२५ एप्रिल २०२२

हवामानशास्त्र

हवामानशास्त्र

हवेचे तापमान, वातावरणातील दाब, वाऱ्याची गती व दिशा यांच्या परस्परसंबंधातून निर्माण होणारी वादळे, ढग, पाऊस, विजांचा कडकडाट आदी घटनांची कालमानानुसार बदलणाऱ्या वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास हवामानशास्त्र (इंग्लिश:
Meteorology, मीटिअरॉलजी ;) असे म्हणतात.

वातावरणातील या घडामोडीचे निरिक्षण करून त्यांचा अभ्यास करणे, त्यानुसार जवळच्या आणि दूरच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज बांधणे हे हवामानशास्त्रज्ञांचे प्रमुख काम असते. २३ मार्च हा दिवस ‘जागतिक हवामानशास्त्र दिन म्हणून साजरा होतो.

इतिहास संपादन करा
इसवी सन पूर्व सातव्या शतकात बॅबिलॉनमध्ये ढगांच्या रचनेवरून हवामानाचा अंदाज वर्तवला जात असे दिसून येते. ग्रीस, चीन व भारतात विविध नैसर्गिक निरीक्षणांचा व खगोलशास्त्राचा वापर हवामानाचा अंदाज वर्तविण्यासाठी केला जात असे. भारतीय ज्योतिष शास्त्रातील निरिक्षणांनुसार हस्त, मृग नक्षत्राच्या राशीतील स्थानानुसार पाऊस कधी पडणार, याचा अंदाज घेतला जात असे. परंतु हे ठोकताळे दर वेळी अचूक असतील असे घडत नसे. शिवाय ज्योतिषाच्या अभ्यासानुसार त्यात फरकही होण्याची शक्यता असे.

इ.स. १९२२ मध्ये लुइस फ्राय रिचर्डसन या हवामान शास्त्रज्ञाने अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धती सुचवली. या पध्हतीनुसार निरिक्षणांच्या सांख्यिक विश्लेषणानुसार सारखेपणा शोधून त्यानुसार काही प्रमाणात हवामान अंदाज वर्तविता येऊ लागले. मात्र ही आकडेवारी मोठी असत असे.

सद्य स्थिती संपादन करा
संगणकाच्या शोधाने हवामानशास्त्राचा अभ्यास सुकर झाला. हवामान निरीक्षणांचा उपयोग करून, अंदाज वर्तविण्याची सांख्यिक पद्धतीने गणिते करून, त्यानुसार अंदाज वर्तविण्याचे काम संगणक करू लागले. या नुसार नकाशे तयार करण्याचे कामही संगणक करू लागले.

साधने संपादन करा

वाऱ्याचा वेग मोजण्याचे साधन - अ‍ॅनोमिटर
हवामान निरीक्षणासाठी अनेक प्रकारची साधने वापरली जातात. या साधनांच्या मदतीने हवामानविषयक घटनेचे भौगोलिक स्थान, तिची तीव्रता, वेग, प्रकार, तिच्यामुळे होणारे तापमानातील बदल अशा निरीक्षणांची नोंद केली जाते. ही उपकरणे जमीन, समुद्र आणि वातावरण अशी तिन्ही ठिकाणी निरिक्षणासाठी नियुक्त केली जातत.

