16 January 2024

चालू घडामोडी :- 15 जानेवारी 2024

◆ राजस्थानमधील बिकानेर या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्ह्यात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला.

◆ महाराष्ट्र शासनाने नुकतेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी विभागात 'आटपाडी संवर्धन राखीव' नावाने नवीन संवर्धन अभयारण्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे.

◆ भारतीय सैन्य 2024 हे तंत्रज्ञान अवशोषणाचे वर्ष म्हणून पाळणार आहे.

◆ भारतीय आणि जपानी तटरक्षक दलांनी चेन्नईच्या किनारपट्टीवर 'सहयोग केजिन' नावाचा यशस्वी संयुक्त सराव केला आहे.

◆ तैवान देशाच्या राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंग ते विजयी झाले आहेत.

◆ तैवान देशातील राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाने विजय मिळवला आहे.

◆ तैवान देशाच्या राष्ट्रअध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष तिसऱ्यांदा विजयी झाला आहे.

◆ डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक होत्या.

◆ हिंदुस्थान शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने 2022 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

◆ ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांच्या नावावर एकाच मंचावरून 11 संगितावरील पुस्तके प्रकाशीत करण्याचा जागतिक विक्रम आहे.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना 2002 वर्षी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना मध्यप्रदेश राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना 2023 मध्ये "अटल संस्कृती पुरस्कार" प्रदान करण्यात आला होता.

◆ जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ 102व्या स्थानावर आहे.

◆ 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोलकाता येथे पार पडला.

◆ राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी मॉरिशस देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना 2 तासाची रजा मंजूर केली आहे.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सरकारने पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.

◆ 18 वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात अमळनेर येथे होणार आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील अमळनेर येथे 3 ते 4 फेब्रुवारी 2024 कालावधी दरम्यान विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

◆ अमळनेर येथे होणाऱ्या 18 विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड झाली आहे.

◆ भारतीय सेना दिवस 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.

◆ भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा 150 आंतरराष्ट्रिय टी 20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.

◆ ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन, दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी :- 13 जानेवारी 2024

◆ पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञांसाठी जगातील पहिले 'डिजिटल थेरॅप्युटिक्स' सहभाग प्रमाणपत्राची सुरुवात केल्याची घोषणा झाली.

◆ आकाश-एनजी' क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी करण्यात आली असून आकाश शस्त्र प्रणाली DRDO द्वारे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केली गेली आहे.

◆ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून "भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग " या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद, 2024 आयोजीत करण्यात आली.

◆ ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने "नंदकिशोर कागलीवाल" यांची मानद वाणिज्य दुत म्हणून मुंबई येथे नियुक्ती केली आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा सागरी सेतू पूलाची लांबी 22 किलोमीटर आहे.

◆ टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला टीम साऊदी न्यूझीलंड  या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

◆ ओडिशा येथील चांदीपूर किनाऱ्यावरून DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या आकाश एन जी क्षेपणास्त्राचा पल्ला 80 किलोमीटर आहे.

◆ CNN News 18 तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडीया ऑफ दि एअर पुरस्कार ISRO ला प्रदान करण्यात आला आहे.

◆ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्दारे  तिसरी अंतरराष्ट्रीय साखर परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे.

◆ केंद्र सरकारने गार्भाशय व मुखाचा कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुलीसाठी HPV ही लसीकरण [वर्षात 8 कोटी] मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत 5व्या क्रमांकावर आहे.

◆ जपान या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे.

◆ शेरिंग तोबगे यांची भूतान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ भारतात 1989 वर्षापासून दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.

◆ Microsoft हि कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे.

◆ टाईम मासिकाच्या 2023 च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादित इन्फोसिस या कंपनीला स्थान मिळाले आहे.

◆ अलीप्त चळवळीची 2024 मध्ये 19वी शिखर परिषद युगांडा(यजमान पद) मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

◆ इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक अरविंद नरेन हे आहेत.

◆ भारताचा युवा नेमबाज अखिल शेरॉन ने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आजचे महत्वाचे करंट अफेअर्स 15 January - Current Affairs

🔖 प्रश्न - तैवान देशाच्या राष्ट्रअध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली?

ANS - लाई चिंग-ते यांची  

🔖 प्रश्न - कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली?

ANS - मिझोराम

🔖 प्रश्न - डॉ.प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?

ANS - संगीत क्षेत्राशी

🔖 प्रश्न - जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे?

ANS - १०२ व्या स्थानावर

🔖 प्रश्न - २०२३ चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

ANS - विशाखा विश्वनाथ यांना - हा सोहळा कोलकाता येथे पार पडला.

🔖 प्रश्न - राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी कोणत्या देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना २ तासाची रजा मंजूर केली?

ANS - मॉरिशस

🔖 प्रश्न - १८ वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार?

ANS - अमळनेर येथे - डॉ. वासुदेव मुलाटे हे या संमेलनाच्या अध्यक्षपदी असतील.

🔖 प्रश्न - भारतीय सेना दिवस कधी साजरा करतात येतो?

ANS - १५ जानेवारी ला

🔖 प्रश्न - भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा किती आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला?

