स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
26 September 2025
चालू घडामोडी :- 25 सप्टेंबर 2025
◆ 23 सप्टेंबर 2025 रोजी सात वर्षे पूर्ण करणारी जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना "आयुष्मान भारत पंतप्रधान सार्वजनिक आरोग्य योजना" आहे.
◆ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) 23 सप्टेंबर 2018 रोजी रांची येथे सुरू करण्यात आली होती.
◆ राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) ने "सोलर पीव्ही पोटेंशियल असेसमेंट ऑफ इंडिया (ग्राउंड-माउंटेड)" हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
◆ अंत्योदय दिवस दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
◆ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) च्या अंमलबजावणीत उत्तर प्रदेश राज्य देशात पहिल्या स्थानावर आहे.
◆ अग्निकुल कॉसमॉसने चेन्नईतील IIT मद्रास रिसर्च पार्कमध्ये भारतातील पहिली खाजगी लार्ज-फॉर्मेट ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग सुविधा सुरू केली आहे.
◆ पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा येथील गोवर्धन इको व्हिलेज येथे "देसी फूड मॅटर्स" उपक्रमाचा शुभारंभ केला.
◆ राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयुर्वेदिक घटक आणि उत्पादनांचा डिजिटल डेटा मिळविण्यासाठी सुरू केलेल्या पोर्टलचे नाव "DRAVYA पोर्टल" आहे.
◆ मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना (बिहार) येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन केले.
◆ राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिन दरवर्षी 24 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
◆ आंध्र प्रदेश राज्याने भारतातील पहिले व्हॉट्सॲप आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म 'मन मित्र' लाँच केले आहे.
◆ भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी मोरोक्कोमध्ये टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) च्या संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले.
25 September 2025
चालू घडामोडी :- 24 सप्टेंबर 2025
24 September 2025
काही महत्त्वाच्या परिषदा व आयोजक ठिकाण
🔹️ जागतिक हायड्रोजन शिखर परिषद २०२५ - रॉटरडॅम, नेदरलँड्स
🔹️ ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - सातारा
🔹️ ५१ वी वार्षिक G7 शिखर परिषद - कॅनडा
🔹️ COP 33 (२०२८) - भारत
🔹️ २०२६ मधील ब्रिक्स शिखर परिषद - भारत
🔹️ वॉन हवामान बदल परिषद २०२५ - जर्मनी
🔹️ ७ वी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद - पुणे
🔹️ पहिला आसियान-भारत क्रूझ संवाद - चेन्नई
🔹️ Quad २०२५ ची बैठक - भारत
🔹️ ग्रीन हायड्रोजन समिट २०२५ - आंध्रप्रदेश
🔹️ एआय इम्पॅक्ट समिट २०२६ - भारत
🔹️ २५ वी शांघाय शिखर परिषद २०२५ - चीन
राज्यघटनेतील भाग (Parts)
◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
◆ भाग दूसरा – नागरिकत्व
◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क
◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
◆ भाग पाचवा – संघ
◆ भाग सहावा – राज्य
◆ भाग सातवा – रद्द
◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
◆ भाग नववा – पंचायत
◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका
◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
◆ भाग पंधरावा – निवडणुका
◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
◆ भाग सतरावा – भाषा
◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण
◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.
आंतरराष्ट्रीय परिषदा २०२४-२०२५
१. G७ शिखर परिषद २०२५: कॅनडा
२. G२० शिखर परिषद २०२५: दक्षिण आफ्रिका
३. BRICS शिखर परिषद २०२५: ब्राझील (नवीन सदस्य: इजिप्त, इथिओपिया, इराण, युएई, इंडोनेशिया ; एकूण १०)
४. QUAD शिखर परिषद २०२५: भारत
५. ASIAN शिखर परिषद २०२४: लाओस
६. SCO शिखर परिषद २०२४: कझाकस्तान
७. NATO शिखर परिषद २०२४: वॉशिंग्टन डीसी, यूएसए
८. सहावी BIMSTEC शिखर परिषद २०२५: बँकॉक, थायलंड
९. COP ३० (२०२५): ब्राझील
१०.COP २९ (२०२४): बाकू, अझरबैजान
११. INTERPOL गव्हर्नन्स कमिटी: यूएई
22 September 2025
Super Questions
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
1. धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 कोणत्या जिल्ह्यातून जातो?
