10 April 2022

आजचे प्रश्नसंच


1)चर्चेत असलेले ‘क्रॅस्पेडोट्रोपिस ग्रेटाथुनबर्गे’ हे काय आहे?
(A) पर्यावरणीय कार्यकर्ता
(B) गोगलगायची नवी प्रजाती.  √
(C) सस्तन प्राण्याची नवी प्रजाती
(D) जिवाणूची नवी प्रजाती

2)‘H1B व्हिसा’ याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. हे अमेरिकेच्या मालकांना कोणत्याही व्यवसायात परदेशी कामगारांना तात्पुरती नोकरी देण्यास परवानगी देते.

2. मुक्कामाचा कालावधी पाच वर्षांचा असून तो आठ वर्षांपर्यंत वाढवितात येतो.

दिलेल्यापैकी अचूक विधान असलेल्या पर्यायाची निवड करा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2). √

3)पंधरावी ‘जी-20 शिखर परिषद’ _मध्ये भरणार.
(A) सौदी अरब. √
(B) टोकियो
(C) नवी दिल्ली
(D) अमेरिका

4)भारताच्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते ___ येथे ‘कृषी तंत्रज्ञान व नवकल्पना’ विषयक परिषदेचे आणि प्रदर्शनीचे उद्घाटन झाले.
(A) चंद्रशेखर आझाद विद्यापीठ, कानपूर
(B) आसाम कृषी विद्यापीठ, जोरहाट
(C) प्रा. जयशंकर तेलंगणा राज्य कृषी विद्यापीठ, हैदराबाद.  √
(D) डॉ. राजेंद्र प्रसाद केंद्रीय कृषी विद्यापीठ, समस्तीपूर

5)नॉर्थईस्ट फ्रंटियर रेल्वे (NF) कन्स्ट्रक्शन ऑर्गनायझेशन ही संस्था _ येथे भारतातला सर्वात उंच रेल्वे पूल बांधत आहे.
(A) शिलांग
(B) मणीपूर
(C) दिसपूर
(D) कोहिमा.  √

6)कोणत्या राज्य विधानसभेच्या सभापतींना ‘आदर्श विधानसभा अध्यक्ष पुरस्कार’ देवून सन्मानित करण्यात आले?
(A) केरळ विधानसभा.  √
(B) कर्नाटक विधानसभा
(C) तेलंगणा विधानसभा
(D) आंध्र विधानसभा

7)________ कडून ‘राष्ट्रीय वित्तीय समावेशन धोरण 2019-24’ सादर करण्यात आले.
(A) अर्थ मंत्रालय, भारत सरकार
(B) भारतीय रिझर्व्ह बँक. √
(C) NITI आयोग
(D) यापैकी नाही

8)‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ मोहिमेच्या अंतर्गत जम्मू व काश्मीर आणि लडाख यांची जोडी कोणत्या राज्यासोबत तयार केली गेली?
(A) तामिळनाडू.  √
(B) केरळ
(C) तेलंगणा
(D) उत्तरप्रदेश

9)कोणत्या मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय पातळीवर ‘जागरूकता कार्यक्रम 2020’ चालवला आहे?
(A) महिला व बाल विकास मंत्रालय
(B) मनुष्यबळ व विकास मंत्रालय
(C) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय
(D) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय.  √

10)34 वी ‘कान्स ओपन’ ही बुद्धीबळ स्पर्धा कोणी जिंकली?
(A) डी. गुकेश.  √
(B) अर्जुन एरिगसी
(C) आर्यन चोप्रा
(D) कार्तिक वेंकटरमन
  
__________________________

1)३६ चौ.से.मी. क्षेत्रफळ असलेले असलेले व पूर्णांकात बाजू असलेले एकूण किती आयात काढता येतील?

A) ३
B) ४    √
C) ६
D) ५

2)एका वर्गातील ३९ मुलांचे सरासरी वय १७ आहे. शिक्षकांचे वय मिळविल्यास सरासरी १८ होते तर शिक्षकांचे वय किती?

A) ४१
B) ५७   √
C) ५२
D) ५०

3)एका मिश्रधातूमध्ये ३७% पितळ, ४६% जस्त व उरलेले तांबे आहे, तर त्या प्रकारच्या ५०० ग्रॅम मिश्रधातूमध्ये किती तांबे आहे?