ANS - १५० आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट सामने

🔖 प्रश्न - संघ लोकसेवा आयोगाचे (UPSC) सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

ANS - शीलवर्धन सिंग यांची

15 January 2024

चालू घडामोडी :- 14 जानेवारी 2024

◆ कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना "स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना" या कवितासंग्रहास साहित्य अकादमीचा 'युवा' साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[विशाखा विश्वनाथ यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे.]

◆ साहित्य अकादमीच्या वर्ष 2023 च्या युवा साहित्य पुरस्कारासाठी 20 प्रादेशिक भाषांमधील साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली होती.

◆ 'युवा' साहित्य अकादमी पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रुपये रोख असे आहे.

◆ मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे, बाबा भांड आणि प्रा. डॉ. विलास पाटील यांचा समावेश होता.

◆ 13 जानेवारी रोजी ‘लोहरी’ हा सण साजरा करण्यात आला.

◆ मॉरिशस सरकारने राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त हिंदू धर्माच्या अनुयायांना दोन तासांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.

◆ विल्यम लाई हे तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

◆ ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी युक्रेनला अडीच अब्ज पौंडांची लष्करी मदत देण्याची घोषणा केली आहे.

◆ मुंबईत ‘जयपूर समिट 2024’चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ दिवंगत उत्तरकाशी गिर्यारोहक सविता कंसवाल यांना मरणोत्तर तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ नवी दिल्लीत ‘नमो-नव-मतदार नोंदणी पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे.

◆ ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ‘मलकानगिरी’ येथील नवीन विमानतळाचे उद्घाटन केले.

◆ रिअर अ‍ॅडमिरल उपल कुंडू हे दक्षिणी नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ बनले आहेत.

◆ दीपा भंडारे साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जिंकणारी पहिली महिला ठरली आहे.

◆ रिंदम सांगवानने आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक जिंकले.

◆ CREA अहवालानुसार, मेघालयातील 'बर्निहाट' हे 2023 मध्ये भारतातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

14 January 2024

चालू घडामोडी :- 13 जानेवारी 2024

◆ पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञांसाठी जगातील पहिले 'डिजिटल थेरॅप्युटिक्स' सहभाग प्रमाणपत्राची सुरुवात केल्याची घोषणा झाली.

◆ आकाश-एनजी' क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी करण्यात आली असून आकाश शस्त्र प्रणाली DRDO द्वारे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केली गेली आहे.

◆ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून "भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग " या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद, 2024 आयोजीत करण्यात आली.

◆ ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने "नंदकिशोर कागलीवाल" यांची मानद वाणिज्य दुत म्हणून मुंबई येथे नियुक्ती केली आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा सागरी सेतू पूलाची लांबी 22 किलोमीटर आहे.

◆ टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला टीम साऊदी न्यूझीलंड  या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

◆ ओडिशा येथील चांदीपूर किनाऱ्यावरून DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या आकाश एन जी क्षेपणास्त्राचा पल्ला 80 किलोमीटर आहे.

◆ CNN News 18 तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडीया ऑफ दि एअर पुरस्कार ISRO ला प्रदान करण्यात आला आहे.

◆ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्दारे  तिसरी अंतरराष्ट्रीय साखर परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे.

◆ केंद्र सरकारने गार्भाशय व मुखाचा कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुलीसाठी HPV ही लसीकरण [वर्षात 8 कोटी] मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत 5व्या क्रमांकावर आहे.

◆ जपान या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे.

◆ शेरिंग तोबगे यांची भूतान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ भारतात 1989 वर्षापासून दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.

◆ Microsoft हि कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे.

◆ टाईम मासिकाच्या 2023 च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादित इन्फोसिस या कंपनीला स्थान मिळाले आहे.

◆ अलीप्त चळवळीची 2024 मध्ये 19वी शिखर परिषद युगांडा(यजमान पद) मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

◆ इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक अरविंद नरेन हे आहेत.

◆ भारताचा युवा नेमबाज अखिल शेरॉन ने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी :- 13 जानेवारी 2024

◆ पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञांसाठी जगातील पहिले 'डिजिटल थेरॅप्युटिक्स' सहभाग प्रमाणपत्राची सुरुवात केल्याची घोषणा झाली.

◆ आकाश-एनजी' क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी करण्यात आली असून आकाश शस्त्र प्रणाली DRDO द्वारे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केली गेली आहे.

◆ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून "भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग " या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद, 2024 आयोजीत करण्यात आली.

◆ ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने "नंदकिशोर कागलीवाल" यांची मानद वाणिज्य दुत म्हणून मुंबई येथे नियुक्ती केली आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा सागरी सेतू पूलाची लांबी 22 किलोमीटर आहे.

◆ टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला टीम साऊदी न्यूझीलंड  या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

◆ ओडिशा येथील चांदीपूर किनाऱ्यावरून DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या आकाश एन जी क्षेपणास्त्राचा पल्ला 80 किलोमीटर आहे.

◆ CNN News 18 तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडीया ऑफ दि एअर पुरस्कार ISRO ला प्रदान करण्यात आला आहे.

◆ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्दारे  तिसरी अंतरराष्ट्रीय साखर परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे.

◆ केंद्र सरकारने गार्भाशय व मुखाचा कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुलीसाठी HPV ही लसीकरण [वर्षात 8 कोटी] मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत 5व्या क्रमांकावर आहे.