✅ - अमरावती
2. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळते?
✅. - कोरकू
3. अमरावती जिल्ह्यातून जाणार्या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात?
✅. - गाविलगड रांग
4. पैनगंगा नदी कोणत्या डोंगरात उगम पावते?
✅. - अजिंठा, बुलढाणा
5. पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
✅. - पैनगंगा
6. तापी नदीच्या खोर्यात येणारा जिल्हा कोणता?
✅ - बुलढाणा
7. अकोला जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
✅ - विषम
8. बाळापूर हे इतिहास प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅ - अकोला
9. कारंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अकोला
10. जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?
✅. - अकोला
11. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता?
✅ - अकोला
12. शिरपूर हे जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अकोला
13. काटेपूर्णा नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अकोला
14. पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अकोला
15. नळगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते?
✅. - बुलढाणा
16. कापसाचे कोठार कोणत्या शहरास संबोधतात?
✅. - अमरावती
17 यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमाट आढळते?
✅. - गोंड
18. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - बुलढाणा
19. किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नांदेड व यवतमाळ
20. यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो?
✅. - गोंडवन
21. लाकडाचे आधिक कारखाने असणारा जिल्हा कोणता ?
✅. - अमरावती
22. महाराष्ट्रातील बॉक्साइट कोणत्या जिल्ह्यात सापडते?
✅. - अकोला, अमरावती
23. अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय?
✅. - विदर्भ
24. चिखलदरा हे पर्वत शिकर कोणत्या पर्वतात आहे?
✅. - सातपुडा
25. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे?
✅. - नांदेड व यवतमाळ
26. लोणार क्रेटर वनोद्योग कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - बुलढाणा
27. जलगंगा धरण कोठे आहे?
✅. - बुलढाणा
28. गोसीखुर्द येथील इंदिरा सागर प्रकल्प कोणत्या भागात आहे?
✅. - विदर्भ
29. हळबा, पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
✅. - यवतमाळ
30. श्री दत्त अवधुताचे जागृत स्थान कोठे आहे?
- कारंजा
महाराष्ट्रातील अभयारण्ये
नरनाळा – अकोला
टिपेश्वर -यवतमाळ
येडशी रामलिंग – उस्मानाबाद
अनेर – धुळे, नंदुरबार
अंधेरी – चंद्रपूर
औट्रमघाट – जळगांव
कर्नाळा – रायगड
कळसूबाई – अहमदनगर
काटेपूर्णा – अकोला
किनवट – नांदेड,यवतमाळ
कोयना – सातारा
कोळकाज – अमरावती
गौताळा औट्रमघाट – औरंगाबाद, जळगांव
चांदोली – सांगली, कोल्हापूर
चपराला – गडचिरोली
जायकवाडी – औरंगाबाद
ढाकणा कोळकाज – अमरावती
ताडोबा – चंद्रपूर
तानसा – ठाणे
देऊळगांव रेहेकुरी – अहमदनगर
नवेगांव – भंडारा
नागझिरा – भंडारा
नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
नानज – सोलापूर
पेंच – नागपूर
पैनगंगा – यवतमाळ, नांदेड
फणसाड – रायगड
बोर – वर्धा
बोरीवली(संजय गांधी) – मुंबई
भिमाशंकर – पुणे, ठाणे
पोलीस भरती प्रश्नसंच
दक्षिण भारतातील गंगा कुठल्या नदीला म्हंटले जाते
१) गोदावरी ✅✅✅
२) कृष्णा
३) भीमा
४) नर्मदा
१)गोदावरीची एकूण लांबी १,४६५ km आहे.
२) महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी ८०० km आहे.
३) गोदावरी नदी महाराष्ट्र , आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते
अचूक नसलेली विधाने निवडा.
१) १,२
२) २,३ ✅✅✅
३) १,२,३
४) फक्त २
गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर आहे
गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते
कळसूबाई शिखरावर कुठली नदी उगम पावते
१) प्राणहिता
२) इंद्रावती
३) मांजरा
४) दारणा ✅✅✅
दारणा नदी गोदावरी ची उजवी उपनदी आहे
१)सातमाळा डोंगरा वर शिवणा नदी उगम पावते
२) बालाघाट डोंगर रांगेत प्रवरा नदी उगम पावते
३) गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे ४९% क्षेत्र व्यापलेले आहे
बिनचूक विधाने निवडा
१) १,२
२) २,३
३) १,२,३
४) १,३ ✅✅✅✅
बालाघाट डोंगर रांगात सिंधफणा नदी उगम पावते
प्रवरा नदी हरिश्चंद्र डोंगरावर भंडारदरा जवळ उगम पावते
नेवासे शहर कुठल्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहावर वसलेले आहे.
