Ads

19 December 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) पुढील शब्दाचे अनेकवचनी रुप ओळखा. – आज्ञा

   1) आज्ञे    2) आज्ञा     
   3) आज्ञी    4) आज्ञाने
उत्तर :- 2

2) ‘देवाने’ या शब्दातील प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?

   1) प्रथमा    2) व्दितीया   
   3) तृतीया    4) सप्तमी

उत्तर :- 3

3) ‘कोणीही गडबड करू नका’ हे वाक्य होकारार्थी करा.

   1) शांत बसणारे गडबड करीत नाहीत    2) गडबड करणारे शांत बसतात
   3) काय ही गडबड !        4) सर्वांनी शांत बसा

उत्तर :- 4

4) ‘पांढरे स्वच्छ दात मुखास शोभा देतात’ या वाक्यातील अधोरेखित शब्द .................. चे काम करतात.

   1) उद्देश्यविस्तार  2) उद्देश्य     
   3) क्रियापद    4) विशेषण
उत्तर :- 1

5) खालील वाक्यातील ‘प्रयोग’ ओळखा. – आईने मधुराला बोलावले.

   1) कर्तरीप्रयोग    2) भावे प्रयोग   
   3) कर्मणीप्रयोग    4) संकीर्ण प्रयोग

उत्तर :- 2

6) खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. – ज्याने हे भांडण उरकले, तो माघार घेईल.

   1) दर्शक सर्वनाम    2) संबंधी सर्वनाम   
   3) आत्मवाचक सर्वनाम    4) पुरुषवाचक सर्वनाम

उत्तर :- 2

7) ‘झाड पाडले’ या वाक्यात ‘पाडले’ या क्रियापदाचा प्रकार ओळखा.

   1) संयुक्त क्रियापद    2) प्रयोजक क्रियापद
   3) अनियमित क्रियापद    4) शक्य क्रियापद

उत्तर :- 2

8) ‘मला बोलवत नाही’ अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा.

   1) प्रयोजक      2) शक्य     
   3) सहाय्यक      4) अकर्तृक

उत्तर :- 2

9) पर्यायी उत्तरांतील ‘अवधिवाचक कालवाचक क्रिया – विशेषण’ कोणते ?

   1) दिवसेंदिवस थंडी वाढतच गेली      2) पक्षीण क्षणोक्षणी पडत होती
   3) नेहमी त्यांचे असेच असते      4) तो कैकवेळा सांगूनही आला नाही

उत्तर :- 3

10) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात ओळखा. – कोंडिबा झाडाखाली शांत झोपला होता.

   1) केवलप्रयोगी      2) क्रियाविशेषण   
   3) शब्दयोगी अव्यय    4) नाम

उत्तर :- 3

चालू घडामोडी प्रश्नसंच

📍 कोणत्या देशाच्या सैन्याला ‘संयुक्त राष्ट्रसंघ पदक’ प्राप्त झाला?

(A) दक्षिण कोरिया
(B) फ्रान्स
(C) चीन
(D) भारत✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 "माइंड मास्टर" शीर्षक असलेले आत्मचरित्र _ यांनी लिहिले आहे.

(A) विश्वनाथन आनंद✅✅
(B) गुकेश
(C) सूर्य शेखर
(D) हरिकृष्ण

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या लेखकाने ‘दक्षिण आशियाई साहित्यासाठी DSC पारितोषिक 2019’ जिंकला?

(A) सुकेतू मेहता
(B) विक्रम सेठ
(C) अमिताभ बागची✅✅
(D) अनुजा चौहान

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ऊर्जा-कार्यक्षम गृहनिर्माण कार्यक्रमासाठी भारताने कोणत्या देशाकडून 277 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचे कर्ज मिळवले?

(A) जर्मनी✅✅
(B) फ्रान्स
(C) रशिया
(D) इस्त्राएल

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 __ रोजी ‘स्टीलिंग इंडिया 2019’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला गेला होता.