जमिनीवरील साधने - ही प्रामुख्याने हवामान वेधशाळांमध्ये असतात.
रडार - ठिकठिकाणी उभारलेले रडार रेडिओलहरींच्या साहाय्याने विविध प्रकारच्या वृष्टीचा- पाऊस, गारा, बर्फवृष्टी इत्यादींचा अभ्यास करतात. यातील पल्स डॉपलर प्रकारच्या रडारमुळे वाऱ्याचा वेग व दिशा यांची नोंद करता येते.
समुद्राच्या पाण्यावरील साधने - समुद्राच्या पाण्यावर हेलकावे खाणाऱ्या फुग्यांसारख्या तरंगणाऱ्या वस्तूंना बांधलेली उपकरणे पाणी व वारा या दोन्हींच्या वर्तणुकीची नोंद करतात.
वातावरणात सोडली जाणारी साधने - फुग्यांच्या साहाय्याने पृथ्वीच्या वातावरणात सोडले जाणारे रेडिओ संच तेथील विविध घटकांची निरीक्षणे रेडिओ-लहरींद्वारे पृथ्वीवर पाठवतात. अवकाशात पृथ्वीप्रदक्षिणा करणारे काही मानवनिर्मित उपग्रह खास हवामान निरीक्षणासाठी असतात व बदलांवर लक्ष ठेवून ते बदल कळवत राहतात. या शिवाय चक्रीवादळांचा अभ्यास करण्यासाठी त्या हवामानाच्या ठिकाणी सुरक्षित अंतरावरून घिरटय़ा घालत नोंदी करणारी खास विमाने सोडली जातात. ही विमाने म्हणजे एक प्रकारच्या उडत्या हवामान वेधशाळा असतात.
वरील सर्व प्रकारे केलेल्या निरीक्षणांचा उपयोग हवामान साच्या मध्ये (वेदर मॉडेल्स) करून नजीकच्या भविष्यातील हवामानाविषयी अंदाज वर्तविला जातो.

हवामान मॉडेल
हवामानाची मॉडेल करण्यासाठी प्रवाही पदार्थाच्या हालचालींविषयी समीकरणे तयार केली जातात. या समीकरणांच्या आधारे विविध स्थितीतील हवामानाचे संगणकीय साचे बनविले जातात.

हवामानाची माहिती - शेतकऱ्याचा हक्क

हवामानाची माहिती - शेतकऱ्याचा हक्क
हवामानाविषयी जगात माहितीचा प्रसार कसा होतो?
हवामान पीक सल्ला कुठे सर्वाधिक चांगला आहे?
आपल्याकडे हवामान साक्षरता कशी वाढेल?
दुष्काळ निवारणार्थ कसे उपाय करायला हवेत?
हवामान निर्देशांकाद्वारे विमा संरक्षण कसे शक्‍य आहे?
दुष्काळामुळे होणारे स्थलांतर रोखणे शक्‍य आहे का?
दक्षिण आशिया आणि आफ्रिका देशांत समन्वय का आवश्‍यक आहे?
हवामान माहितीवर नियंत्रण करणे कितपत योग्य आहे?
हवामान बदलाचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना बसतोय. मात्र, या बदलांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना हवामानविषयक कोणत्याही सक्षम सेवा पुरविल्या जात नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत आहे. उत्पादनातील सातत्य कायम राखण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार गावपातळीवर हवामान सेवा मिळणे आवश्‍यक आहे. जागतिक हवामान संस्थेच्या कृषी हवामान विभागाचे माजी प्रमुख आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेच्या आफ्रिका व दक्षिण आशियायी देशांतील शेतकरी संघ जोडणी प्रकल्पाचे मुख्य सल्लागार डॉ. मनावा शिवकुमार यांच्याशी "टीम ऍग्रोवन'ने साधलेला संवाद.

डॉ. शिवकुमार यांचा परिचय...

1973 ते 77 या काळात कृषी हवामानशास्त्र या विषयात पीएच.डी. केली. त्यानंतर हैदराबादमध्ये इक्रीसॅट संस्थेत सात वर्षे काम केले. त्यानंतर आफ्रिकेत व जिनिव्हा येथे काम केले. नायजेरियात त्यांनी 13 वर्षे दुष्काळ निर्मूलनविषयक कार्य केले. जागतिक हवामान संस्थेच्या कृषी हवामान विभागाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी मोलाची कामगिरी केली. त्यांचे 300 हून अधिक संशोधन निबंध व 51 पुस्तके प्रसिद्ध. 150 हून अधिक देशांमध्ये कामानिमित्त भ्रमंती. अतिशय सूक्ष्म अभ्यास व कृषी हवामानशास्त्रातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून जगभर लौकिक.