A) ९० ग्रॅम
B) ८० ग्रॅम
C) ८५ ग्रॅम    √
D) १०० ग्रॅम

4)A चा पगार B च्या पगाराच्या 20% कमी आहे. तर B चा पगार A च्या पगाराच्या किती टक्क्यांनी जास्त आहे?

A) 16%
B) 25%   √
C) 20%
D) 10%

5)एका समभूज चौकोनाचे कर्ण १२ सें.मी. व १६ से.मी. आहेत, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती?

A) २८
B) १९२
C) ९६    √
D) १०८

6)९ संख्यांची सरासरी १५ आहे. त्यातील पहिल्या ५ संख्यांची सरासरी १२ आहे व शेवटच्या तीन संख्यांची सरासरी २० आहे. तर सहावी संख्या काढा?

A) ७५
B) १५   √
C) २५
D) २०

7)एक घड्याळ दर तासाला ६ सेकंद पुढे जाते व दुसरे घड्याळ दर तासाला ६ सेकंद मागे पडते, तर सकाळी ८ वाजता दोन्ही घड्याळे बरोबर लावल्यास दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता त्यांच्यात किती फरक पडेल?

A) १२० मिनिटे
B) ४ मिनिटे   √
C) ० मिनिटे
D) ३ मिनिटे

8)एका वस्तूच्या मूळ किंमतीत २०% कपात केल्यामुळे तिच्या विक्रीत २०% वाढ झाली, तर दुकानदाराच्या गल्ल्यावर काय परिणाम होईल?

A) ४% ने घट   √
B) ८% ने घट
C) ८% ने वाढ
D) ४% ने वाढ

9)दोन संख्यांचा लसावि ३१५ असून त्याचा मसावी २१ आहे. तर त्या दोन संख्यांची बेरीज खालीलपैकी कोणती?

A) २९४
B) १६८   √
C) १४०
D) २८६

10)दोन रेल्वे एकाच लांबिच्या असून त्या परस्परांच्या विरूद्ध दिशेने जात आहेत. त्या एकमेकांना ५४ सेकंदात ओलांडतात, तर त्यांचा वेग अनुक्रमे ७२ कि.मी./तास व ४८ कि.मी./तास असेल तर गाड्यांची प्रत्येकी लांबी किती मीटर असेल?

A) ८००
B) ९५०
C) ८००
D) ९००.  √

11)जादूटोणा प्रतिबंधक अध्यादेश महाराष्ट्रात केव्हा लागू करण्यात आला?

 15 ऑगस्ट 2013

 24 ऑगस्ट 2013

 26 ऑगस्ट 2013.  √

 वरील पैकी कोणतेही नाही

12)एका पेक्षा अधिक वेगवेगळ्या कालावधीकरता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत?

 श्री. शंकरराव चव्हाण

 श्री. यशवंतराव चव्हाण. √

 श्री. वसंतराव पाटील

 श्री. शरदचंद्र पवार

13)ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते?

 ठाणे

 अंदमान

 मंडाले

 एडन.  √

14) इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

 नीळ

 भात फक्त

 गहू फक्त

 भात व गहू.  √

15)‘श्रीपती शेषाद्री प्रकरण’ ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

 जगन्नाथ शंकर सेठ

 बाळशास्त्री जांभेकर.  √

 भाऊ दाजी लाड

 छत्रपती शाहू महाराज

16) —–% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

 79

 59

 49.  √

 39

17)रेडी बंदर हे —— च्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे.

 आंबा

 नैसर्गिक वायु

 कोळसा

 लोह खनिज.  √

18)कोणत्या उद्योगात कार्बन ब्लॅक प्रमुख कच्चा माल म्हणून वापरले जाते?

 सिमेंट उद्योग

 चर्मोद्योग

 काच उद्योग

 रबर माल उद्योग.  √

19)भारतातील कोणकोणत्या राज्यावरुन कर्कवृत्त जाते?

 गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मणीपुर

 गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मेघालय

 गुजरात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, मिझोरम.  √

 गुरजात, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल, नागालँड

.20) खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठीचा कर्जपुरवठा 40 टक्क्यांवरून 10 टक्क्यांवर कमी करण्याची शिफारस केली?