(A) 10 डिसेंबर
(B) 15 डिसेंबर
(C) 12 डिसेंबर
(D) 16 डिसेंबर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्य सरकारने ‘व्हर्च्युअल पोलिस स्टेशन’ उभारण्याचा निर्णय घेतला?

(A) ओडिशा
(B) गुजरात
(C) आंध्रप्रदेश✅✅
(D) कर्नाटक

विज्ञान प्रश्नसंच

1) पृथ्वीच्या वयमापनासाठी खालीलपैकी कोणते किरणोत्सारी मूलद्रव्य वापरतात ?
   1) युरेनिअम    2) केशिअम    3) थोरिअम    4) रेडिअम
उत्तर :- 1

2) अ) डी.एन.ए. व आर.एन.ए. यामध्ये नुक्लीक आम्ले व कार्बनी संयुगे असतात.
    ब) टेरिलीन वस्त्राचे धागे कार्बन संयुगापासून निर्माण होते.
   वरील विधानांपैकी योगय विधान / ने ओळखा.
   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ व ब दोन्ही    4) अ व ब दोन्हीही नाहीत
उत्तर :- 3

3) खालील विधानांचा विचार करा.
   अ) प्रथिने तसेच विकरांचे स्त्रावांच्या स्वरूपात उत्सर्जन करून वहनाचे काम करतात.
   ब) पीटिका व रिक्तीकांच्या निर्मिती सहभागी असतात.
   क) पेशी भित्तीका, लयकारिका आणि प्रद्रव्यपटल यांच्या निर्मितीत सहभाग घेतात.
   1) केंद्रक    2) तंतुकणिक    3) गॉल्गी संकुल    4) यापैकी नाही
उत्तर :- 3

4) खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.
   1) सिझिअम – 137    -  कर्करोगावर उपचारासाठी
   2) सेलेनिअम – 75    -  रक्तप्रवाहाचा अभ्यास करण्यासाठी
   3) स्ट्रॉन्शिअम – 85    -  हाडांची निर्मिती व चयापचाय अभ्यास
   4) कोबाल्ट – 57    -  ॲनिमियाचे निदान
उत्तर :- 2

5) अ) मालिका बंधन हा कार्बनचा एकमेव व्दितीय गुणधर्म आहे.
    ब) हा गुणधर्म कार्बन फक्त कार्बन मूलद्रव्याशी पाळतो.
   वरील विधानांपैकी अयोग्य विधान / ने ओळखा.
   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ व ब दोन्ही    4) अ व ब दोन्हीही नाहीत
उत्तर :- 2 

महत्त्वाचे 10 चालू घडामोडी प्रश्न उत्तरे

1) कोणाला “भारतीय ग्रेटा” म्हणून संबोधले जाते?
उत्तर : लिसिप्रिया कंगुजम

2) परराष्ट्र मंत्रालयात सचिव (पश्चिम) या पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
उत्तर : विकास स्वरूप

3) इंडिया डिझाईन कौन्सिलच्यावतीने कोणता उपक्रम चालविण्यास सुरूवात करण्यात आला आहे?
उत्तर : चार्टर्ड डिझाईन्स ऑफ इंडिया आणि डिझाईन एज्युकेशन क्वालिटी मार्क

4) ‘आंतरराष्ट्रीय तटस्थता दिन’ कधी साजरा केला जातो?
उत्तर : 12 डिसेंबर

5) राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक समिती याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून कोणत्या व्यक्तीची निवड करण्यात आली?
उत्तर : सुनील शेट्टी

6) ‘टाईम्स मॅगझिन पर्सन ऑफ द ईयर 2019’ हा सन्मान कोणत्या व्यक्तीला देण्यात आला?
उत्तर : ग्रेटा थुनबर्ग

7) “इंडिया स्किल्स रिपोर्ट 2019” हा अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आला?
उत्तर : व्हीबॉक्स, पीपल स्ट्रॉंग आणि भारतीय उद्योग महासंघ

