Wednesday 20 July 2022

१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे :-



🔹 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 🔹


🔸१) सिंधुदुर्ग : रत्नागिरी : १ मे १९८१ 

🔹२) जालना : औरंगाबाद : १ मे १९८१


🔸३) लातूर : उस्मानाबाद : १६ ऑगस्ट १९८२ 

🔹४) गडचिरोली : चंद्रपुर : २६ ऑगस्ट १९८२

 

🔸५) मुंबई उपनगर : मुंबई शहर :4ऑक्टो १९९०


🔹६) वाशीम : अकोला : १ जुलै १९९८ 

🔸७) नंदुरबार : धुळे : १ जुलै १९९८


🔹८) हिंगोली : परभणी : १ मे १९९९

🔸९) गोंदिया : भंडारा : १ मे १९९९


🔹१०) पालघर : ठाणे : १ ऑगस्ट २०१४

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2024

◆ नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात वडनगर गुजरात येथून करण्यात येणा...