Saturday 19 August 2023

महत्वाचे प्रश्नसंच

 १】भिमाई आणि रामजी बाबा यांना एकूण किती मूलं होती???

A】 ५

B】 ८

C】 १२

D】 १४


उत्तर:- D


२】बळीराजाच्या आजोबांचे नाव काय???

A】 विरोचन

B】 हिरण्यकशप

C】 प्रल्हाद

D】 हिरण्याक्ष


उत्तर:- C


३】राष्ट्रपिता जोतिबा यांचे शिक्षण किती  होते???

A】 सातवी

B】 पाचवी

C】 दहावी


D】 नववी


उत्तर:- A


४】 रयत शिक्षण संस्था ही कोणत्या महामानवाने स्थापन केली???

A】 संत गाडगेबाबा

B】 अंणाभाऊ साठे

C】 कर्मवीर भाऊराव पाटिल

D】 शाहू महाराज


उत्तर:- C


५】 संभाजी राजांनी लिहिलेला एक  संस्कृतमधला ग्रंथ कोणता???

A】 बुधभुषण

B】 बुद्धभूषणम्

C】 बुद्धभुषण

D】 बुधभूषणम्


उत्तर :- D


६】संभाजी राजांचा वयाच्या कितव्या वर्षी

       मृत्यु झाला???


A】 ३३


B】 ३२

C】 ३५

D】 ३४


उत्तर:- B


७】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला???

A】 १९८९

B】 १९९०

C】 १९९१

D】 १९९२


उत्तर:- B


८】 जगामधे सर्वात पहिली लोकशाही कोणी निर्माण केली???

A】 तथागत गौतम बुद्ध

B】 वर्धमान महावीर

C】 प्रियदर्शी अशोक सम्राट

D】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर


उत्तर:- A


९】शिवाजी महाराज हे स्वत्ताचे आद्यगरु कोणाला मानत होते???

A】 दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी.

B】 जीजाई आणि संत तुकाराम.

C】 मंबाजी आणि रामेश्वर


उत्तर:- B


१०】 जगाच्या शिल्पकारांमधे  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो???

A】 पहिला 

B】 दूसरा

C】 तिसरा

D】 चौथा 


ऊत्तर:- D


११】 भगतसिंग यांना फासी झाली तेव्हा त्यांचे वय किती होते???

A】 २२ वर्ष

B】 २३ वर्ष

C】 २४ वर्ष

D】 २५ वर्ष 


उत्तर:- B


१२】उजव्या बाजूला लकवा मारल्यामुळे राष्ट्रपिता जोतिबा फुले यांनी डाव्या हाताने एक ग्रंथ लिहिला त्याचे नाव काय???

A】 गुलामगिरी

B】 शेतकऱ्यांचा आसूड

C】 सार्वजनिक सत्यधर्म

D】 भटोबांचा कर्दनकाळ जोतिबा 


उत्तर:- C


१३】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या दिवशी केला???

A】२० मार्च १९२५

B】 २० मार्च १९२७

C】 २० मार्च १९२९

D】 २० मार्च १९३


उत्तर:- B


 १४】विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी  ओ. बी. सी. समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मित्ती केली???

A】 कलम ३४०

B】 कलम ३४१

C】 कलम ३४२

D】 कलम ३४३


उत्तर:- A


१५】 "सच्ची रामायण" हा ग्रंथ कोणत्या महामानवाने लिहिला???

A】 प्रबोधनकार ठाकरे

B】 शाहू महाराज

C】 डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D】 पेरियार रामास्वामी


उत्तर:- D


१९】 भिमाई ची समाधि कोठे आहे???

A】 कोल्हापुर

B】 सातारा

C】 सांगली

D】 दापोली


उत्तर:- B


२०】 सिद्धार्थ गौतमाला दन्यान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेस व कोठे झाली???


A】 वैशाख, कुशीनगर

B】 आषाढ, सारनाथ

C】 वैशाख, बुद्धगया

D】 वैशाख, लुंबिनीवन


उत्तर:- C


२१】 सोनबा, बाबासाहेबांसाठी आयुष्यभर पाण्याचा माठ घेऊन कोणत्या ठिकाणी उभा होता???

A】 पनवेल

B】 दादर

C】 रायगड

D】 भायखला


उत्तर:- A


२२】 प्राथमिक शिक्षणाचा कायदा प्रथम कोणी व किती साली केला???

A】 शाहू महाराज १९१७

B】 डॉ बाबासाहेब आंबेडकर १९४२

C】 राष्ट्रपिता जोतिबा फुले १८४८

D】 सयाजीराव गायकवाड १९२०


उत्तर:- A


 २३】 तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे पहिले प्रवचन कोठे झाले???