हवामानाविषयी जगात माहितीचा प्रसार कसा होतो?
ग्रामीण भागात हवामानविषयक माहितीचा प्रसार फारच सुमार आहे. मी जवळपास नायजेरियात 12 वर्षे काम केले. आफ्रिका खंडातील देशांत शेतकऱ्यांना आवश्‍यक माहिती देवाण-घेवाणाच्या दृष्टीने काहीही सुविधा नाहीत. दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीत येथील नागरिकांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात आजही होते आणि ही तेथे सर्वांत मोठी समस्या आहे. दुसरीकडे दक्षिण आशियामध्ये प्रचंड मोठी लोकसंख्या ही समस्या आहे. येथेही शेतकऱ्यांना सेवा-सुविधांचा दर्जा वाढविण्याची गरज आहे. याकरिता पहिल्यांदा उभय देशातील संवाद वाढविण्याची गरज आहे.

हवामान पीक सल्ला कुठे सर्वाधिक चांगला आहे?
अमेरिका, युरोपमध्ये प्रत्येक पिकासाठी कीड व रोगांचे मोड्युल आहे. इटलीमध्ये वाईन द्राक्ष हे मुख्य पीक, त्यांचे प्रत्येक किडीसाठी "वेदर मोड्युल' आहे. पिकाचे सर्वेक्षण व संनियंत्रण केले जाते. पिकावर देखरेख ठेवून तत्काळ माहिती पाठवतात. माहितीची देवाणघेवाण केली जाते. हवामानाची सद्यस्थिती व अंदाज यानुसार पुढे काय होईल याचे विश्‍लेषण केले जाते. त्यानुसार तत्काळ उपाययोजना केली जाते. चीनमध्ये प्रत्येक गावात माहिती केंद्र आहे. छोटी केबीन, एक मोठा स्क्रीन आणि त्यावर सतत माहिती येत असते. यास "फार्म मेट्रॉलॉजीकल सेंटर' (शेती हवामान केंद्र) असे स्वरुप असते. त्यानुसार पीक सर्वेक्षण (क्रॉप मॉनिटरींग) केले जाते. गरजेवर आधारित पिकांचा अंदाज दिला जातो. इटली, चीन हे देश प्रत्यक्ष अंमलबजावणी करत आहेत. टोळांचे सर्वेक्षण व नियंत्रण करण्यासाठी खूप चांगला उपयोग केला जातो. मलेशियामध्येही पिकांवरील किडीचा प्रादुर्भाव व त्या अनुषंगाने उपाययोजना यासाठी अतिशय चांगली माहिती व्यवस्था (इन्फॉर्मेशन सिस्टीम) राबवली जाते. याकरिता उपग्रह तंत्रज्ञान अतिशय उपयुक्त ठरू शकते. अमेरिकेने यात आघाडी घेतली आहे. आपल्याकडे इस्त्रोनेही यात खूप चांगले काम केले आहे. त्यांची दिशा योग्य आहे. मात्र, राज्य पातळीवर अत्यंत निराशाजनक स्थिती आहे.

आपल्याकडे हवामान साक्षरता कशी वाढेल?
हवामान साक्षरतेमुळे पीक संरक्षणाची पातळी उंचावते. विशेष करून आपल्या कृषी विद्यापीठांनी याकरिता प्रयत्न करण्याची गरज अधिक आहे. मात्र, आपल्या बऱ्याचशा कृषी विद्यापीठांमध्ये साधी "जीआयएस युनिट'ही नाहीत. जागतिक हवामान संस्थेने खूप वर्षांपूर्वीच सर्व विद्यापीठांमध्ये हवामान बदलविषयक अभ्यासक्रम सुरू करण्याच्या शिफारसी केल्या आहेत. पदवी पातळीवर हे अभ्यासक्रम सुरू होणे आवश्‍यक आहे. मात्र, आपल्या विद्यापीठांनी ही बाब गांभीर्याने घेतलेली दिसत नाही. कृषी विज्ञान केंद्रामार्फत कृषी सल्ला शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोचविण्याचे प्रयत्न काही ठिकाणी चांगले सुरू आहेत. मोबाईल हे त्यासाठी अतिशय चांगले माध्यम ठरत आहे. काही मोबाईल कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी विशेष सेवाही देऊ केली आहे. अगदी नेपाळसारख्या देशांमध्येही त्याचा चांगला वापर होतोय, ही आशादायक बाब आहे. प्रगत शेतकऱ्यांना आता जिल्हास्तर नाही, तर गावपातळीवर हवामान अंदाज, सल्ला हवा आहे. गावनिहाय अंदाज देण्यासाठी आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतील.