१) मुळा मुठा
२) प्रवरा शिवणा
३) मुळा दारणा
४) प्रवरा मुळा ✅
खालीलपैकी कुठली नदी गोदावरी नदीला डाव्या तिरावरून येऊन भेटते
१) शिवना✅✅✅
२) प्रवरा
३) दारणा
४) बोर
शिवना नदी ही गोदावरी ला डाव्या तिरा कडून येऊन भेटते तर प्रवरा दारणा आणि बोर या नद्या उजवा तीरावरून गोदावरीला येऊन भेटतात
प्राणहिता नदी खालीलपैकी कुठल्या नद्या मिळून तयार झाली आहे.
१) वर्धा आणि वैनगंगा
२) वर्धा आणि पैनगंगा
३) वैनगंगा आणि पैनगंगा
४) वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा✅✅✅✅
खालीलपैकी कुठल्या नद्या भीमानदीच्या डाव्या उपनद्या आहेत
१) सीना
२) माण
३) घोड
४) वेळ
१) १,२,३
२) २,३,४
३) १,३,४ ✅✅✅✅
४) वरीलपैकी सर्व
माण ही नदी भीमा नदीची उपनदी
१) कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो.
२) कृष्णा नदीच्या नदी प्रवाहाची दिशा उत्तर - दक्षिण आहे
३) कऱ्हाड या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो
चूक नसलेली विधाने निवडा
१) १,२
२) २,३
३) १,२,३ ✅✅✅
३) १, 3
डाव्या किनाऱ्याने कृष्णा नदीस कुठली नदी मिळते
१) दूधगंगा
२) तुळशी
३) पंचगंगा
४) येरळा ✅✅✅
कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने फक्त येरळा नदी येऊन मिळते
तापी नदी कुठल्या राज्यातून वाहते
१) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात ✅✅✅✅
२) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड
३) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश
४) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक
खोल घळई मधून कुठली नदी वाहते
१) तापी ✅✅✅
२) गोदावरी
३) कृष्णा
४) भीमा
तापी नदीचे क्षेत्र खचदरी च्या भागात येते म्हणून ही नदी खोल घळई मधून वा
१) कोकणातील नद्या लांबिने खूप लहान असून मंद गतीने वाहतात
२) कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास नदी आहे.
३) कोकणातील नद्या पञ्चीमवाहिनी नद्या आहेत
४) कोकणातील नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात.
बिनचूक नसलेली विधाने निवडा.
१) १,२
२) २,३
३) १,३
४) १,४ ✅✅✅
कोकणातील नद्या लांबीने लहान असतात परंतु त्या वेगाने वाहतात
कोकणातील नद्या खाड्या तयार करतात
महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे
१) 65%
२) 81%
३) 70 %
४) 75% ✅✅✅
महाराष्ट्रातील लांबीनुसार नद्यांचे क्रम लावा
१) गोदावरी, तापी, भीमा, वैनगंगा
२) गोदावरी , भीमा , वैनगंगा ,तापी
३) गोदावरी, भीमा, तापी, वैनगंगा
४) गोदावरी, वैनगंगा, भीमा , तापी ✅✅✅
गोदावरी 668 km
वैनगंगा 495 km
भीमा 451 km
तापी 208 कम
नद्यांच्या खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार नद्यांचा चढता क्रम ओळखा
१) भीमा, वर्धा, कृष्णा, गोदावरी
२) कृष्णा, वर्धा, भीमा, गोदावरी ✅✅✅✅
३) वर्धा, कृष्णा ,भीमा , गोदावरी
४) वर्धा, भीमा, कृष्णा, गोदावरी
खालीलपैकी अचूक विधान ओळखा?
A) सातमाळा अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे.
B) गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगररांगामुळे अलग झालेले आहे.
*पर्यायी* *उत्तरे*
1) अ आणि ब दोन्ही सत्य
2) अ आणि ब दोन्ही असत्य
3) हे सत्य असून बी असत्य आहे✅✅
4) हे असत्य असून बी सत्य आहे.