8) ‘आयर्न युनियन-12’ हा अमेरिका आणि कोणत्या अरब देशांदरम्यानचा लष्करी सराव आहे?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती

9) 72 मीटर एवढ्या लांबीच्या ‘द्रज’ पुल कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : जम्मू व काश्मीर

10) कोणता बेट जगातला सर्वात नवीन देश बनला?
उत्तर : बोगेनविले

सरकारी योजना - शुभमंगल सामुहिक विवाह योजना

⚡ महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या / शेतमजुरांच्या मुलीच्या सामुहिक विवाहासाठी त्याचप्रमाणे नोंदणीकृत विवाहासाठी शुभमंगल सामुहिक विवाह योजना शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येत आहे. सदर योजना ही ग्रामीण भागातील शेतकरी / शेतमजुर यांच्या मुलीसाठी त्याचप्रमाणे ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील मुलीच्या विवाहासाठी या योजनेतून अनुदान देण्यात येते.

🧐 योजनेच्या प्रमुख अटी : सदर योजनेंतर्गत पात्र ठरण्यासाठी विदयार्थ्यांच्या पालकांचे वार्षिंक उत्पन्न  2 लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक असून विद्यार्थ्याने मागील वर्षात 50 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवणे आवश्यक आहे.

📄 आवश्यक कागदपत्रे :

▪ जमिनीचा 7/12 उतारा
▪ रहिवासी दाखला
▪ उत्पन्नाचा दाखला

💫 लाभाचे स्वरूप असे :

● या योजनेंतर्गत शेतकरी / शेतमजुर यांच्या कुटुंबातील मुलींच्या विवाहासाठी आवश्यक असलेल्या मंगळसुत्र व इतर वस्तुंची खरेदी करण्यासाठी प्रती जोडपे 10 हजार रुपये अनुदान दिले जाते.
● सामुहिक विवाह आयोजित करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रती जोडप्यामागे 2 हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान दिले जाते.
योजना जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत (DPDC) मार्फत राबविली जाते.
● शुभमंगल सामुहिक विवाह योजनेची व्याप्ती वाढवून, ती केवळ शेतकरी / शेतमजुर यांच्यासाठी न ठेवता अ.जा. / अ.ज./ वि.जा. / भ.ज. / वि.मा.प्र. वगळता अन्य प्रवर्गातील राज्यातील 1 लाखापेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व निराधार / परित्यक्ता / विधवा महिलांच्या फक्त 2 मुलींच्या विवाहाकरीता अनुज्ञेय आहे.

🏢 या ठिकाणी संपर्क साधावा: जिल्हा नियोजन विकास समिती (DPDC)

CBI अधिकारी बी. पी. राजू: ‘इंडिया सायबर कॉप ऑफ द ईयर 2019’ पुरस्काराचे विजेता

🔸केंद्रीय अन्वेषण विभागाचे अधिकारी बी. पी. राजू ह्यांना 'इंडिया सायबर कॉप ऑफ द ईयर 2019' हा सन्मान देऊन गौरविण्यात आले आहे.

🔸17 डिसेंबर 2019 रोजी हरयाणाच्या गुरुग्राम या शहरात झालेल्या वार्षिक माहिती सुरक्षा शिखर परिषदेदरम्यान या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

🔸राजस्थानातल्या एका अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेत झालेल्या फसवणूकीच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात त्यांच्या भूमिकेसाठी हा सन्मान बी. पी. राजू ह्यांना NASSCOM-DSCI यांच्यावतीने देण्यात आला आहे.

🔸त्या प्रकरणात बी. पी. राजू यांच्या नेतृत्वात असलेल्या चौकशी पथकाने नऊ आरोपींना अटक केली. छडा लावताना त्यांनी सायबर तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल उपकरणांमधून महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केले. मुख्य म्हणजे हा तपास अल्पावधीतच पूर्ण करण्यात आला होता.