दुष्काळ निवारणार्थ कसे उपाय करायला हवेत?

दुष्काळ निवारण्याचा देखावाच जगभरात केला जातो. जेव्हा जेव्हा दुष्काळ होतो, तेव्हा तेव्हाच नियोजन आणि उपाययोजनांची पारंपरिक प्रथा अवलंबली जाते. योजना आणि तत्कालिक उपायांचा काहीच उपयोग होत नाही. याकरिता जगभरातील देशांनी स्वतंत्र धोरणच निर्माण करणे आवश्‍यक आहे. धोरण आल्यास ते सर्व सरकारी यंत्रणांसह राजकीय व्यवस्थेवर बंधनकारक असते. संयुक्त राष्ट्र संघाने याबाबत महत्त्वाची भूमिका घेतली आहे. याकरिता स्वतंत्र धोरण तयार करण्याच्या शिफारसी जगभरातील देशांना करण्यात आल्या. मात्र, फक्त ऑस्ट्रेलिया या एकाच देशात राष्ट्रीय दुष्काळ निवारण धोरण (नॅशनल ड्रॉट पॉलिसी) आहे. नियोजन, उपाययोजना नावापुरते असणे आणि त्याची अंमलबजावणी धोरण म्हणून होणे यात फार मोठे अंतर आहे. धोरण कायदेशीररित्या अंमलात येते. भारतात दुष्काळ ही मोठी समस्या आहे. मात्र, याबाबत अद्याप धोरण नाही. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण (नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍथॉरिटी) आहे. पण ते दुष्काळाकडे किती गांभीर्याने पाहतात हा प्रश्‍नच आहे. सध्या ब्राझिलमध्ये याबाबत खूप वेगाने काम सुरू आहे. दुष्काळविषयक धोरणाबरोबरच दुष्काळ विमा योजना (ड्रॉट इन्शुरन्स पॉलिसी) करण्यासाठीही प्रत्येक देशाने प्रयत्न करायला हवेत. राष्ट्रसंघ याबाबत आग्रही आहे. मात्र, याबाबत अपवाद वगळता कोणत्याही देशाकडून कार्यवाही झालेली नाही.

हवामान निर्देशांकाद्वारे विमा संरक्षण कसे शक्‍य आहे?
जगात वेदर इंडेक्‍स इन्शुरन्स ही व्याख्या कृषी आणि आपत्ती विमा क्षेत्रात वापरली जाते. साधारणत: सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचे झालेले नुकसान विम्या माध्यमातून त्याला काही प्रमाणात कसे परत करता येईल, याकडे हा निर्देशांक लक्ष वेधतो. यासाठी पाऊस गावपातळीपर्यंत मोजावा लागतो. आपल्याकडील हवामान यंत्रणेचा आधार यास पुरेसा नाही. दुसरीकडे हवामान बदलांच्या परिणामांमुळे पावसाच्या वितरणात खूप बदल झाला आहे. नुकसानीचे प्रमाण अपघाती झाले असून, त्याची तीव्रताही वाढली आहे. शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई मिळण्यासाठी गावपातळीवरील हवामानाची माहिती नोंदवली जाणे अत्यावश्‍यक आहे. याकरिता गावपातळीवर हवामान केंद्र उभारावीच लागेल. दुष्काळ निवारणाच्या दृष्टीनेही गावपातळीवर हवामान घटकांची नोंद होणे आवश्‍यक आहे.

