Saturday 18 May 2024

१ मे १९६० नंतर महाराष्ट्रात निर्माण झालेले जिल्हे :-

🔹 नवीन जिल्हा : मूळ जिल्हा : निर्मिती 🔹


🔸१) सिंधुदुर्ग : रत्नागिरी : १ मे १९८१ 

🔹२) जालना : औरंगाबाद : १ मे १९८१


🔸३) लातूर : उस्मानाबाद : १६ ऑगस्ट १९८२ 

🔹४) गडचिरोली : चंद्रपुर : २६ ऑगस्ट १९८२

 

🔸५) मुंबई उपनगर : मुंबई शहर :4ऑक्टो १९९०


🔹६) वाशीम : अकोला : १ जुलै १९९८ 

🔸७) नंदुरबार : धुळे : १ जुलै १९९८


🔹८) हिंगोली : परभणी : १ मे १९९९

🔸९) गोंदिया : भंडारा : १ मे १९९९


🔹१०) पालघर : ठाणे : १ ऑगस्ट २०१४

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...