◆ जपान या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे.

◆ शेरिंग तोबगे यांची भूतान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ भारतात 1989 वर्षापासून दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.

◆ Microsoft हि कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे.

◆ टाईम मासिकाच्या 2023 च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादित इन्फोसिस या कंपनीला स्थान मिळाले आहे.

◆ अलीप्त चळवळीची 2024 मध्ये 19वी शिखर परिषद युगांडा(यजमान पद) मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

◆ इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक अरविंद नरेन हे आहेत.

◆ भारताचा युवा नेमबाज अखिल शेरॉन ने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

13 January 2024

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

 


🔶मचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶शरीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


🔶भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


🔶दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.


🔶फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.


🔶हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


🔶चबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


🔶उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.


🔶कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे



●1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन


●1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी


●1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष


●1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष


●1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष


●1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.


●1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.


●1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.


●1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.


●1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.


●1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.


●1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.


●1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.


●1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


●1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.


●1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.


●1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.


●1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

व्हिटॅमिन



एक जीवनसत्व एक आहे सेंद्रीय रेणू (किंवा रेणू संबंधित संच) एक आहे की विशेषतः कुजून रुपांतर झालेले एक की जीव त्याच्या योग्य काम लहान प्रमाणात आवश्यक चयापचय . जीवनात आवश्यक पोषक द्रव्यांचे संश्लेषण केले जाऊ शकत नाही , एकतर अजिबात नाही किंवा पुरेसे प्रमाणात नाही आणि म्हणूनच आहारातून मिळणे आवश्यक आहे . व्हिटॅमिन सी काही प्रजातींनी संश्लेषित केले जाऊ शकते परंतु इतरांद्वारे नाही; हे प्रथम प्रकरणात जीवनसत्व नसून दुसर्‍या क्रमांकावर आहे. मुदत जीवनसत्व तीन इतर गट समाविष्ट नाही आवश्यक पोषक : खनिजे ,आवश्यक फॅटी idsसिडस् आणि आवश्यक अमीनो acसिडस् . [२] बहुतेक जीवनसत्त्वे एकल रेणू नसतात, परंतु विटामर नावाच्या संबंधित रेणूंचा समूह असतात . उदाहरणार्थ, व्हिटॅमिन ईमध्ये चार टोकोफेरॉल आणि चार टोकोट्रिएनोल असतात . मानवी चयापचय आवश्यक तेरा जीवनसत्त्वे आहेत: व्हिटॅमिन ए ( ऑल- ट्रान्स - रेटिनॉल , ऑल- ट्रान्स -रेटीनिल-एस्टर, तसेच ऑल ट्रान्स - बीटा-कॅरोटीन आणि इतर प्रोविटामिन ए कॅरोटीनोइड ), व्हिटॅमिन बी 1 ( थायमिन ) , व्हिटॅमिन बी 2 (राइबोफ्लेविन , व्हिटॅमिन बी 3 ( नियासिन ), व्हिटॅमिन बी 5 ( पॅन्टोथेनिक acidसिड ), व्हिटॅमिन बी 6 ( पायरोडॉक्सिन ), व्हिटॅमिन बी 7 ( बायोटिन ), व्हिटॅमिन बी 9 ( फॉलिक acid सिड किंवा फोलेट ), व्हिटॅमिन बी 12 ( कोबालामिन ), व्हिटॅमिन सी ( एस्कॉर्बिक acid सिड ), व्हिटॅमिन डी ( कॅल्सीफेरॉल्स ), व्हिटॅमिन ई ( टोकॉफेरल्स आणि टकोट्रिएनोल ), आणि व्हिटॅमिन के ( क्विनोन ).


वर्गीकरण

जीवनसत्त्वे एकतर पाणी -विरघळणारे किंवा चरबी-विद्रव्य म्हणून वर्गीकृत केली जातात . मानवांमध्ये 13 जीवनसत्त्वे असतात: 4 फॅट-विद्रव्य (ए, डी, ई, आणि के) आणि 9 वॉटर विद्रव्य (8 बी जीवनसत्त्वे आणि व्हिटॅमिन सी). पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्त्वे पाण्यात सहजतेने विरघळतात आणि सर्वसाधारणपणे, शरीरातून सहजपणे उत्सर्जन केले जाते की मूत्रमार्गातील उत्पादन व्हिटॅमिनच्या वापराचे एक मजबूत अंदाज आहे.  कारण ते इतके सहजपणे साठवले जात नाहीत, अधिक सातत्यपूर्ण सेवन करणे महत्वाचे आहे.
 चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे लिपिड्स (फॅट्स) च्या मदतीने आतड्यांसंबंधी मार्गाद्वारे शोषले जातात . व्हिटॅमिन ए आणि डी शरीरात साचू शकतात, ज्यामुळे धोकादायक हायपरविटामिनोसिस होऊ शकते. मालाबर्शनमुळे चरबी-विद्रव्य व्हिटॅमिनची कमतरता सिस्टिक फायब्रोसिसमध्ये विशेष महत्त्व आहे .


व्हिटॅमिन ए





हा लेख विटामरांच्या कुटुंबाविषयी आहे. पूरक म्हणून सामान्यतः वापरल्या जाणार्‍या फॉर्मसाठी, रेटिनॉल पहा .