दुष्काळामुळे होणारे स्थलांतर रोखणे शक्‍य आहे का?
दुष्काळ आणि स्थलांतर हे परस्परपूरक घटनाक्रम आहेत. अनादी काळापासून दुष्काळामुळे स्थलांतरे केली जात आहेत. आज 21 व्या शतकातही दुष्काळ आणि आपत्तींमुळे स्थलांतर होत असून, यात मोठी वाढ झाली आहे. आफ्रिकन खंडात तर ही समस्या सामाजिकदृष्ट्या अधिकच गंभीर स्वरुप धारण करत असते. येथील देशांच्या प्रत्यक्ष सीमारेषाच नाही. स्थलांतराविषयीची आंतरराष्ट्रीय संस्थाही आहे. पण तिचा देश व राज्य पातळीवर फारसा फायदा नसल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय पातळीवर देशांनी या विषयात लक्ष घालायला हवे. यासाठी ऐतिहासिक नोंदी महत्त्वाच्या ठरतील. सरासरीपेक्षा कमी पाऊस होतो, तेव्हा स्थलांतरात वाढ होते. प्रत्येक देशाने, राज्याने दुष्काळ व स्थलांतराच्या अनुषंगाने संवेदनशील क्षेत्र निश्‍चित करून त्यानुसार स्थलांतर थांबविण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाने याकरिता अधिक कार्यक्षम होण्याची आवश्‍यकता आहे. आपत्ती आल्यावर नुकसान निस्तारण्याचे काम करण्यापेक्षा; आपत्तीची तीव्रता कमी करण्यासाठीच्या कामावर मुख्य भर हवा. दुष्काळ हा वैयक्तिक पातळीवर न राहता सामाजिक पातळीवर आव्हान म्हणून स्वीकारला पाहिजे.

दक्षिण आशिया आणि आफ्रिका देशांत समन्वय का आवश्‍यक आहे?
अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेमार्फत दक्षिण आशियायी देश व आफ्रिका यांच्यातील शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आफ्रिका व दक्षिण आशियात हवामान, भूस्थिती व भूरचना, तापमान आदी अनेक घटकांमध्ये कमालीचे साम्य आहे. यामुळे या दोन्ही भागांतील शेतकऱ्यांमध्ये संवाद वाढल्यास, शेतकरी एकमेकांच्या संपर्कात राहिल्यास व त्यांच्यात माहिती व अनुभवाचे आदान प्रदान झाल्यास दोन्ही भागांच्या अनेक समस्या सुटण्यास मदत होऊ शकते. या उद्देशाने हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या संदर्भात "नेटवर्क' तयार झाल्यानंतर त्यामार्फत शेतकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या हवामानविषयक सेवांबाबतचा मोठा प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे. या नेटवर्कमधील शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. हवामान माहितीचा प्रसार, आदान प्रदान, हवामान अंदाज व सल्ला यास यात सर्वाधिक महत्त्व असेल. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतावरील हवामानाची नोंद व संभाव्य हवामानाचा अचूक अंदाज हवा आहे.

