Thursday 21 May 2020

लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१)


आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले.

   डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली. २६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस  म्हणून पाळला गेला.

   आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली.

५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला.

गांधी गोलमेज परिषदेस गेले. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...