रेटिनॉलची रासायनिक रचना , व्हिटॅमिन ए च्या मुख्य प्रकारांपैकी एक

अ जीवनसत्व ह्यामध्ये अनसॅच्युरेटेड पौष्टिक एक गट आहे सेंद्रीय संयुगे समावेश आहे retinol , रेटिनासंबंधी , retinoic ऍसिड , आणि अनेक जीवनसत्त्वांचा पूर्वगामी पदार्थ एक carotenoids (बहुतेक विशेषतः बीटा कॅरोटीन ).
 व्हिटॅमिन एची एकाधिक कार्ये आहेत: रोगप्रतिकारक शक्तीची देखभाल आणि चांगली दृष्टी यासाठी वाढ आणि विकास आवश्यक आहे .
अ जीवनसत्व आवश्यक आहे डोळयातील पडदा स्वरूपात डोळा रेटिनासंबंधी प्रथिनापासून मेळ जे, opsin तयार करण्यासाठी चेतापटलामध्ये व्हिजुअल परपल तयार होणे, कमी-प्रकाश ( स्कॉटोपिक व्हिजन) आणि रंग दृष्टी या दोहोंसाठी आवश्यक प्रकाश-शोषक रेणू
 . [6] अ जीवनसत्व हे देखील एक महत्त्वाचे आहे retinoic आम्ल म्हणून खूप भिन्न भूमिका (retinol एक रद्द न करता oxidized फॉर्म), फंक्शन्स संप्रेरक -like घटक वाढ साठी epithelial आणि काही इतर पेशी.


ब-जीवनसत्व

ब-जीवनसत्व हे प्रत्यक्षात पाण्यात विरघळणाऱ्या ८ क्लिष्ट जीवनसत्त्वांचा समूह आहे. हे शरिराला लागणारे अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्व असून पेशींमधील ऊर्जानिर्मितीसाठी काम करते.


ब-जीवनसत्त्वांची यादी

ब १ जीवनसत्त्व (थायमिन)

ब २ जीवनसत्त्व (रायबोफ्लेव्हिन)

ब ३ जीवनसत्त्व (नायासिन)

ब ५ जीवनसत्त्व (पँटोथिनिक ॲसिड)

ब ६ जीवनसत्त्व(पायरिडॉक्सिन)

ब ७ जीवनसत्त्व (बायोटिन)

ब ९ जीवनसत्त्व (फॉलिक ॲसिड/फोलेट)

ब १२ जीवनसत्त्व (सायनोकोबलामाईन)

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


क-जीवनसत्त्व


❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

जीवनसत्व क

क-जीवनसत्त्व हे शरीराला थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे जीवनसत्त्व असून पाण्यात विरघळणारे आहे.


व्हिटॅमिन डी

🔺कल्शियम , मॅग्नेशियम आणि फॉस्फेट आणि इतर अनेक जैविक प्रभावांच्या आतड्यांसंबंधी शोषण वाढविण्यासाठी जबाबदार चरबी-विद्रव्य सेकोस्टेरॉइड्सचा एक गट आहे . [
१] मानवांमध्ये, या गटातील सर्वात महत्वाची संयुगे आहेत जीवनसत्व डी 3(ज्याला Cholecalciferol देखील म्हणतात ) आणि व्हिटॅमिन डी 2 ( एर्गोकाल्सीफेरॉल ) आहेत.


विज्ञान


मानवी शरीरात शर्करेचा उपयोग फक्त मोनोसँकराईडच्या स्वरूपातच होतो.


पुरूषांना प्रतिदिन 56 ग्राम तर स्त्रीयांना प्रतिदिन 46 ग्राम प्रथिनांची आवश्यकता असते.


♦️*नायसिनच्या अभावामुळे पेलाग्रा नावाचा रोग होतो.*


♦️ पलाग्रा रोगालाच 3-D रोग असेही म्हणतात.


♦️3-D = डर्माटायटीस , डायरीया , डिमेंशिया


मनुष्यातील अन्ननलिकेची लांबी - 950 सेमी (32 फूट)


अन्नाची चव समजण्यासाठी जिभेवर Taste Buds कलिका पेशी असतात.


जिभ - 

समोरचे टोक- गोड चव

मागचे टोक - कडू चव

बाजू - खारट, तूरट , आंबट




तिखट हा चवीचा प्रकार नाही. Capcisin ह्या रसायनामुळे केवळ जिभेचा अंगार होतो.


दातांचे प्रकार 4

सुळे , पटाशीचे दात , उपदाढा , दाढा.


♦️मानवास संपूर्ण आयुष्यात 52 दात येतात.

20 प्राथमिक दुधाचे दात व 32 कायम दात.



म्हणजेच मानवी शरीरात 20 दात दोनवेळेस येतात.


मानवी मुखात ३ प्रकारच्या लाळग्रंथी असतात.