हवामान माहितीवर नियंत्रण करणे कितपत योग्य आहे?
अमेरिकेत प्रत्येक राज्याचे स्थानिक पातळीवर स्वतंत्र स्वयंचलित हवामान केंद्रांचे जाळे आहे. या केंद्रांच्या सर्व नोंदी, माहिती सर्व लोकांसाठी संकेतस्थळाच्या माध्यमातून खुली आहे. अमर्याद माहिती निःशुल्क उपलब्ध आहे. नागरिक कर भरतात त्यातूनही ही सर्व यंत्रणा उभी केलेली असते. लोकांच्या पैशातून उभारलेल्या गोष्टी लोकांसाठी पूर्णपणे खुल्या हव्यात हे धोरण त्यांनी अंमलात आणले आहे. आपल्याकडे क्षुल्लक माहिती मिळविण्यासाठीही मोठमोठे अडथळे व अव्वाच्या सव्वा किंमत मोजावी लागते. हवामानविषयक माहिती, आकडेवारी, नोंदी या प्रत्येक व्यक्तीसाठी खुल्या हव्यात. पूर्वीच्या तुलनेत आता स्वयंचलित हवामान केंद्रांचे तंत्रज्ञान अतिशय प्रगत झाले आहे. शिवाय त्याची किंमतही खूप कमी झाली आहे. कुठेही मानवी हस्तक्षेप किंवा चुका न होता थेट वापरायोग्य आकडेवारी संकेतस्थळावर उपलब्ध होत आहे. एकेका मिनिटाची अद्ययावत आकडेवारी प्राप्त होते. प्रत्येक गावात, प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्र असायलाच पाहिजे. ग्रामस्थांना हवामानाची माहिती देणे, सेवा पुरवणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. शेतीसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व घटकांच्या नोंदी घेतल्या जातात. गावात त्या प्रसिद्ध करता येतात व त्यानुसार शेतकऱ्यांना नियोजन करणे सोपे होते. या माहितीवर आधारित प्रत्येक पिकासाठीचे मॉडेल तयार करता येते. हवामान बदलाचा सामना करण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या गावातील हवामानाच्या अद्ययावत नोंदी मिळत राहणे, हवामानाचा अचूक अंदाज आणि पीकनिहाय सल्ला मिळणे अत्यावश्‍यक आहे, हा त्याचा मुलभूत हक्कही आहे. अशी सेवा पुरविण्याच्या दृष्टीने प्रत्येक देशाने, राज्याने पावले उचलली पाहिजेत.

भूगर्भशास्त्र

भूगर्भशास्त्र

Colocación de las rocas

मनुष्याने तंत्रज्ञानाचा विकास करण्यास आणि या ग्रहाच्या ज्ञानाची आवड निर्माण करण्यास सुरुवात केली असल्याने पृथ्वीची निर्मिती कशी झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आपला ग्रह कसा तयार झाला आहे आणि त्यास झालेली उत्क्रांती जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्व ज्ञान आणि वेषभूषा कृती कालक्रमानुसार विकसित करावी लागतील. येथून भूगर्भशास्त्र नावाची शाखा जन्माला येते भूविज्ञान. भूगोलशास्त्र ही विज्ञानाची एक शाखा आहे जी कालगोलिक मार्गाने पृथ्वीच्या निर्मिती आणि विकासाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करते.

या लेखामध्ये आम्ही भू भूगोलशास्त्रातील सर्व वैशिष्ट्ये आणि त्याचे महत्त्व काय सांगणार आहोत.

निर्देशांक

1 भू भूगर्भशास्त्र काय अभ्यास करतो
2 भू भूविज्ञान च्या शाखा
3 पृथ्वीच्या युगाचा अभ्यास कसा करावा
3.1 सागरांच्या खारटपणावर आधारित पद्धती
3.2 घट्ट गती-आधारित पद्धती
3.3 स्ट्रॅटीग्राफी आणि पॅलेओन्टोलॉजीवर आधारित पद्धती
3.4 पृथ्वी आणि सूर्यावरील थंडपणावर आधारित पद्धती
भू भूगर्भशास्त्र काय अभ्यास करतो

Geocronología y superposición de estratos

भूगोलशास्त्र एक विज्ञान आहे ज्याचे लक्ष्य निश्चित करण्यात सक्षम आहे पृथ्वीच्या इतिहासात घडलेल्या भूगर्भीय घटनांचे वय आणि कालक्रमानुसार. आपला ग्रह बनवणा the्या भौगोलिक घटकांची निर्मिती जाणून घेण्यासाठी, ज्या वेगवेगळ्या घटना घडल्या त्या क्रमाने ओळखले जाऊ शकतात. आपला ग्रह तयार झाल्यापासून होणा Every्या प्रत्येक घटनेने आज आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे आराम निर्मितीला चालना दिली. भू-क्रोनोलॉजीचे कार्य या सर्व भौगोलिक घटनांची तपासणी आणि ऑर्डर करणे आहे.