 स्वामिनाथन समिती

 चेलय्या समिती

 नरसिंहम समिती.  √

 केळकर समिती

लक्षात ठेवा


Ques. नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या बाबतीत कोणते विधान बरोबर नाही

A. या पदाला घटनात्मक दर्जा आहे
B. त्यांची नेमणुक राष्ट्रपती द्वारे केली जाते
C. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो
D. संसदेच्या सल्लाशिवाय राष्ट्रपती त्यांना पदावरून काडू शकतात
Ans. त्यांचा कार्यकाळ 5 वर्षे किंवा वयाची 62 वर्षे पूर्ण होईपर्यंत असतो

Ques. योग्य विधान ओळखा अ. कलम 43 नुसार भारतात कुटीरउद्योगाला चालना देणे सरकारची जबाबदारी आहे. ब. कलम 40 नुसार पंचायत राज्याची स्थापना करणे केंद्राची जबाबदारी आहे.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही
Ans. वरील दोन्ही

Ques. भारतात जनहित याचिकेची सुरूवात ...................झाली

A. घटनादुरूस्तीने
B. न्यायालयीन पुढाकाराने
C. राजकीय पक्षांच्या पुढाकाराने
D. संसदेच्या कायद्याने
Ans. न्यायालयीन पुढाकाराने

Ques. योग्य विधान ओळखा अ. मतदार संघ पुनरर्चना आयोगाच्या शिफारसी लोकसभेत किंवा विधानसभेत सादर केल्यानंतर त्यात कोणत्याही प्रकारची सुधारणा करता येत नाही.
ब. मतदार संघ पुनरर्चना आयोगाच्या शिफारशींना कोर्टात आवाहन देता येऊ शकते.

A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही
D. यापैकी नाही
Ans. फक्त अ

Ques. आंतरराष्ट्रीय करारांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय संसद संपूर्ण देशासाठी किंवा देशाच्या काही भागासाठी कायदा करू शकते .........

A. सर्व राज्य सरकाराच्या सहमतीने
B. 2/3 राज्य सरकाराच्या सहमतीने
C. संबंधित राज्य सरकाराच्या सहमतीने
D. कोणत्याही राज्य सरकाराच्य सहमतीने
Ans. कोणत्याही राज्य सरकाराच्य सहमतीने

Ques. केंद्रीय आर्थिक संसादनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण दिते ?

A. राष्ट्रीय विकास परिषद
B. आंतरराज्य परिषद
C. नियोजन आयोग
D. वित्त आयोग
Ans. वित्त आयोग

Ques. खालील नद्यांच्या त्यांच्या खोर्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा .
(१) ब्रह्मपुत्र
(२) कृष्णा
(३) तापी
(४) कावेरी

A. २,१,४,३
B. २,४,३,१
C. १,२,४,३
D. १,३,२,४
Ans. १,२,४,३

Ques. खालील विधाने पाहवित व त्यातील कोणते योग्य नाही ते सांगवे .
(१) भारतात गाळाची मृदा सर्वात अधिक पसरलेली आहे .
(२) एकूणच गाळाची मृदा अत्यंत सुपीक असते .
(३) तिच्या वयोमानाप्रमाणे गाळाची मृदा २ वर्गवारीत मोडते - जुनी - बांगर आणि नवी - खादार.
(४)खादर मृदा बांगरपेक्षा अधिक सुपीक असते .
(५) गाळाच्या मृदेत पुरेशा प्रमाणात पोटँश , फॉस्फोरिक अँसिड व लाइज असते .
(६) गाळाची मृदा ऊस , भात ,गहू व कडधान्यांकरता उत्कृष्ट असते .

A. ३
B. ४
C. ५
D. एकही नाही .
Ans. एकही नाही .

Ques. खालीलपैकी कोणता विशेष गुणधर्म उष्ण व दमट विषुववृत्तीय हावामानात आढळात नाही .?

A. येथे हिवाळा नसतो .
B. दुपारी पाऊस पडतो .
C. वर्षभर सारखेच (Uniform)तापमान असते .
D. प्रतिरोध पर्जन्य .
Ans. प्रतिरोध पर्जन्य .