*स्पष्टीकरण* गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट या रंगामुळे अलग झालेले आहे.
महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या नद्या आहेत?
1) गोदावरी, मांजरा, तापी✅
2) गंगा गोदावरी कृष्णा
3) महानदी कावेरी तापी
खालीलपैकी अचूक विधाने ओळखा?
1) गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किमी आहे.
2) भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किमी आहे.
3) कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किमी आहे.
4) तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किमी आहे.
महाराष्ट्राचा भूगोल
✳️पराकृतिक विभाग
१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश
२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा
३. महाराष्ट्राचे पठार
४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा
✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली
🅾️पश्चिम वाहिनी नद्या
१. तापी-पूर्णा नदी प्रणाली
२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.
🅾️पर्व वाहिनी नद्या
१. प्राणहिता नदी प्रणाली
२. गोदावरी नदी प्रणाली
३. कृष्णा नदी प्रणाली
४. भीमा नदी प्रणाली
🅾️हवामान
महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात.
(१) नैऋत्य मोसमी हवामान
(२) ईशान्य मोसमी हवामान
✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक
१. भौगोलिक स्थान
२. अक्षवृत्तीय विस्तार
३. मोसमी वारे
४. सागरी सान्निध्य
५. प्राकृतिक रचना
✳️मदा
१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)
२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)
३. खोल काळी मृदा
४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा
५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा
६. पिवळसर तपकिरी मृदा
७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा
८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन
✳️वनस्पती
महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.
🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:
१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती
२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती
३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती
४. आर्द्र-पानझडी वनस्पती
५. शुष्क पानझडी वनस्पती
६. रूक्ष काटेरी वनस्पती
७. खाजण वनस्पती
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या -
🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.
🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.
🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.
🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कऱ्हा, नीरा, मुठा.
🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.
🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.
🔶 सिंधफणा - बिंदुसरा.
🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.
गोदावरी नदी
१) महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे.
२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे.
३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात.
४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला.
५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी.
६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी.
७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश
८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे
९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका
१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.
११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत.
१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.
१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली.
१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो.
१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.
_____________________________
मानवी भूगोलासंबंधी महत्त्वाचे ग्रंथ व लेखक
① बर्नहार्डस वारेनियस (जर्मन)
➤ ग्रंथ: जिओग्राफिया जनरलीस
② चार्ल्स डार्विन (इंग्रजी)
➤ ग्रंथ: ओरिजिन ऑफ स्पेसीस (1859)
➤ सिद्धांत: थिअरी ऑफ इव्होल्यूशन
③ हेन्री थॉमस बकल (इंग्रजी इतिहासकार)
➤ ग्रंथ: हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन इन इंग्लंड
④ कार्ल रिटर
➤ ग्रंथ: युरोपा (1863)
⑤ 'अर्डकुंड' (Erdkunde)
➤ लेखक: कार्ल रिटर
➤ अर्थ: भूगोल
➤ वैशिष्ट्य: २०,००० पानांचा व १९ खंडांचा ग्रंथ
➤ प्रकाशन: 1817 मध्ये लिहिण्यात आला
⑥ कॉसमॉस (Kosmos)
➤ लेखक: अलेक्झांडर हम्बोल्ट
➤ पद: बर्लिन विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक
➤ वैशिष्ट्य: लेक्चर्सचा संग्रह
➤ मान्यता: 'भूगोलाचा पहिला संदर्भग्रंथ'
⑦ ॲन्थ्रोपोजिओग्राफी (Anthropogeographie)
➤ लेखक: फ्रेडरिक रॅट्झेल
➤ वैशिष्ट्य: मानव भूगोलविषयक मूलभूत ग्रंथ
⑧ जिओग्राफिया ह्युमेना (Géographie Humaine)
➤ लेखक: जीन ब्रुन्स (Jean Brunhes)
➤ वैशिष्ट्य: फ्रेंच भाषेतील मानवी भूगोलावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ
19 September 2025
माहिती अधिकार कायदा (RTI- 2005)
18 September 2025
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती
०१) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे ?
- गुरुमुखी.
०२) 'जुळे ग्रह' असे कोणत्या दोन ग्रहांना म्हटले जाते ?
- पृथ्वी आणि शुक्र.
०३) द्रव अवस्थेत असणारा एकमेव धातू कोणता ?
- पारा.