याव्यतिरिक्त, भू-क्रोनोलॉजिकल युनिट्स स्थापित करण्यास जबाबदार आहे. पृथ्वीवरील संपूर्ण इतिहासाला व्यापून टाईम स्केल प्रदान करणारी ही वेगळी, सतत आणि सलग एकके आहेत. याचे विश्लेषण करून अभ्यास केला जाऊ शकतो भौगोलिक वेळ आणि भूगोलमितीय माध्यमातून. ही शाखा जाणून घेण्यास प्रभारी आहे अनिश्चिततेच्या विशिष्ट डिग्रीसह परिपूर्ण वय. या वेळी जाणून घेण्यासाठी बर्‍याच भिन्न पद्धती वापरल्या जातात आणि त्यामध्ये बहुविज्ञान विज्ञान समाविष्ट आहे.

वास्तविक रॉक बॉडीजपासून बनविलेले स्ट्रॅटीग्राफिक युनिट्स ऑर्डर करण्याचा प्रयत्न देखील केला जातो. काळाच्या ओघात येणा all्या सर्व कालांतराने मर्यादा घालण्याचे महत्त्व म्हणजे, सर्व टप्प्यांप्रमाणेच बर्निंगची सतत भौतिक नोंद आहे. क्रोनोस्ट्राटिग्राफिक युनिट्समध्ये भौगोलिक वेळ समतुल्य असते:

भौगोलिक वेळ: काल, युग, कालखंड, युग, क्रोन
भूगर्भशास्त्र: एनोटेम, एरॅथेम, सिस्टम, मालिका, मजला, क्रोनोजोन
हे प्रत्येक प्रकारच्या मोजमापाचे एकक असे म्हटले जाऊ शकते.

भू भूविज्ञान च्या शाखा

geocronología

संबंधित नोंद

पॉपोकॅटेल ज्वालामुखी
ऊर्जेचे लोक देखील बायोस्ट्राट्रॅग्राफीपेक्षा वेगळे असल्याचे म्हटले जाऊ शकते. बायोस्ट्राट्रिग्राफी तलछटी खडकांच्या संबंधित कालक्रमानुसार जबाबदार आहे. खडकांमध्ये सापडलेल्या जीवाश्म सामग्रीच्या अभ्यासामुळे हे प्राप्त होऊ शकते. अशा प्रकारे, आपण वेळोवेळी निरंतर वेगवेगळे बायोझोन जाणून घेऊ आणि स्थापित करू शकता. हे बायोझोन स्ट्रॅटच्या सुपरपोजिशनच्या तत्त्वानुसार आणि फॉओनल वारसाच्या तत्त्वाद्वारे नियमित केले जातात. च्या सिद्धांत मध्ये दिली आहेत कॉन्टिनेन्टल वाहून नेणे.

फरक असा आहे की बायोस्ट्राट्रॅग्राफी एखाद्या खडकाचे अचूक वय प्रदान करण्यात अपयशी ठरते. फक्त जीवाश्मांच्या सर्व संघटना ज्ञात आहेत अशा कालावधीत ते ठेवण्याची जबाबदारी आहे.

पृथ्वीच्या युगाचा अभ्यास कसा करावा

इतिहासात आपल्या ग्रहावर ज्या भूगर्भ प्रक्रियेचे वय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी, भूगोलशास्त्रातील विविध पद्धती वापरल्या जातात. आम्ही त्यापैकी काही विश्लेषण करणार आहोत.

सागरांच्या खारटपणावर आधारित पद्धती
वयोगटासाठी परिमाणवाचक प्रयत्न केलेला पहिला प्रयत्न महासागराच्या खारटपणावर आधारित होता. सुरुवातीच्या गोड्या पाण्यापासून सुरू होणा starting्या महासागरामध्ये संधार घेण्यासाठी लागणा time्या वेळेची गणना करणे ही मुख्य कल्पना होती. प्रारंभिक महासागर आदिम वातावरणापासून घनतेने तयार झाले होते आणि त्यात मीठ नव्हते. ओहोळ आणि दोन नद्यांद्वारे खडकांमधून मीठ विरघळत होते आणि जेथे तो केंद्रित होता तेथे समुद्राकडे जात असे.