Ques. भारतात मासेमारी अत्यल्प प्रमाणात केली जाते कारण ......
(१) मोठ्या प्रमाणात अन्नधान्यावर अवलंबून राहणे .
(२)मासे साठवण्याच्या मर्यादित सोई .
(३) सरकार मासेमारीस प्रोत्साहन देत नाही .
(४) जास्त चांगली बाजरपेठ नाही .
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

A. १,३,आणि ४
B. २,३,आणि ४
C. १,२,आणि ४
D. फक्त ३
Ans. १,२,आणि ४

Ques. आपल्या देशाचे बरेच क्षेत्र मृदा धुपीमुळे प्रभावित आहे .मृदा धुपीखाली सर्वाधिक क्षेत्र असलेले राज्य कोणते ?

A. राजस्थान
B. मध्य प्रदेश
C. महाराष्ट्
D. उत्तर प्रदेश
Ans. राजस्थान

Ques. 'लू 'हे कोरडे आणि धुळीचे वारे भारताच्या वायव्य वाहणारं महिने .........

A. एप्रिल - मे
B. मे - जून
C. जून - जुलै
D. अॉक्टोबर - नोव्हेंबर
Ans. मे - जून

Ques. खालीलपैकी कोणते घटक वय रचनेवर परिणाम करतात?
(a)जन्मदर
(b)मृत्यूदर
(c)लोकसंख्येचे आकारमाण
(d)स्थालांतर

A. (b) (c) आणि (d)
B. फक्त (c)
C. फक्त (d)
D. वरीलपैकी कोणतीही नाही
Ans. वरीलपैकी कोणतीही नाही

Ques. भारताचे सर्वात पूर्वेकडील रेखावृत्त ............. आहे

A. 97° 25E
B. 68° 7'E
C. 82° 50'E
D. 90° 25'E
Ans. 97° 25E

Ques. गुरूशिखार खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेचे सर्वोच्च शिखार आहे ?

A. छोटा नागपूर
B. अरवली
C. विंध्या
D. मालवा
Ans. अरवली

Ques. खालीलपैकी कोणत्या राज्याच्यी किनारी प्रदेशात थोरियम हे अनूउर्जेसाठी म्हतवाचे खनिज इंधन आढळते ?

A. केरळ
B. गुजरात
C. तामिळनाडू
D. कर्नाटक
Ans. केरळ

Ques. मान्सूनच्या परतीच्या काळात ऑक्टोबर-नोहेंबर मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात पाऊस पडतो ?

A. आंध्रप्रेदश व तमिळनाडू
B. प.बंगाल व आसाम
C. केरळ व तामिळनाडू
D. महाराष्ट्र व गुजरात
Ans. आंध्रप्रेदश व तमिळनाडू

Ques. सिंधू नदीचा उगम खालीलपैकी कुठे होतो ?

A. गंगोत्री
B. यमुनोत्री
C. मान सरोवर जवळ
D. सांभर सरोवर जवळ
Ans. मान सरोवर जवळ

Ques. जगातील सर्वात अधिक पाऊस खालीलपैकी कुठे पडतो ?

A. चेरापुंजी
B. मनाली
C. मौसिनराम
D. सिक्कम
Ans. मौसिनराम

Ques. भारतातील घटकराज्य व केंद्रशासित प्रदेश संख्येचा योग्य पर्याय निवडा.

A. 28,7
B. 29,7
C. 28,6
D. 28,8
Ans. 28,8

Ques. विष्णूपुरी धरण कोणत्या नदी वर आहे ?

A. कोयना
B. पैनगंगा
C. भीमा
D. वरीलपैकी एक ही नाही
Ans. वरीलपैकी एक ही नाही

सामान्य ज्ञान

1)शास्त्रज्ञांना  या राज्यात एक नवीन प्रकारचा गुहेमध्ये राहणारा मासा सापडला.
(A) मणीपूर
(B) मेघालय.  √
(C) मिझोरम
(D) महाराष्ट्र

2)_______ यांनी ‘सस्टेनॅबिलीटी इंडेक्स’ सादर केला.