1. कर्णमुल ग्रंथी Parotid Gland

2. अधोहनु ग्रंथी Submandibular Gland

3. अधोजीव्हा ग्रंथी Sublingual Gland


♦️पांढर्या रक्तपेशी किंवा श्वेत रक्तकणिकांचे एकूण 5 प्रकार पडतात


1. न्युट्रोफिल्स - जीवाणू व कवकांविरूद्ध लढा


2. इसायनोफिल्स - परजीवांविरूद्ध लढा


3. बेसोफिल्स - अँलर्जीविरूद्ध तसेच प्रतिजन म्हणून लढा. त्यासाठी हिस्टामाईन नावाचे रसायन तयार करते


4. लिम्फोसाईटस् - रोगजंतू नष्ट करणे


5. मोनोसाईट - मृत पेशींना शरीराबाहेर टाकणे


♦️हरदयाबाबत महत्वाचे♦️


1. ह्रदय स्पंदनांचे नियंत्रण मेंदूतील मेड्युला ऑब्लाँगाटा हा भाग करतो.


2. थायरॉक्झीन व अँड्रीनल यासारखी संप्रेरक ह्रदय स्पंदने नियंत्रित करतात



3. रक्तातील अँसिडीटी वाढल्यास ह्रदय स्पंदने वाढतात , तर रक्तातील बेसिसीटी वाढल्यास स्पंदने कमी होतात


4. 2 ह्रदय स्पंदनातील अंतर 0.8 सेकंद एवढे असतेे.


5. ह्रदय स्पंदनाच्या आवाजाची तीव्रता 15 डेसीबल पर्यंत असते.



♦️परागीभवनाच्या माध्यमानुसार प्रकार


1. अँनिमोफिली - वारा

2. कँन्थरोफिली - भुंगा

3. शिरोटेरोफिली - वटवाघुळ

4. एन्टोमोफिली - किटक

5. मेलीटोफिली - घरमाशी

6. सायकोफिली - फुलपाखरू


♦️शरीरातील सर्वात लहान अस्थी - स्टेप्स(मध्यकर्णात)


♦️शरीरातील सर्वात मोठी अस्थी - फिमर (मांडीमध्ये)


♦️शरीरातील सर्वात मजबूत अस्थी - मँडीबल (जबड्यात)


♦️शरीरातील सर्वात लहान स्नायू - स्टेपिडीयस(मध्यकर्णात)


♦️शरीरातील सर्वात मोठा स्नायू - ग्लुटेअस मँक्झिमस(मांडीमध्ये)



♦️कर्करोगाचे प्रकार

1. कार्सीनोमा - त्वचेचा कर्करोग

2. सार्कोमा - संयोजी उतीचा कर्करोग

3. लिम्फोमा - लिम्फोसाईटचा कर्करोग

4. ल्युकेमिया - पांढर्या पेशींचा कर्करोग

5. सेमिनोमा - वृषणाचा कर्करोग(Testis Cancer) 

6. डिसजर्मिनोमा - अंडाशयाचा कर्करोग

7. ब्लास्टोमा - अपरिपक्व पेशींचा कर्करोग


रक्तवाहिन्या (Blood Vessels)





रक्तवाहिन्या आपल्या शरीरात रक्ताचे अभिसरण करतात. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी सुमारे 97 हजार किमी असते. रक्तवाहिन्यांचे तीन मुख्य प्रकार पडतात.

१) धमन्या (Arteries)
२) शिरा (Veins)
३) केशिका (Capillaries)

१) धमन्या (Arteries) : 
हृदयाकडून ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वहन करतात. अपवाद – फुफ्फुसधमनी (Pulmonary Artery)भित्तिका जाड असून कमी लवचिक असतात.शरीरात खोलवर स्थित असतात व झडपा नसतात.रक्तदाब खूप जास्त म्हणजेच 100 mm Hg एवढा असतो.महाधमनी – धमन्या – धमनिका

२) शिरा (Veins) :
उतींकडून कार्बन डायॉकसाईड युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करतात. अपवाद – फुफ्फुसशिरा (Pulmonary Veins)भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात.शरीरात त्वचेखाली स्थित असतात व झडपा असतात.रक्तदाब खूप कमी म्हणजेच 2 mm Hg एवढा असतो.महाशिरा -शिरा – शिरिका

३) केशिका (Capillaries) :
धमनिका आणि शिरिका यांच्या पेशीतील जाळ्याला केशिका असे म्हणतात.केशिका अत्यंत बारीक, एकस्तरीय असून भित्तिका पातळ असतात.केशिकांमुळे पेशींमध्ये पोषद्रव्ये, ऑक्सिजन,कार्बन डायॉकसाईड, विकरे, संप्रेरके तसेच टाकाऊ पदार्थांची देवाण – घेवाण घडून

पचनक्रियाची कार्ये


👉निरोगी पॅनक्रियामुळे आपण खाल्लेले पदार्थ पचवण्यासाठी योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य रसायने तयार केली जातात.


🌲🌲एक्सोक्राइन फंक्शन:🌲🌲


🌹सवादुपिंडात एक्सोक्राइन ग्रंथी असतात ज्या पाचनसाठी महत्त्वपूर्ण एंजाइम तयार करतात 


🌹. या एंजाइममध्ये प्रथिने पचवण्यासाठी ट्रिप्सिन आणि किमोट्रिप्सीन असतात; कार्बोहायड्रेट्सच्या पचनसाठी एमायलेस; आणि चरबी खाली सोडण्यासाठी लिपेस.


