोबा भावे

उत्तर : लालबहादूर शास्त्री
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)

A. 1930
B. 1919
C. 1942
D. 1945

उत्तर : 1942
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?

(कृषी सेवक KS - P5 -2019)

A. ज्योतिबा फुले
B. दयानंद सरस्वती
C. मुळ शंकर
D. एम. जी. रानडे

उत्तर : दयानंद सरस्वती
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

"स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!" हे लोकप्रिय घोषवाक्य.......यांचे  आहे.

(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Peon - P1 2018)

A. रवींद्रनाथ टागोर
B. राजाराम मोहन रॉय
C. बाळ गंगाधर टिळक
D. मोहनदास गांधी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मासे उतरविण्याचे सर्वाधिक केंद्र कोणत्या राज्यात आहेत ?

1 - आंध्रप्रदेश ✅✅
2 - गुजरात
3 - ओडिशा
4 - तामिळनाडु
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment

Latest post

प्राण्यांचे वर्गीकरण आणि त्यांची उदाहरणे....

**संघ                       उदाहरणे ..........…....................................... 1)पोरीफेरा   -  स्पंज, सायकॉन, ( रंध्री )        ...