1. जागतिक आरोग्य संघटना (WHO)

2. संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF)

3. द लॅन्सेट मेडिकल जर्नल

दिलेल्यापैकी अचूक उत्तर निवडा:

(A) (1) आणि (2)
(B) (2) आणि (3)
(C) (1) आणि (3)
(D) (1), (2) आणि (3). √

3)भारतीय हवाई दलाचे ‘AN-32’ विमानाने भारतात तयार केलेल्या 10 टक्के मिश्रित जैव-जेट इंधनाचा उड्डाणासाठी वापर करून इतिहास रचला. जेट्रोफा झाडांपासून मिळविलेल्या तेलापासून इंधन तयार केले गेले आणि नंतर त्यावर _ येथे प्रक्रिया केली गेली.
(A) CSIR-IIP, देहरादून.  √
(B) CSIR-IIP, गांधीनगर
(C) CSIR-IIP, दिल्ली
(D) CSIR-IIP, बेंगळुरू

4)‘भारतातले सार्वजनिक ग्रंथालय’ याच्या संदर्भात खाली दिलेली विधाने विचारात घ्या:

1. आतापर्यंत 15 राज्यांनी स्वत:चा सार्वजनिक ग्रंथालय कायदा लागू केला आहे.

2. तामिळनाडू (पूर्वीचा मद्रास) हे सार्वजनिक वाचनालय कायदा लागू करणारे पहिले राज्य होते.

दिलेल्यापैकी अचूक विधान असणारा पर्याय निवडा:

(A) केवळ (1)
(B) केवळ (2).  √
(C) (1) आणि (2) दोन्ही
(D) ना (1), ना (2)

5)राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (NTCA) मान्यता दिल्यानंतर ‘मलाई महादेश्वर अभयारण्य’ ‘व्याघ्र प्रकल्प’ बनणार. ‘मलाई महादेश्वर अभयारण्य’ला _ या राज्यांच्या सीमा लागल्या आहेत.
(A) कर्नाटक आणि तामिळनाडू.  √
(B) कर्नाटक आणि केरळ
(C) केरळ आणि तामिळनाडू
(D) कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू

6)पक्के व्याघ्र प्रकल्पातून 629 किलोमीटरचा रस्ता तयार करण्यासाठीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्प _ या राज्यात आहे.
(A) आसाम
(B) मणीपूर
(C) अरुणाचल प्रदेश.  √
(D) कर्नाटक

7)कोणत्या व्यक्तीने ‘SERB महिला उत्कृष्टता पुरस्कार 2020’ जिंकला?
(A) डॉ. ए. जी. के. गोखले
(B) डॉ. अदिती गोवित्रीकर
(C) डॉ. अनिल अग्रवाल
(D) डॉ. नीती कुमार.  √

8)_________ राज्यात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय एकात्मकता शिबीर’ आयोजित करण्यात आले.
(A) सिक्किम.  √
(B) मणीपूर
(C) आसाम
(D) त्रिपुरा

9)_______ येथे ‘राष्ट्रकुल नेमबाजी व तिरंदाजी अजिंक्यपद 2022’ ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार.
(A) चंदीगड.  √
(B) नवी दिल्ली
(C) कोलकाता
(D) बंगळुरू

10)22 व्या विधी आयोगाच्या स्थापनेस सरकारने मान्यता दिली. ते _ वर्षाकरीता नियुक्त केले गेले आहे.
(A) 2 वर्ष
(B) 3 वर्ष.  √
(C) 4 वर्ष
(D) 5 वर्ष

___________________________


Ques. विश्वात सर्वात जास्त डाकघर कोणत्या देशात आहे?

A. चीन
B. ब्रिटेन
C. अमेरिका
D. भारत
Ans. भारत

Ques. भारतातएकुण डाकघरांच्या किती % डाकघर ग्रामीण भागात आहेत?

A. 89%
B. 50%
C. 80%
D. 60%
Ans. 89%

Ques. भारतात सार्वजानिक डाकसेवा कधी सुरु झाली?

A. 1835 ई.
B. 1837 ई.
C. 1830 ई.
D. 1832ई.
Ans. 1837 ई.

Ques. वर्तमान डाक विभागाची स्थापना कधी झाली?

A. स्पटेंबर 1854 ई.
B. अक्टूबर 1854 ई.
C. नवंबर 1854 ई.
D. जनवरी 1854 ई.
Ans. अक्टूबर 1854 ई.

Ques. भारतात प्रथम डाक तिकिट कोणत्या गवर्नर गणरल च्या शासनामधे सुरु झाली?