CBI विषयी

🔸केंद्रीय अन्वेषण विभाग (Central Bureau of Investigation -CBI) ही भारताची प्रमुख तपास संस्था आहे. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ही संस्था कार्य करते. स्पेशल पोलीस इस्टेब्लीशमेंट (SPE) या मूळ नावाने त्याची स्थापना सन 1941 मध्ये झाली.

ही एक वैधानिक संस्था आहे. हा विभाग सरकारी विभागातल्या लाचखोरी, भ्रष्टाचार, घोटाळे प्रकरणी तपास करते.

शशी थरूर, अनुराधा पाटील यांना साहित्य अकादमी

◾️काँग्रेस नेते आणि लेखक शशी थरूर,

◾️मराठी कवयित्री अनुराधा पाटील,

◾️हिंदी साहित्यिक नंदकिशोर आचार्य यांच्यासह २३ साहित्यिकांना बुधवारी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले.

◾️२०१९ या वर्षासाठी अकादमीने या पुरस्कारांची घोषणा केली.

📌थरूर यांना 📖 'अॅन इरा ऑफ डार्कनेस' या पुस्तकासाठी,

📌अनुराधा पाटील यांना 📖'कदाचित अजूनही' या काव्यसंग्रहास,

📌नंदकिशोर आचार्य यांना 📖'छीलते हुए अपने को' या हिंदी काव्यसंग्रहासाठी हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

▪️ २३ भाषांसाठी हे पुरस्कार घोषित करण्यात आले.

📖 सात कवितासंग्रह,
📖 सहा कथासंग्रह,
📖 तीन निबंध,
📖 एक कथेतर गद्य आणि आत्मचरित्र आदी साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे.

◾️साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आल्याचे

◾️नेपाळी भाषेसाठी अद्याप पुरस्काराची घोषणा करण्यात आली नाही आहे.

◾️साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रतिष्ठेचा समजला जातो.

💐ताम्रपत्र, शाल आणि एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

◾️२५ फेब्रुवारी २०२० रोजी नवी दिल्लीतील एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती साहित्य अकादमीकडून करण्यात आली आहे.

💐 पुढील भाषांसाठी पुरस्कार जाहीर

✍आसामी : जय श्री गोस्वामी महंत,
✍बंगाली : चिन्मय गुहा,
✍बोडो : फुकनचंद्र,
✍डोगरी : ओम शर्मा,
✍गुजराती : रतिलाल बोरीसागर,
✍ कन्नड : विजया,
✍कश्मिरी : अब्दुल अहद हाजिनी,
✍कोंकणी : निलबा खांडेकर,
✍मैथिली : कुमार मनीष,
✍मल्याळी : मधुसूदन नायर,
✍मणिपुरी : बेरिल,
✍मराठी : अनुराधा पाटील,
✍उडिया : तरुण कांती,
✍पंजाबी : किरपाल कजाक,
✍राजस्थानी : रामस्वरूप किसान,
✍संस्कृत : पेन्ना मधुसूदन,
✍ संताली : काली चरण,
✍सिंधी : ईश्वर मुरजानी,
✍ तमिळ : धर्मन,
✍तेलगू : बंदी नारायण स्वामी.

सार्वजनिक वितरण प्रणालीत प्रथिनेयुक्त अन्नपदार्थे समाविष्ट करण्याची NITI आयोगाची योजना

NITI आयोगाने सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) यामध्ये प्रथिनेयुक्त अन्नपदार्थांचा समावेश करण्यासाठीची योजना तयार केली आहे. त्यात मासे, कोंबडी आणि अंडी समाविष्ट करण्याच्या पर्यायांवर विचार केला जात आहे.