👉 जव्हा अन्न पोटात प्रवेश करते, तेव्हा हे स्वादुपिंड रस मुख्य स्वादुपिंडाच्या नलिकामध्ये उद्भवणार्‍या नलिकांच्या प्रणालीमध्ये सोडले जातात 


👉. स्वादुपिंडाचा नलिका सामान्य पित्त नलिकामध्ये सामील होतो व्हेटरचा एम्पुला तयार करतो जो लहान आतड्याच्या पहिल्या भागात स्थित आहे, ज्याला ड्युओडेनम म्हणतात .


👉 सामान्य पित्त नलिका यकृत आणि पित्ताशयामध्ये उद्भवते आणि पित्त नावाचा आणखी एक महत्त्वपूर्ण पाचन रस तयार करते. 


👉डयुओडेनममध्ये सोडलेले अग्नाशयी रस आणि पित्त चरबी, कर्बोदकांमधे आणि प्रथिने पचन करण्यास शरीरास मदत करतात.


👉👉अतःस्रावी कार्य:👉👉


👉सवादुपिंडाच्या अंतःस्रावी घटकात आयलेट सेल्स (लँगरहॅन्सचे बेटे) असतात जे महत्त्वपूर्ण रक्त संप्रेरक थेट रक्तप्रवाहात तयार करतात आणि सोडतात .


👉 मख्य स्वादुपिंडातील दोन हार्मोन्स इन्सुलिन आहेत , जे रक्तातील साखर कमी करण्यासाठी कार्य करते, आणि ग्लुकोगन , जे रक्तातील साखर वाढविण्यास कार्य करते.


👉 मदू, यकृत आणि मूत्रपिंडांसह मुख्य अवयवांच्या कार्य करण्यासाठी रक्तातील साखरेची योग्य पातळी राखणे महत्त्वपूर्ण आहे.

अंतस्रावी ग्रंथी आणि संप्रेरक

1. पियुषिका (Pituitary):
प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसीन, ल्युटीनायझिंग

2. अवटु (Thyroid):
थायराॅक्झिन, कॅल्सिटोनिन

3. पराअवटु (Parathyroid):
पॅराथाॅर्मोन

4. स्वादुपिंड (Pancreas): ग्लुकॅगाॅन, इन्सुलिन, सोमॅटोस्टॅटिन, पॅन्क्रिएटिक पाॅलीपेप्टाईड

5. अधिवृक्क (Adrenal):
अॅड्रेनॅलिन, नाॅनअॅड्रेनॅलिन, काॅर्टिकोस्टेराॅईड

6. अध:चेतक (Hypothalamus):
डोपामाईन, थायरोट्राॅपिन, काॅर्ट्रिकोट्राॅपीन

7. अंडाशय (Ovary):
इस्ट्रोजन, प्रोजेस्टेराॅन

8. वृषणग्रंथी (Testis): टेस्टेस्टेराॅन

9. यौवनलोपी ग्रंथी (Thymus): थायमोसिन

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती:



घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत


विधानसभेची रचना :

170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.


राखीव जागा :

घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.


निवडणूक : 

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.


उमेदवारांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.


गणसंख्या : 1/10

अधिवेशन : 

दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.


सभापतीचे कार्य आणि अधिकार :

1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.

2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.

3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.

4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.


जनरल माहिती :

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.

2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.

3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.

4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.

5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.

6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.

7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.

8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा

 प्रश्न.१.कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे मुलभत  कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?

१)४२ वी घनादुरुस्ती🖋️🖋️

२)४४) वी घनादुरुस्ती

३)६१ वी घनादुरुस्ती

४)२४ वी घटनादुरुस्ती 


प्रश्न.२. भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले ?

१)८ डिसेंबर १९४६

२)९ डिसेंबर १९४६🖋️🖋️

३)१५ डिसेंबर १९४६

४) १५ ऑगस्ट १९४७


प्रश्न.३.कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

a) कृषक प्रजा पक्ष b) शेड्युल कास्ट फेडरेशन c)कम्युनिस्ट पक्ष d) अपक्ष

१)a.c.d

२)b.c.d

३)a.b.d

४)a.b.c🖋️🖋️



प्रश्न.४. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

१) मराठी

२)सिंधी

३)मारवाडी🖋️🖋️

४) संथाली



प्र.५. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?

१)राज्यघटनेची उद्द्देशिका

२)राज्याची मार्गदर्शक तत्वे✔️✔️

३)मूलभूत कर्तव्य

 ४) नववी सूची


प्रश्न.६.योग्य कथन/कथने ओळखा.

१)४२ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.

२)८६ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये ११ कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.

A)कथन (A) फक्त

B)कथन (ब) फक्त

C)दोन्ही कथने (A) (B) बरोबर आहेत🖋️🖋️

D)दोन्ही कथने (A) (B) चूक आहेत



प्रश्न.७.रजनेतीच्या मार्गदर्शक तत्त्वंच्या संधर्भात कोणते गुंणशिष्टे गैरलागू ठरते ?

१)मूलभूत आधीकारांशी  अनुरूप

२) न्यायालयीन निर्णय योग्य 🖋️🖋️

३) परिवर्तन

४) कल्याणप्रद


प्रश्न.९.कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आहे ?

१)राधाकृष्ण आयोग🖋️🖋️

२)मुदलियार आयोग

३)कोठारी आयोग

४) जॉन सार्जंट आयोग


प्रश्न.१०.१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठांची स्थापना झाली ?