यामुळे आम्हाला हे माहित होते की नद्या वाहून नेणा solution्या क्षाराचे प्रमाण, समुद्रात मीठ किती आहे आणि मीठ साठवण्यासाठी आवश्यक असलेल्या वेळेची गणना करणे पुरेसे आहे. काही डेटा असल्यामुळे गणना पुरेसे नसल्याने ही पद्धत मुख्य पैकी एक नव्हती.

घट्ट गती-आधारित पद्धती
इतर लेखक वापरू शकतील ही कल्पना पृथ्वीच्या कवचातील गाळयुक्त खडक तयार होण्यासाठी लागणा time्या काळाची गणना करणे होय. या साठी, वाळूच्या दगडात गाळ जमा करण्यासाठी लागणा times्या वेळाचा अंदाज लावला जात असे. मग प्रत्येक भूगर्भशास्त्रीय कालावधीत खडक तयार झाला जास्तीत जास्त उत्तराधिकारी निश्चित करण्याचा प्रयत्न केला गेला. लेखकांचे अंदाज बरेच बदलणारे होते. तेथे स्ट्रॅटीग्राफिक स्तंभ आहेत जे 25 ते 112 किमी पर्यंत अगदी भिन्न असू शकतात. गाळाच्या वेगासाठी, वेगवेगळ्या स्थाने आणि खडकांच्या प्रकारांसह अत्यंत चल मूल्ये देखील होती.

स्ट्रॅटीग्राफी आणि पॅलेओन्टोलॉजीवर आधारित पद्धती
गणवेशाच्या प्रवृत्तीच्या उदयाबद्दल धन्यवाद, त्यात एक नवीन वैज्ञानिक मानसिकता समाविष्ट झाल्यामुळे ती खूप महत्वाची प्रगती होती. या कल्पनेत भूगर्भशास्त्रातील वेळ व्यावहारिकरित्या अमर्यादित आहे. याबद्दल धन्यवाद, थोड्या वेळाने भिन्न डेटा गोळा केला गेला जो आवश्यक वेळ वाढवत होता जेणेकरून सर्वकाही भूगर्भीय घटनेत दिले जाऊ शकते. अशा प्रकारे, सर्व बायबलसंबंधी अर्थ उलगडणे आणि वैज्ञानिक पद्धत सुधारणे शक्य आहे.

एकसारख्या मानसिकतेचे अनुसरण करणारे सर्व भूगर्भशास्त्रज्ञांना भूशास्त्रीय काळाचे दीर्घकाळ मिठाई होते. भौगोलिक प्रक्रिया भौगोलिक टाइम स्केलवर घडतात हे समजून घेताना हे आवश्यक आहे. तथापि, बायबलमध्ये अशा आपत्तीबद्दल इशारा दिला गेला ज्यामध्ये पृथ्वीने थोड्याच वेळात वातावरणात बदल घडवून आणला.

पृथ्वी आणि सूर्यावरील थंडपणावर आधारित पद्धती
या पद्धती थर्मोडायनामिक होते. पृथ्वीच्या युगाची समस्या सूर्याच्या तेजस्वीतेपर्यंत पोहोचली आहे. सूर्यप्रकाशाचा उष्णता त्याच्या अफाट वस्तुमानाच्या गुरुत्वाकर्षण आकुंचन दरम्यान तयार झालेल्या उष्णतेपासून होतो. या सिद्धांताची कल्पना आहे की कण केंद्राच्या दिशेने पडतात आणि संभाव्य उर्जा त्या शरद releasedतूतून बाहेर पडते आणि उष्णतेमध्ये बदलते. या कल्पनांसह त्यांनी अंदाजे 20 ते 40 दशलक्ष वर्षे.