2020 साली प्रकाशित होणार्‍या NITI आयोगाच्या ‘15-इयर्स व्हिजन डॉक्युमेंट’मध्ये या बाबीचा समावेश असण्याची शक्यता आहे. ते 1 एप्रिल 2020 पासून प्रभावी होणे अपेक्षित आहे.

देशातल्या सामान्य नागरिकांना योग्य पोषण मिळावे या उद्देशाने प्रथिनेयुक्त अन्नपदार्थ स्वस्त दराने उपलब्ध करून दिले जाणार.

ठळक बाबी

🔸सध्या रेशन दुकानातून स्वस्त दरात तांदूळ, गहू, साखर आणि तेल हे पदार्थ वितरित केले जात आहेत.

🔸अन्नधान्न्यांच्या उत्पादनात भारत जवळपास स्वयंपूर्ण आहे. परंतू पोषणाच्या बाबतीत देश मागे आहे आणि उपासमारीत देश पुढे आहे.

🔸संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते 195 दशलक्ष भारतीय कुपोषित आहेत. जागतिक उपासमारीपैकी एक चतुर्थांश भार भारतावर आहे.

मराठमोळ्या स्मृतीला ICC कडून मिळाला बहुमान

​​

टीम इंडियाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मंधाना हिला ICC च्या २०१९ या वर्षातील एकदिवसीय आणि टी २० संघात स्थान मिळाले आहे.

वर्षभरात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंचा मिळून ICC वर्षाअखेरीस एक संघ जाहीर करते.

त्यातील एकदिवसीय आणि टी २० अशा दोनही संघात भारताच्या स्मृती मंधानाचा समावेश करण्यात आला आहे.

स्मृतीने वर्षभरात ५१ एकदिवसीय सामने तर ६६ टी २० सामने खेळले.

त्यात तिने अनुक्रमे २ हजार २५ आणि १ हजार ४५१ धावा केल्या.

तिच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ICC कडून तिला हा बहुमान मिळाला आहे.

स्मृतीव्यतिरिक्त शिखा पांडे, झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांचाही वर्षाच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे.

तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव या दोघींनी टी २० संघात स्थान मिळवले आहे.

"NEW BRAND AMBASSADORS"

1.अक्षय कुमार ➖ सड़क सुरक्षा, स्वच्छ भारत (U.P और उत्तराखंड)

2.आमिर खान ➖ VIVO, phonePe, जल शक्ति अभियान

3.विराट कोहली ➖ पीएनबी, American Tourists, Uber india

4.अमिताभ बच्चन ➖ हीपेटइटिस बी, DD किसान चैनल

5.सोनू सूद ➖ फिट इंडिया

6.हिमा दास ➖ Adidas, Assam Sport

7.शिल्पा शेट्टी ➖ स्वच्छ भारत मिशन

8.काजोल ➖स्वच्छ आदत स्वच्छ भारत

9.माधुरी ➖ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, माँ अभियान

10.दिया मिर्ज़ा ➖स्वच्छ साथी कार्यक्रम

11.परिणीति चोपड़ा ➖Australian Tourists

12.कैटरीना कैफ ➖ Reebok

13.मेरी कोम ➖ PUMA (women's catagory

14.करीना कपूर ➖ swasth immunised india campaign

15.शाहरुख खान ➖ पश्चिम बंगाल, Dubai Tourism, Hundai Motor car

●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आंध्र प्रदेशात राज्यात तीन राजधान्या होणार

🖋आंध्र प्रदेशात  भविष्यात तीन राजधान्या असू शकतात, विकास कामांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी दिल्या आहेत.

🖋जगनमोहन रेड्डी यांनी जाहीरनाम्यात केलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी आणि शिक्षण, सिंचन आणि पायाभूत सुविधा विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी विभागानुसार राज्याची राजधानी करण्यात येणार असल्याचे संकेत आज (ता.१७) दिले.