०४) 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवरायांनी कोणाबद्दल काढले आहेत ?
- तानाजी मालुसरे.
०५) पहिला सजीव कुठे निर्माण झाला ?
- पाण्यात.
०१) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?
- कर्नाळा.
०२) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात ?
- कोयना.
०३) पत्रकार दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?
- ६ जानेवारी.
०४) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
- शुक्र.
०५) मंगळ या ग्रहाला ..... असेही संबोधतात?
- लाल ग्रह.
०१) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ?
- फातिमा बिबी.
०२)भारतातील पहिल्या महिला अंध आय.ए.एस.अधिकारी कोण आहेत ?
- प्रांजल पाटील.
०३) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरांमध्ये सुरू झाली ?
- कोलकाता.
०४) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्यांची संख्या असते ?
- २४.
०५) जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत मधून किती टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव आहे ?
- पाच टक्के.
०१) 'व्हॉट्सॲपची' निर्मिती केव्हा झाली ?
- २००९.
०२) कोणाचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो ?
- स्वामी विवेकानंद.
०३) 'बुलंद दरवाजा' कोठे आहे ?
- फत्तेपूर शिक्री.(उत्तर प्रदेश)
०४) ICU चा लॉंगफॉर्म काय आहे ?
- Intensive Care Unit.
०५) 'मेरी कोम' ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- बॉक्सिंग.
०१) भारतातील पहिला बोलपट कोणता ?
- आलम आरा.
०२) ऑलिंपिकमध्ये प्रथम सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण ?
- अभिनव बिंद्रा.(नेमबाजी)
०३) 'भारतरत्न' या पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली ?
- १९५४.
०४) 'KYC' चा लॉंगफॉर्म काय आहे ?
- Know Your Customer.
०५) 'आंबोली' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- सिंधुदुर्ग.
०१) कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा - गोरेपणा ठरतो ?
- मेलॅनिन.
०२) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
- शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार.
०३) मीठ साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात ?
- जलसंजीवनी.
०४) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?
- तिसरा.
०५) 'भारतरत्न' पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
- महर्षी धोंडो केशव कर्वे.
💐 विटामिन बी चे अविष्कारक कोण आहेत ?
🎈मॅकुलन.
💐 शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
🎈मिलींद बोकील.
💐 सोमनाथ जोतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे ?
🎈गुजरात.
💐 मंडो नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈गोवा.
💐 छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
🎈मुंबई.
०१) भारत देश कोणत्या खंडात आहे ?
- आशिया.
०२) राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक कोणता आहे ?
- ११२.
०३) 'नौटंकी' हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ?
- उत्तर प्रदेश.
०४) पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
- तामिळनाडू.
०५) महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो ?
- नैऋत्य मोसमी वारे.
०१) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणी मोजतात ?
- मिर्झापूर.
०२) सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात ?
- प्रतल.
०३) शरीरातील सर्वात मोठे हाड कोठे असते ?
- मांडीत.
०४) कोणत्या वायूमुळे मुख्यतः ओझोन थराचा ऱ्हास होतो ?
- क्लोरो-फ्लोरो कार्बन.(CFC)
०५) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
- यमुना.
०१) भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती ?
- हडप्पा.
०२) 'भरतनाट्यम' हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे ?
- तामिळनाडू.
०३) कांगारू हा प्राणी कोणत्या खंडात आढळतो ?
- ऑस्ट्रेलिया.
०४) अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
- शरयू.
०५) सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखास काय म्हणतात ?
- सरन्यायाधीश.
०१) वातावरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे ?
- २१ टक्के.
०२) मानवी चेहर्यात हाडांची संख्या किती ?
- १४.
०३) कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो ?
- मलेरिया.
०४) मानवी शरीरात किती मणके असतात ?
- ३३.
०५) वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे ?
- पॅरिस.
०१) भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला ?
- C-DAC.
०२) भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली ?
- १९५६.
०३) १९९८ साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्फोटाच्या चाचण्या घेतल्या ?
- पोखरण.
०४) न्यूटनचा दुसरा नियम कशाचे मापन देतो ?
- संवेग.
०५) मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?
- हवामानशास्त्र.
०१) तेलबियांचा राजा असे कोणत्या पिकास म्हणतात ?
- भुईमूग.
०२) 'रुपया' हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ?
- शेरशहा सुरी.