१)मुंबई

२)पुणे🖋️🖋️

३) अमरावती

४)कोल्हापूर


प्रश्न.११.सेंट्रल हिंदु कॉलेज ची स्थापना कोणी केली ?

१)स्वामी दयानंद

२)स्वामी विवेकानंद

३) अँनी बेझंट🖋️🖋️

४) केशव चंद्र सेन



प्रश्न.१२.मराठी भाषा पंधरवाडा केव्हा साजरा केला जातो ?

१)१९ ते २४ नोव्हेंबर

२)१५ ते २९ डिसेंबर

३)१ ते १५ जानेवारी🖋️🖋️

४)१ ते १५ फेब्रुवार



प्रश्न.१३.'खटूआ समिती' खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?

१)GST संकलन

२) ओला उबेर भाडे निश्चिती

३)रेल्वे आधुनिकीकरण🖋️🖋️

४)सरपंच - गोपिनियातेची शपत


प्रश्न.१४.महाराष्ट्रातील सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चा हेतू कोणता ?

१) मुख्यमंत्र्यांना सुरक्षा प्रदान करणे सुरक्षित ठेवणे

२) सामाजिक सुरक्षा

३) शासकिय संकेत स्थळावरील माहिती सुरक्षित ठेवणे

४)सांस्कृतिक वारसा स्थळांची सुरक्षा🖋️🖋


1. शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?

1) ३६९ 

 2) ५४७

 3) ६३९ ✅✅✅

 4) ९१२


2. धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

 1) सोडियम क्लोरेट ✅✅✅

 2) मायका

 3) मोरचुद

 4) कॉपर टिन

3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर


 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 

 2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .

 3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .

 4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅


4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅

 2) दोन

 3) चार

 4) सहा


5. मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ 

 2) ब ✅✅✅

 3) ड

 4) ई


6. खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल 

 2) रेल्वे

 3) जहाज

 4) वरिल सर्व ✅✅✅


7. २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२

 3) २३०.५२

 4) २.३५२ ✅✅✅


8. त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅

 2) अंतर

 3) चाल

 4) विस्थापन 


9. होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल 

 2) रबर

 3) रबर

 4) सूची✅✅✅


10. हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅

 2) नायट्रोजन

 3) कार्बनडाय ऑक्साईड

 4) हेलियम



1] कोणता राज्य वा केंद्रशासित प्रदेश ‘सुकून - कोविड-19 बीट द स्ट्रेस’ नावाने एक उपक्रम राबवित आहे?


(A) दिल्ली

(B) मध्यप्रदेश

(C) जम्मू व काश्मीर✅✅

(D) अंदमान निकोबार बेट


कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद संघाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली?


(A) दिलीप उम्मेन✅✅

(B) टी.व्ही. नरेंद्रन

(C) भास्कर चटर्जी

(D) रतन जिंदल


रेल्वेच्या कोणत्या विभागामध्ये ‘रेल-बॉट’ हे रोबोटिक उपकरण विकसित करण्यात आले?


(A) दक्षिण-पश्चिम रेल्वे विभाग

(B) मध्य रेल्वे विभाग

(C) दक्षिण-पूर्व रेल्वे विभाग

(D) दक्षिण-मध्य रेल्वे विभाग✅✅


परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी तयार केलेल्या नवीन मोबाइल अ‍ॅप नाव काय आहे?


(A) नॅशनल टेस्ट अॅसेसमेंट

(B) नॅशनल टेस्ट अभ्यास✅✅

(C) परीक्षा अभ्यास

(D) यापैकी नाही


कोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे?


(A) डॉ. हर्ष वर्धन✅✅

(B) लेमोगांग क्वापे

(C) एडमा ट्रॉओर

(D) हिरोकी नाकातानी



राज्यसेवा, PSI-STI-ASO मुख्य परीक्षा प्रश्नसंच, [01.06.20 10:36]

📕 कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?


(A) हैदराबाद✅✅

(B) मुंबई

(C) दिल्ली

(D) बंगळुरू


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?


(A) बियास नदी

(B) रावी नदी✅✅

(C) चिनाब नदी

(D) झेलम नदी


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📘 वद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?


(A) अल्जेरिया

(B) ट्युनिशिया

(C) लिबिया

(D) लेबनॉन✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?


(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस✅✅

(B) फ्लिपकार्ट

(C) पेटीएम

(D) इन्फोसिस


📘 कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?


(A) मध्यप्रदेश

(B) राजस्थान

(C) उत्तराखंड✅✅

(D) हरयाणा


१) १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला. 


१) ५ 

२) १०👍👍

३) १५

४) २०



२) सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?


१) लॉर्ड कर्झन  

२) लॉर्ड मिन्टो👍👍

३) मोंटेग्यु 

४)  चेम्सफर्ड


३)---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले 


१) १८५८

२)  १८११

३) १८६१

४) १८३३👍👍



४) १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या  गव्हर्नर  जनरल ला भारताचा  गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर  जनरल ----------------- हे होते 


१) विल्यम बेंटिक👍👍

२) वॉरन हेस्टीग्ज

३) रोबर्ट क्लाइव्ह

४) लॉर्ड कोर्नवालीस



५) १७७३  च्या रेग्युलेटिंग  कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते

 

१) विल्यम बेंन्टीक 

२) वॉरन हेस्टीग्ज👍👍

३) रोबर्ट क्लाइव्ह

४ लॉर्ड कोर्नवालीस


६) भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?