🖋राज्याच्या
📌 विशाखापट्टणम,
📌 अमरावती,
📌 कुरनूल या तीन राजधान्या असू शकतात असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

🖋प्रस्तावित विविध बाबींचा अभ्यास करण्यासाठी नगररचना तज्ज्ञांची असलेली समिती काही दिवसांत अहवाल पाठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

🖋मुख्यमंत्री म्हणाले, 'तीन राजधान्या करण्याचा विचार आपण करत असून, प्रस्तावित
📌 अमरावती शहरातून विधिमंडळाचे कामकाज चालेल तर,
दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच
📌 कुरनूल येथून न्यायालयीन प्रक्रिया चालेल. तर,
तिसरी राजधानी
📌 विशाखापट्टणम येथून प्रशासकीय खात्याचा कारभार चालेल'. यामुळे राज्याचा सर्वांगीण विकास होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

🖋जगनमोहन रेड्डी यांनी आपल्या २५ सदस्यांच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्रिपदे निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता.

🖋एखाद्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पाच उपमुख्यमंत्री असण्याची देशातील ही पहिलीच वेळ होती.

🖋 त्याचप्रमाणे राज्याला तीन राजधान्या असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

📌 अनुसूचित जाती,
📌अनुसूचित जमाती,
📌 मागासवर्ग,
📌अल्पसंख्य आणि
📌 कापू समाजातील प्रत्येकी एका सदस्याची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. मंत्रिमंडळामध्ये दुर्बल घटकांना प्राधान्य देण्याच्या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला होता.

18 December 2019

आजचे प्रश्नसंच 18/12/2019


Q1) भारतातील सर्वात जास्त श्रमशक्ती कोणत्या क्षेत्रात आहे?
      🔴प्राथमिक ✅✅✅

     ⚫️ द्वितीय

      🔵तृत्तीय

     ⚪️ वरील सर्व

       

Q2) डब्लू.टी. ओ. चे मुख्य कार्यालय............येथे आहे.
      🔴न्यूर्यॉक

      ⚫️वॉशिग्टन

      🔵लंडन

      ⚪️जिनिव्हा✅✅✅

           

Q3) कोणत्या बॅंकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बॅंक ऑफ इंडिया अस्तित्वात आली ?
      🔴बॅंक ऑफ हिंदोस्तान

      ⚫️इंपिरियल बॅंक✅✅✅

      🔵प्रेसिडेन्सी बॅंक

      ⚪️सेंट्रल बॅंक

      

Q4) भारताची मध्यवर्ती बॅंक कोणती ?
     🔴 बॅंक ऑफ बॉम्बे

      ⚫️रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया✅✅

      🔵स्टेट बॅंक ऑफ इंडिया

      ⚪️अशी बॅंक नाही

          

Q5) भारतात सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा कोठे भरते?
      🔴सोनपूर✅✅✅

      ⚫️पुष्कर

      🔵जयपूर

      ⚪️रायबरेली

        

Q6) भारतातील सर्वात उंच व मोठा असलेला गोमटेश्वरचा पुतळा कोणत्या राज्यात आहे?
    🔴  आंध्र

     ⚫️ तामिळनाडू

    🔵  कर्नाटक✅✅✅

     ⚪️ केरळ

       

Q7) बालिका दिन  हा दिवस कोणाचा जन्मदिवस आहे ?
      🔴पंडिता रमाबाई

      ⚫️इरावती कर्वे

      🔵सावित्रीबाई फुले✅✅✅

      ⚪️डॉ. आनंदी गोपाळ

         

Q8)  भारताचा पहिला राष्ट्रपुरुष  ह्या पुस्तकात डॉ. माधव पोतदार यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे?