०३) 'तृतीय रत्न' हे नाटक कोणी लिहिले ?
- महात्मा फुले.
०४) आपल्या देशात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- संसदेला.
०५) तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो ?
- गहू.
०१) बहिणाबाई चौधरी यांच्या कोणत्या बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत ?
- अहिराणी.
०२) आपले राष्ट्रीय स्मारक कोणते आहे ?
- इंडिया गेट.
०३) भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य कोणते ?
- सत्यमेव जयते.
०४) चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू असतो ?
- नायट्रोजन.
०५) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
- नाईल.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
मानवी शरीर
1: हाडांची संख्या: 206
2: स्नायूंची संख्या: 639
3: मूत्रपिंडांची संख्या: 2
4: दुधाच्या दातांची संख्या: 20
5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)
6: हार्ट चेंबर क्रमांक: 4
7: मोठी धमनी: महाधमनी
8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी
9: रक्त पीएच: 7.4
10:पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33
11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7
12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6
13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14
14: कवटीतील हाडांची संख्या: 22
15: छातीत हाडांची संख्या: 25
16: हात मध्ये हाडांची संख्या: 6
17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72
18: हृदयातील पंपांची संख्या: 2
19: सर्वात मोठा अवयव: त्वचा
20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत
21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय
22: सर्वात लहान सेल: शुक्राणू
23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान
24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड
25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी
26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी
27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो
28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा
29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)
30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर
:१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस
32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस
33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)
34: मानवी पायात हाडांची संख्या: 33
35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8
36: हातात हाडांची संख्या: 27
37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड
38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा
40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर
:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)
41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)
42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306
43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5
44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ
45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी
46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट
47: सर्वात लहान पांढर्या रक्त पेशी: लिम्फोसाइट
48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया
49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा
50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त
51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल
52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा
20 महत्त्वाचे CSAT सराव प्रश्न उत्तरे
1. सन 1996 हे लिपवर्ष आहे. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार येईल?
शुक्रवार
मंगळवार
गुरुवार
बुधवार
उत्तर : बुधवार
2. राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर विमला ही राधाची कोण?
मावस बहीण
पुतणी
भाची
आत्या
उत्तर :भाची
3. K हा J चा भाऊ आहे. M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण?
K
J
N
S
उत्तर :K
4. आर्या याच जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्यावर्षी गांधी जयंतीचा वार शनिवार होता. तर आर्याचा आठव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल?
गुरुवार
बुधवार
सोमवार
रविवार
उत्तर :गुरुवार
5. खालील मालिकेत 8 नंतर 18 ही संख्या किती वेळा आली आहे?
818881881811818181881888111818181181881
9 वेळा
10 वेळा
11 वेळा
8 वेळा
उत्तर :10 वेळा
6. खालील गटामध्ये जोड अक्षरे शब्द किती आहेत?
ग्रह, कृपा, कृषी, तंत्र, गृह, क्रम, कृती, क्षमा.
पाच
सात
आठ
वरील सर्व
उत्तर :पाच
7. खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?
लाकूड
हात
बैठक
पॉलिश
उत्तर :बैठक
8. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती?
आंबा
गुळ
बटाटा
गवत
उत्तर :आंबा
9. इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25, 19 आणि 5 ही अक्षरे जुळवून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?
E
W
S
R
उत्तर :S
10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?
7497:5255:111:?
312
121
393
101
उत्तर :393
11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?
6:38::7:?
51
52
50
48
उत्तर :51
12. सतीशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?
10
15
25
30
उत्तर :15
13. 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?
PICEP
CEPRJ
PIRCE
PRICE
उत्तर :PRICE
14. विसंगत शब्द शोधा.
जव (सातू)
कापूस
तांदूळ
गहू
उत्तर :कापूस
15. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?
2 तास
अडीच तास
1 तास
दिड तास
उत्तर :दिड तास
16. जर WINTER=2391420518 तर COTTON=?
31520201514
31515202014
32520152014
31420151520
उत्तर :31520201514
17. सायंकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडून जाईल?
तीन वेळा
दोन वेळा
चार वेळा
पाच वेळा
उत्तर : दोन वेळा
18. पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?
1
25
5
15
उत्तर :5
19. एक वस्तु रु. 750 ला खरेदी केली व रु. 840 ला विकली तर शेकडा नफा किती झाला?