A. लॉर्ड डलहौजी
B. लॉर्ड कर्जन
C. लॉर्ड मियो
D. लॉड रिपन
Ans. लॉर्ड डलहौजी

आजचे प्रश्नसंच


Ques. डाकघर बचत योजना कधी सुरु झाली?

A. 1885 ई
B. 1880 ई
C. 1985 ई.
D. 1980 ई.
Ans. 1885 ई

Ques. भारतात पहिले डाक तिकिट कधी मुद्रित झाले?

A. 1854 ई.
B. 1850 ई.
C. 1954 ई
D. 1852 ई
Ans. 1854 ई.

Ques. भारतात डाक सूचकांक प्रणाली (पिन कोड प्रणाली) चा प्रारंभ कधी झाला?

A. 1972 ई
B. 1970 ई
C. 1872 ई.
D. 1870 ई.
Ans. 1972 ई

Ques. भारतात स्पीड पोस्ट सेवा कधी सुरु झाली?

A. 1886 ई.
B. 1980 ई
C. 1986 ई.
D. 1880 ई.
Ans. 1986 ई.

Ques. भारतामधे टेलीकॉम मिशन ची स्थापना कधी केली गेली?

A. 1 अप्रैल, 1986 ई.
B. 1 अप्रैल, 1980 ई.
C. 11 अप्रैल, 1886 ई.
D. 10 अप्रैल, 1980 ई.
Ans. 1 अप्रैल, 1986 ई.

Ques. भारतात विदेश संचार निगम लि. ची स्थापना कधी झाली?

A. 1980 ई.
B. 1988 ई.
C. 1888 ई.
D. 1880 ई.
Ans. 1988 ई.

Ques. भारतामधे मनीऑर्डर सेवा कधी सुरु झाली?

A. 14 फरवरी, 1995 ई.
B. 14 जनवरी, 1995 ई.
C. 14 दिसंबर, 1995 ई.
D. 14 मार्च, 1995 ई.
Ans. 14 जनवरी, 1995 ई.

Ques. भारतात किती पिन कोड झोन आहेत?

A. 6
B. 9
C. 10
D. 12
Ans. 9

Ques. ग्रीन चैनल काय आहे?

A. मनी ऑडर सेवा
B. ऑनलाइन सेवा
C. स्थानीय पत्रांसाठी डाक सेवा
D. विदेशी पत्रांसाठी डाक सेवा
Ans. स्थानीय पत्रांसाठी डाक सेवा

Ques. डाक सूचकांक मधे ऐकून किती संख्या असतात?

A. 12
B. 10
C. 6
D. 14
Ans. 6

Ques. भारतात S.T.D सेवा कधी सुरु झाली?

A. 1958 ई
B. 1960 ई
C. 1965 ई
D. 1950 ई
Ans. 1960 ई

Ques. पाहिली S.T.D सेवा कोणत्या दोन शहरांमधे सुरु झाली?

A. लखनऊ-महाराष्ट्र
B. लखनऊ-कानपुर
C. लखनऊ-दिल्ली
D. लखनऊ-गुजरात
Ans. लखनऊ-कानपुर

Ques. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना केव्हा करण्यात आली ?

A. १९७२
B. १९७४
C. १९७०
D. १९७६
Ans. १९७०

Ques. महाराष्ट्रान शासनाने 1984, या वर्षी कशासाठी प्राचार्य पी. बी. पाटील समिती नेमली होती ?

A. प्रशासकीय सुधारणा आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी
B. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींसाठी
C. नगरपरिषद व महानगरपालिका यांच्या जकाती संबंधी
D. जिल्हा परिषदच्या निवडणूक सुधारणाविषयी
Ans. ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय व आर्थिक बाबींसाठी

Ques. महाराष्ट्रात बारमाही वाहणारी नदी कोणती ?

A. नर्मदा
B. कावेरी
C. गोदावरी
D. कोणतीही नाही
Ans. कोणतीही नाही

Ques. 2011 सालच्या जनगणेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्या घनता आणि ................लोकसंख्या घनता एक समान आहे.

