Thursday 21 May 2020

Railway.

🅾डलहोसीने 1853 मध्ये मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे सुरु केली

🅾 हि रेल्वे सिंध, साहीब, सुलतान या इंजिनांनी आेढली

🅾 या रेल्वेने पहिल़्यांदा प्रवासाचा मान जगन्नाथ शंकर शेठ यांना मिळाला

🅾 भारतात रेल्वे मार्गांची उभारणी ब्रिटिश भांडवलदारांनी व भारतातील ब्रिटिश सरकारने केली

🅾रेल्वे मार्ग बांधण्यासाठी ब्रिटिश भांडवलदारांनी 350 कोटी रुपये गुंतवले, त्यावर सरकारने 5 टक्के व्याज दिले.

🅾1869 पर्यंत 6 हजार किमी रेल्वेमार्ग उभारला

🅾 1905 पर्यंत 45 हजार किमी रेल्वेमार्ग बांधले

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋🦋 🦋

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...