12
15
18
20
उत्तर :12
20. घड्याळात 13 वाजून 35 मिनिटे झाली आहेत, तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?
9 वाजून 25 मिनिटे
10 वाजून 35 मिनिटे
11 वाजून 20 मिनिटे
यापैकी नाही
उत्तर : यापैकी नाही
सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :
1. ग्रहाचे नाव - बूध
सूर्यापासुन चे अंतर - 5.79
परिवलन काळ - 59
परिभ्रमन काळ - 88 दिवस
इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.
2. ग्रहाचे नाव - शुक्र
सूर्यापासुन चे अंतर - 10.82
परिवलन काळ - 243 दिवस
परिभ्रमन काळ - 224.7 दिवस
इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
3. ग्रहाचे नाव - पृथ्वी
सूर्यापासुन चे अंतर - 14.96
परिवलन काळ - 23.56 तास
परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस
इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.
4. ग्रहाचे नाव - मंगळ
सूर्यापासुन चे अंतर - 22.9
परिवलन काळ - 24.37 तास
परिभ्रमन काळ - 687
इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.
5. ग्रहाचे नाव - गुरु
सूर्यापासुन चे अंतर - 77.86
परिवलन काळ - 9.50 तास
परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे
इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.
6. ग्रहाचे नाव - शनि
सूर्यापासुन चे अंतर - 142.6
परिवलन काळ - 10.14 तास
परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष
इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.
7. ग्रहाचे नाव - युरेनस
सूर्यापासुन चे अंतर - 268.8
परिवलन काळ - 16.10 तास
परिभ्रमन काळ - 84 वर्षे
इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
8. ग्रहाचे नाव - नेपच्यून
सूर्यापासुन चे अंतर - 449.8
परिवलन काळ - 16 तास
परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे
इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
चला जाणून घेऊ - भूगोल : पर्वतांचे प्रकार
💠 सभोवतीच्या प्रदेशापासून सापेक्षतः बराच उंचावलेला आणि माथ्याशी थोडीशीच जागा असलेला भूभाग म्हणजे 'पर्वत' होय. जाणून घेऊयात पर्वतांचे प्रकार
▪ वलित पर्वत : वलीकरणाच्या वा घड्या पडण्याच्या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या पर्वतांना वलीत पर्वत असे म्हणतात
▪ विभंग-गट पर्वत : विभंगक्रियेमुळे (मोठ्या भेगा वा तडे पडण्यामुळे), विभंगप्रतलाच्या दोन्ही बाजूंचे खडकांचे गट खालीवर सरकून तयार झालेल्या पर्वतांना विभंग-गट पर्वत असे म्हणतात.
▪ घुमटी पर्वत : भूकवचाच्या हालचालीमुळे जमिनीला विभंग न होता वरच्या बाजूने बाक येऊन किंवा स्तरित खडकांच्या थरात खालून शिलारस (मॅग्मा) घुसून ते थर घुमटाच्या आकाराच्या स्वरूपात उंचावले जातात.
▪ ज्वालामुखी पर्वत : पृथ्वीच्या कवचात काही किमी. खोलीवर तयार झालेल्या शिलारसाला भूपृष्ठाच्या चिरा-भेगांतून वाट मिळाली की, तो भूपृष्ठावर येतो. यातून तयार होणाऱ्या पर्वताला ज्वालामुखी पर्वत म्हणतात.
▪ अवशिष्ट पर्वत : कोणत्याही उंचावलेल्या पठारी प्रदेशाचे कालांतराने क्षरण होऊन डोंगराळ प्रदेशात रूपांतर होते, त्याला अवशिष्ट पर्वत म्हणतात.
भूगोल महत्त्वाची माहीती
♦️तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके
♦️महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे
1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके
2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके
3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके
♦️कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)
1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा
2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास
3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल
4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव
5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल
♦️महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)
🔶नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)
1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700
🔶लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208
🔶पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229
ग्रहाचे वर्गीकरण
√ लघुग्रहांच्या पट्ट्यांच्या संदर्भाने ग्रहांचे दोन वर्ग केले आहे.
१) अंतर्ग्रह
२) बहिर्ग्रह
√ १) अंतर्ग्रह :
◆ सूर्य आणि लघुग्रहांचा पट्टा, याच्या दरम्यान असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह म्हणतात.