A. जळगांव
B. नाशिक
C. औरंगाबाद
D. रायगड
Ans. औरंगाबाद

Ques. पुढीलपैकी कोणते दोन वर्ग गणपती उत्सवाच्या आयोजनाच्या विरूध्द होते
अ. रानडेंच्या विचारसरणीचे उदारमतवादी हिंदू
ब.राष्ट्रीय सभेतील कर्मठ राजकारणी
क. बौध्द
ड. जैन

A. फक्त अ आणि ब
B. फक्त अ आणि ड
C. फक्त ब आणि क
D. फक्त अ आणि क
Ans. फक्त अ आणि ब

Ques. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे

A. एकूण 286 महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली
B. एकूण 288 जागापैकी फ़क्त 20 जागांवर महिला उमेदवार जिंकल्या
C. महिलांचे विधानसभेतील प्रतिनिधित्व 8%
D. लोकसंख्येनुसार राज्यातील सर्वात मोठा मतदार संघ ठाणे
Ans. एकूण 288 जागापैकी फ़क्त 20 जागांवर महिला उमेदवार जिंकल्या

Ques. खालीलपैकी कोणते चुकीचे आहे? 

A. पालघर हा महाराष्ट्राचा 36 वा जिल्हा आहे.
B. जिल्ह्यामध्ये पालघर,वसई,मोखाडा,जव्हार,वाडा,तलासरी,विक्रमगड़ आणि डहाणू हे आठ तालुके आहेत
C. जिल्ह्यात वसई-विरार,जव्हार,डहाणू आणि पालघर या चार नगरपरिषद आहेत
D. वरील एकही नाही
Ans. जिल्ह्यात वसई-विरार,जव्हार,डहाणू आणि पालघर या चार नगरपरिषद आहेत

Ques. महाराष्ट्राचा रेखवृत्तिय विस्तार..........ते...........आहे.

A. 70 5' ते 80 9'
B. 71 6' ते 81 8'
C. 72 6' ते 80 9'
D. 72 12' ते 81 8'
Ans. 72 6' ते 80 9'

Ques. पाहिली S.T.D सेवा कोणत्या दोन शहरांमधे सुरु झाली?

A. लखनऊ-महाराष्ट्र
B. लखनऊ-कानपुर
C. लखनऊ-दिल्ली
D. लखनऊ-गुजरात
Ans. लखनऊ-कानपुर

Ques. विधान (अ) -भारताच्या राज्यघटनेत अल्पसंख्य शब्दांची व्याख्या असते.
कारण ब- अल्पसंख्यांक आयोग ही बिगर घटनात्मक संस्था आहे.

A. (अ) आणि (ब) बरोबर आहेत, (ब) हे (अ) चे योग्य स्पष्टीकरण आहे.
B. (अ) आणि (ब) बरोबर आहे, (ब) हे (अ) चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
C. (अ) बरोबर आहे पण (ब) चूक आहे.
D. (अ) चूक आहे पण (ब) बरोबर आहे.
Ans. (अ) आणि (ब) बरोबर आहे, (ब) हे (अ) चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

Ques. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

A. मराठी
B. सिंधी
C. मारवाडी
D. संथाली
Ans. मारवाडी

Ques. खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

A. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर मतदान नसते.
B. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर केवळ 4 दिवस चर्चा होते.
C. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर 24 दिवस चर्चा होते
D. विधान परिषदेतील अर्थसंकल्पा बाबत वरील कोणताही पर्याय योग्य नाही.
Ans. विधान परिषदेत अर्थसंकल्पावर 24 दिवस चर्चा होते

Ques. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ. विधानसभेत पहिला तास प्रश्नोतरांचा असतो.
ब. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात कोणत्याही कामकाजाच्या दिवशी कोणत्याही खात्याला प्रश्न विचारले जातात.

A. केवल विधान अ चुकीचे ब नाही
B. केवळ विधान ब चुकीचे अ नाही
C. दोन्ही विधाने चुकीचे आहे
D. एकही विधान चुकीचे नाही
Ans. केवळ विधान ब चुकीचे अ नाही

Ques. खालील दोन विधानपैकी कोणते बरोबर आहे?
अ. डॉ. पी. सी. अलेक्झांडर महाराष्ट्राचे आतापावेतोचे सर्वात अधिक काळ राज्यपाल होते- सुमारे 10 वर्ष.
ब. श्री शरद पवार महाराष्ट्राचे आतापावेतो सर्वात अधिक काळ मुख्यमंत्री राहिली. त्यांचाही कालावधी सुमारे 10 वर्षे होता.