      🔴बाळशास्त्री जांभेकर

      ⚫️लोकमान्य टिळक

      🔵महात्मा गांधी

      ⚪️ना. जगन्नाथ शंकरशेट✅✅

       

Q9) फिल्म फेअर पुरस्कार  कोणाद्वारे देण्यात येतो?
      🔴टाईम्स ऑफ इंडिया✅✅

      ⚫️इंडियन एक्सप्रेस

      🔵द हिंद

      ⚪️लोकशक्ती टाईम्स

        

Q20) रेमन मॅगसेसे  पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो?
      🔴१९५०

      ⚫️१९५५

      🔵१९६५

      ⚪️१९५७✅✅✅

      

Q11) गेट वे ऑफ इंडिया  निर्माण झाल्याचे साल कोणते?
      🔴१९०१

      ⚫️१९०२

      🔵१९०४

      ⚪️१९११✅✅✅

        

Q12) रेडक्रॉस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
      🔴लेपान्स

     ⚫️ व्हिएन्ना

      🔵जिनिव्हा✅✅✅

      ⚪️पॅरीस

        

Q13) ओझोन दिन  कोणता दिवस आहे?
      🔴१५ जून

      ⚫️१५ मे

      🔵१८ मार्च

      ⚪️१६ सप्टेंबर✅✅✅

         

Q14) हैद्राबाद जवळील बोलाराम या ठिकाणच्या राष्ट्रपती निवासस्थानाला काय नाव आहे ?
      🔴राष्ट्रपतीभवन

      ⚫️राजभवन

      🔵निलायम✅✅✅

      ⚪️मंगलधाम

        

Q15) नदी जोड योजनेस कोणते नाव देण्यात आले आहे.?
      🔴सरीता क्रांती

      ⚫️अमृत क्रांती✅✅✅

      🔵जलक्रांती

      ⚪️जलस्वराज्य

         

🔹राष्ट्रीयकृत बैंक आणि त्यांची कार्यालय

1. अलाहाबाद बैंक - कोलकाता

2. बैंक ऑफ इंडिया - मुंबई

3. बैंक ऑफ महाराष्ट्र - पुणे

4. केनरा बैंक - बैंगलोर

5. सेंट्रल बैंक ऑफ इंडिया - मुंबई

6. कॉरपोरेशन बैंक - मंगलौर

7. देना बैंक - मुंबई

8. इंडियन बैंक - चेन्नई

9. इंडियन ओवरसीज बैंक - चेन्नई

10. ओरिएंटल बैंक ऑफ कॉमर्स - नवी दिल्ली

11. पंजाब नेशनल बैंक - नवी दिल्ली

12. पंजाब एंड सिंध बैंक -- नवी दिल्ली

13. सिंडिकेट बैंक - मणिपाल

14. यूको बैंक - कोलकाता

15. यूनियन बैंक ऑफ इंडिया - मुंबई

16. यूनाइटेड बैंक ऑफ इंडिया - कोलकाता

17. विजया बैंक - बैंगलोर

18. आंध्रा बैंक - हैदराबाद

19. बैंक ऑफ बड़ौदा - मुंबई

पोलीस भरती प्रश्नसंच

Q1)  १४ जानेवारी हा दिवस काय म्हणून पाळला जातो?
     🔴 बालदिन✅

     ⚫️ युवकदिन

     🔵 तटरक्षक दिन

     ⚪️ भूगोल दिन

       
Q2)न्यूयॉर्क शहर  कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे?
      🔴 हड्सन✅

      ⚫️ पोटोमॅक

      🔵 थेम्स

     ⚪️ इब्रो

            
Q3)  महाराष्ट्रात सर्वाधिक समुद्रकिनारा कोणत्या जिल्ह्यास लाभलेला आहे?
      🔴 मुंबई

      ⚫️ रत्नागिरी✅

      🔵 ठाणे

      ⚪️ सिंधुदुर्ग

          
Q4)  सर्वात जास्त पाण्याची गरज असणारा वृक्ष कोणता?
      🔴 सागवान✅

      ⚫️ निलगिरी

      🔵 आंबा

      ⚪️ बांबू

           
Q5)  भारतातील थोरियमवर चालणारे पहिले अणुशक्ती केंद्र खालीलपैकी कोठे स्थापन झाले?
      🔴 तारापूर✅