१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज👍👍

२) लॉर्ड वेलस्ली

३) लॉर्ड मिंटो

४) लॉर्ड विल्यम बेंटिक


७) भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?


१) वॉरन हेस्टींग्ज

२) विल्यम कॅरी

३) लॉर्ड विल्यम बेंटिक

४) चार्ल्स बॅबेज

५) लॉर्ड कॉर्नवालीस👍👍



८) ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात

कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) रोबर्ट हुक 

२) जॉन स्नोव

३) लॉर्ड कॉंर्नवालीस👍👍

४) रॉबर्ट कोच



९) भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?

१)फ्रँकेल 

२)लॉर्ड कर्झन

३) रिकेट्स

४) लॉर्ड कॉंर्नवालीस👍👍



१०) भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?

१) एम.डब्लू.beijerinck

२) लॉर्ड विल्यम बेंटीक👍👍

३) जे.एच. वॉलकर

४)लॉर्ड मिंटो



११) भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून कोणाला  ओळखतात?


१) रॉबर्ट क्लाइव्ह

२) जेम्सफर्ड

३)रिपन👍👍

४)लॉर्ड विल्यम बेंटिक



१२)------पासून मद्रास प्रांतात अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली.

१) १ सप्टेंबर१९१७

२) १सप्टेंबर१९१८

३) १सप्टेंबर १८१६

४) १सप्टेंबर१९१६👍



१३) 1919 ला कोणत्या प्रांतात व्हाईसरॉय चेम्सफोर्डने रॉलेक्ट अॅक्ट लागू केला.

१) पंजाब👍👍

२) हरियाणा

३) बंगाल

४) महाराष्ट्र


१४)-------च्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फूट पडून काँग्रेसचे विभाजन झाले.


१) १९०६

२) १९०७👍👍

३) १८०७

४) १९०५



१५) होमरूल चळवळ सर्वप्रथम-----मध्ये सुरू करण्यात आली होती.


१) थायलंड

२) भारत

३) आयर्लंड👍👍

४) इराण


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?


 ✅19 ते 25

     31 ते 35

    22 ते 24

    31 ते 51


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.


✅ राष्ट्रपती

      उपराष्ट्रपती

      पंतप्रधान

       राज्यप ल


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?


      राष्ट्रपती

      राज्यपाल

      पंतप्रधान

✅ सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती


4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?


 ✅11 डिसेंबर 1946

      29 ऑगस्ट 1947

      10 जानेवारी 1947

      9 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.


      परिशिष्ट-1

      परिशिष्ट-2

 ✅परिशिष्ट-3

      परिशिष्ट-4


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.


 ✅47

      48

      52

    यापैकी नाह.


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?


      डॉ. आंबेडकर

 ✅डॉ. राजेंद्रप्रसाद

      पंडित नेहरू

      लॉर्ड माऊंटबॅटन


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


      डॉ. राजेंद्रप्रसाद

 ✅डॉ. आंबेडकर

       महात्मा गांधी

       पंडित नेहरू


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?


      लोकसभा

      विधानसभा

✅ राज्यसभा

      विधानपरिषद


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?


 ✅लोकसभा सदस्य

      मंत्रीमंडळ

      राज्यसभा सदस्य

      राष्ट्रपती


11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?


      1.8 वर्षे

      6 वर्षे

      4 वर्षे

✅ 5 वर्षे


12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?


      राष्ट्रपती

      सभापती

      उपराष्ट्रपती

 ✅पतप्रधान

"चलेजाव चळवळ १९४२"



नुकतेच ७५ वर्ष पुर्ण
(संकल्प से सिध्दी - घोषणा)

२अधिवेशने-
१-वर्धा -प्रस्ताव संमत
२-गवालिया टँक,मुंबई-सुरु

ठराव मंजुर-८ अॉगस्ट १९४२

कारण-
क्रिप्स वाटाघाडी फिस्कटल्या
जपाण आक्रमण
महागाईचा भडका
महायुध्द

घोषणा-
चले जाव (युसुफ मेहेरअली)
करा अथवा मरा(गांधी)

अटक-(अॉपरेशन झिरो अवर)

गांधी-आगाखाण पॕलेस,पुणे
नेहरु-अल्मोडा
जयप्रकाश नारायण-हजारीबाग कारागृह

असहभागी घटक-
मुस्लीम लीग,
हिंदु महासभा
लिबरल पार्टी
भारतीय कम्युनीस्ट पक्ष


पत्रीसरकार-

महाराष्ट्र - सातारा
उत्तर प्रदेश -बलिया (भारतातील पहिले )
बंगाल -मिदनापुर /तामलुक-(गांधी बुढी-मतंगिणी हाजरा)
बिहार -पुर्णिया

गव्हर्नर -लाॕर्ड लिनलिथगो
INC चे अध्यक्ष-मौलाना आझाद

९ अॉगस्टला गवालिया टॕंक वर झेंडा फडकवणारी महिला-अरुणा असफ अली.
उमेश कुदळे

42वी घटनादुरुस्ती 1976

या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.