A. विधान अ योग्य परंतु ब नाही
B. विधान ब योग्य परंतु अ नाही
C. दोन्ही विधाने .योग्य
D. दोन्ही विधाने अयोग्य
Ans. विधान अ योग्य परंतु ब नाही

Ques. एकापेक्षा अधिक वेगवेगळया कालावधी करिता कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले नाहीत ?

A. श्री शंकरराव चव्हाण
B. श्री यशवंतराव चव्हाण
C. श्री वसंतराव पाटील
D. श्री शरदचंद्र पवार
Ans. श्री यशवंतराव चव्हाण

Ques. ब्रिटीशांनी वासुदेव बळवंत फळके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?

A. ठाणे
B. अंदमान
C. मंडाले
D. एडन
Ans. एडन

Ques. खालीलपैकी कोणत्या संस्थानची स्थापना दादा भाई नौरोजी यांनी केली ?
अ. ज्ञान प्रसारक मंडळी ब. बॉम्बे असोसिएशन
क. लंडन इंडियन असोसिएशन ड. ईस्ट इंडिया असोसिएशन

A. अ, ब आणि क फक्त
B. अ, क आणि ड फक्त
C. अ, ब आणि ड फक्त
D. अ, ब, क आणि ड
Ans. अ, ब, क आणि ड

Ques. भारतात रेल्वेचे जाळे उभारण्याकरिता लॉर्ड डलहौसीने नियोजन केले कारण
अ. भारताच्या अंतर्गत भागातून निर्यातीसाठी कच्चा मिळविण्यात सहजता यावी.
ब. ब्रिटीश भांडवली गुंतवणूकीवर नफा कमविण्याकरिता मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी.
क. भारतात स्वस्त व सहज वाहतूक उपलब्ध व्हावी ह्या करिता.

A. अ फक्त
B. अ आणि ब फक्त
C. ब आणि क फक्त
D. अ, ब आणि क
Ans. अ आणि ब फक्त

Ques. सर अॅलन ह्युम यांनी अखिल भारतीय राष्ट्रीय संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न का केले ?
अ. ते विचाराने उदारमतवादी होते.
ब. त्यांना भारतीय लोकांन बद्दल तळमळ होती.
क. त्यांना भारतीय लोकांनी सन्मानाने वागावे, असे वाटत होते.
ड. त्यांना भारतीयांना प्रशासनात सहभाग द्यावा, असे वाटत होते.
वरीलपैकी कोणत विधान बरोबर आहेत ?

A. अ आणि ब फक्त
B. अ आणि क फक्त
C. अ, ब आणि क फक्त
D. वरील तीन्ही पर्याय अयोग्य आहेत
Ans. वरील तीन्ही पर्याय अयोग्य आहेत

Ques. भारताला स्वातंत्र्य देण्याबद्दल ब्रिटीशांच्या धोरणात बदल झाला कारण
अ. ब्रिटेनमध्ये झालेले सत्तांतर
ब. भारतात राष्ट्रवादात आलेले उधान
क. द्वितीय जागतिक महायुध्दाचा परिणाम

A. अ अाणि ब फक्त
B. ब आणि क फक्त
C. अ आणि क फक्त
D. अ, ब आणि क
Ans. अ, ब आणि क

Ques. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायद्यात पदाधिकांर्याच्यावारूध्दच्या अविश्वास ठारावाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?

A. कोणताही अविशवासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्यांच्या किमान एटा - तृतीयांश संख्याब ळाने दाखल केला पाहिजे .
B. अविशवासाचा ठराव पारित हाण्याकरिता ऐकून सदस्यांच्या दोन - तृतीयांश संख्याबळाची आवश्यकता आसते .
C. कोणत्याही अविश्वासाच्य ठरावसाठी बोलाविलेल्या सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ असतात.
D. महिला व बालविकास समितीच्या सभापतीविरुध्द विशेष बाब म्हणून अविशवासाचा ठराव किमान तीन - चतुर्थांस सदस्यांच्या संख्याबळाने पारीत करणे आवश्यक असते
Ans. कोणत्याही अविश्वासाच्य ठरावसाठी बोलाविलेल्या सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केवळ असतात.