      ⚫️ उडगमंडलम्

      🔵 कल्पक्कम

      ⚪️ काक्रापार

           
Q6) खालीलपैकी कोणते पीक कमी पावसावर येऊ शकते?
      🔴रागी

      🔵तूर

      ⚫️बाजरी✅

      ⚪️तांदूळ

       
Q7)  कोणत्या राज्यात जास्त प्रमाणात काळी माती आढळते?
      🔴कर्नाटक

      ⚫️तामिळनाडू

      🔵पंजाब

      ⚪️महाराष्ट्र✅

        
Q8) भारतातील पहिला लोहमार्ग कोणता
      🔴कलकत्ता-हावरा

      ⚫️मुंबई-ठाणे✅

      🔵मद्रास-पटणा

      ⚪️पुढीलपैकी कोणतेच नाही

        
Q9)  भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक कॉफी उत्पादन होते.
      🔴तामिळनाडू

      ⚫️आसाम

      🔵पश्चिम बंगाल

      ⚪️कर्नाटक✅

       
Q10)  संत्र्याचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते?
      🔴मराठवाडा

      ⚫️कोकण

      🔵विदर्भ✅

      ⚪️खानदेश

        
Q11) भारतातील सर्वात जास्त श्रमशक्ती कोणत्या क्षेत्रात आहे?
      🔴प्राथमिक✅

     ⚫️ द्वितीय

      🔵तृत्तीय

     ⚪️ वरील सर्व

        
Q12) डब्लू.टी. ओ. चे मुख्य कार्यालय............येथे आहे.
      🔴न्यूर्यॉक

      ⚫️वॉशिग्टन

      🔵लंडन

      ⚪️जिनिव्हा✅

           
Q13) कोणत्या बॅंकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बॅंक ऑफ इंडिया अस्तित्वात आली ?
      🔴बॅंक ऑफ हिंदोस्तान

      ⚫️इंपिरियल बॅंक✅

      🔵प्रेसिडेन्सी बॅंक

      ⚪️सेंट्रल बॅंक

      
Q14) भारताची मध्यवर्ती बॅंक कोणती ?
     🔴 बॅंक ऑफ बॉम्बे

      ⚫️रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया✅

      🔵स्टेट बॅंक ऑफ इंडिया

      ⚪️अशी बॅंक नाही

          
Q15) भारतात सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा कोठे भरते?
      🔴सोनपूर✅

      ⚫️पुष्कर

      🔵जयपूर

      ⚪️रायबरेली

        
Q16) भारतातील सर्वात उंच व मोठा असलेला गोमटेश्वरचा पुतळा कोणत्या राज्यात आहे?
    🔴  आंध्र

     ⚫️ तामिळनाडू

    🔵  कर्नाटक✅

     ⚪️ केरळ

       
Q17) बालिका दिन  हा दिवस कोणाचा जन्मदिवस आहे ?
      🔴पंडिता रमाबाई

      ⚫️इरावती कर्वे

      🔵सावित्रीबाई फुले✅

      ⚪️डॉ. आनंदी गोपाळ

         
Q18)  भारताचा पहिला राष्ट्रपुरुष  ह्या पुस्तकात डॉ. माधव पोतदार यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे?

      🔴बाळशास्त्री जांभेकर

      ⚫️लोकमान्य टिळक✅

      🔵महात्मा गांधी

      ⚪️ना. जगन्नाथ शंकरशेट

       
Q19) फिल्म फेअर पुरस्कार  कोणाद्वारे देण्यात येतो?
      🔴टाईम्स ऑफ इंडिया✅

      ⚫️इंडियन एक्सप्रेस

      🔵द हिंद

      ⚪️लोकशक्ती टाईम्स

        
Q20) रेमन मॅगसेसे  पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो?
      🔴१९५०

      ⚫️१९५५

      🔵१९६५

      ⚪️१९५७✅