A】 कुशीनगर

B】 सारनाथ

C】 बुद्धगया

D】 लुंबिनी


उत्तर:- B


 २४】 बाबासाहेबांचे जहाजात किती हजार ग्रंथ बुडाले???


A】 ३५,५०० ग्रंथ

B】 ३४,३०० ग्रंथ

C】 ३७,४०० ग्रंथ

D】 २१,९०० ग्रंथ


उत्तर:- C


२५】 बुद्ध परिनिर्वाणानंतर पहिली धम्म संगती किती महिन्यांनी झाली???

A】 १ महीना

B】 २ महीना

C】 ३ महीना

D】 ४ महीना


उत्तर:- D


२६】 विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुकनायक हे वृत्तपत्र केव्हा सुरु केले???

A】 १९२० साली

B】 १९३० साली

C】 १९२५ साली

D】 १९२७ साली


उत्तर:- A


२७】 राष्ट्रपिता जोतिबा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या दिवशी केली???

A】 २० सप्टेंबर १८७६

B】 २२ सप्टेंबर १८७४

 C】 २३ सप्टेंबर १८७५

D】 २४ सप्टेंबर १८७३


उत्तर:- D


२८】 तिळगुळ घ्या गोड गोड बोला ही म्हण कोणाची आहे???

A】 राजमाता जिजाऊ 

B】 क्रांति जोती सावित्री

C】 अहिल्याबाई होळकर

D】 रमाई


उत्तर:- B


 २९】 राष्ट्रपिता जोतिबा फुले यांचे लग्न कोणत्या साली झाले???

A】 १८३९

B】 १८४०

C】 १८४१

D】 १८४२


उत्तर:- B


३०】 ओ बी सी समाजाला हक्क अधिकार मिळत नाही म्हणून त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी कायदेमंत्री पद केव्हा सोडले???

A】 १९५०

B】 १९५१

C】 १९५२

D】 १९५३


उत्तर:- B


३१】 संत गाडगेबाबा यांचा मृत्यु कोणत्या दिवशी झाला???

A】 २० डिसेंबर १९५५

B】 २० डिसेंबर १९५६

C】 २१ डिसेंबर १९५४

D】 २३ डिसेंबर १९५६

उत्तर:- B


 ३२】 राष्ट्रपिता जोतिबा आणि सावित्री यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या साली काढली???

A】 १८४८

B】 १८५१

C】 १८५३

D】 १८५२


उत्तर:- A


1. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो?

सिंधुदुर्ग

रत्नागिरी

सातारा

कोल्हापूर

उत्तर : कोल्हापूर


2. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरूळ लेणी आहेत?

पुणे

अहमदनगर

औरंगाबाद

लातूर

उत्तर : औरंगाबाद


3. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उस संशोधन केंद्र सुरू करण्यात आले होते?

लोणंद

पाडेगाव

शेखमिरेवाडी

कागल

उत्तर : पाडेगाव


4. खालीलपैकी कोणती वस्ती महानगरपालिका नाही?

नागपूर

भिवंडी

पुणे

बुलढाणा

उत्तर : बुलढाणा


5. उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ....... या पांचवार्षिक योजनेत झाली.

नवव्या

सातव्या

आठव्या

वरीलपैकी नाही

उत्तर : नवव्या


6. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय.

राज्य विधिमंडळ

कार्यकारी मंडळ

संसद

न्यायमंडळ

उत्तर : संसद


7. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ..... हे असतात.

उपराष्ट्रपती

राज्याचे सचिव

मुख्यमंत्री

राज्यपाल

उत्तर : मुख्यमंत्री


8. महाराष्ट्रातील पंचायत राज्याचा आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली होती?

ल.ना. बोंगिरवार

बाबूराव काळे

वसंतराव नाईक

प्राचार्य पी.बी. पाटील

उत्तर : वसंतराव नाईक


9. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिलेले आहे?

संत तुकाराम महाराज

संत गाडगे महाराज

संत तुकडोजी महाराज

संत नामदेव महाराज

उत्तर : संत गाडगे महाराज


10. 'जलमणी' योजना कशाशी संबंधित आहे?

शहरांना शुद्ध पाणी पुरवठा

विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे

पावसाचे पाणी साठवणे

पाण्याचा जपून वापर करणे

उत्तर : विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवणे


3 comments:

Latest post

इतिहास

  6th History+Polity :- Click Here 7th History+Polity :- Click Here 8th History+Polity :- Click Here 9th History+Polity :- Click Here 10th H...