◆ बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ हे अंतर्ग्रह आहेत. त्यांचे आकारमान लहान आहे. त्यांचे कवच खडकांचे बनले आहे.
◆ बुध व शुक्र या दोन्ही ग्रहांचे कक्षा पृथ्वीच्या कक्षेच्या आत येत असल्याने त्यांना कक्षान्तर्गत ग्रह असेही म्हणतात.
√ २) बहिर्ग्रह :
◆लघुग्रहांच्या पट्ट्यापलीकडील ग्रहांना बहिर्ग्रह म्हणतात. यांत गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून यांचा समावेश होतो. सर्व ग्रहांना खडक व धूलिकणांची बनलेली कडी आहेत. या ग्रहांचे आकारमान मोठे आहे व त्यांचे बाह्यावरण वायुरूप आहे.
●●ग्रहांची वैशिष्ट्ये●●
१) बुध :
√ सूर्याला सर्वात जवळचा ग्रह.
√ आकारमानाने सर्वात लहान ग्रह.
√ सर्वात हलका व सर्वात उष्ण ग्रह.
√ सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह.
√ सूर्याभोवती एक परिभ्रमण पूर्ण करण्यास ८८ दिवस लागतात.
√बुध या ग्रहास एकही उपग्रह नाही.
२) शुक्र (Venus) :
√ सर्वात तेजस्वी ग्रह.
√ कृष्ण पक्षात रात्री त्यापासून प्रकाश मिळतो.
√ पृथ्वीला सर्वात जवळचा ग्रह.
√ शुक्र हा जवळ-जवळ सर्व बाबतीत पृथ्वीसारखाच आहे म्हणून याला पृथ्वीची बहिण म्हणतात.
√ सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतांना स्वत:भोवती सुद्धा पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरतात.
√ अपवाद शुक्र आणि यूरेनस मात्र स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतात.
√ चंद्राप्रमाणे शुक्राच्यादेखील कला दिसतात.
√ शुक्रावरील वातावरण पिवळसर ढगांनी व्यापलेला असल्याने त्याला “ढगांच्या आड लपलेला शुक्र' असेही म्हणतात.
√ शुक्र ग्रहावर दिवस आणि रात्रीचे तापमान सारखेच असते.
√ शुक्राला उपग्रह नाही.
√ पहाटे हा ग्रह पूर्व क्षितिजावर व संध्याकाळी पश्चिम क्षितिजावर दिसला.
३) पृथ्वी :
√ जीवसृष्टी अस्तित्वात असलेला एकमेव ग्रह.
√ सर्वाधिक घनतेचा ग्रह(५.५) gm/cm'
√ चंद्र हा एकमेव उपग्रह.
√ जीवसृष्टी अस्तित्वात असलेला सूर्यमालेतील एकमेव ग्रह.
√ पृथ्वीची विभागणी सुमारे ७१% पाणी व २९% भूभाग अशी करण्यात येते.
√ पृथ्वीचा उत्तर गोलार्ध हा भूगोलार्ध म्हणून तर दक्षिण गोलार्ध हा जलगोलार्ध म्हणून ओळखला जातो.
◆ पृथ्वीची माहिती
√ पृथ्वीचा आकार - जिऑईड (पृथ्वी धूवाकडील बाजूला चपटी व विषुववृत्तालगत फुगीर)
√ पृथ्वीची उत्पत्ती - सुमारे ४५० कोटी वर्षापूर्वी
√ पृथ्वीचे क्षेत्रफळ - ५ अब्ज चौ.कि.मी.
√ पृथ्वीचा विषुववृत्तीय परिघ - ३९,८४३ कि.मी.
√ ध्रुवीय परिघ - ३९,७४६ कि.मी.
√ विषुववृत्तीय व्यास - १२,७५४ कि.मी.
√ ध्रुवीय व्यास - १२,७१० कि.मी.
√ पृथ्वीची घनता - ५.५ gm/em' |
√ सूर्यापासून अंतर - अंदाजे १५ कोटी कि.मी.
√ पृथ्वीचा परिघ सर्वप्रथम एऍटोस्थेनिस या इजिप्तच्या संशोधकाने शोधला.
√ पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणातून मुक्त होण्यासाठी आवश्यक वेग (escape velocity) ११.२ किमी/सेकंद.
√ पृथ्वीचा परिवलन काल - २३ तास ५६ मिनिटे ४ सेकंद.
√ परिभ्रमण (सूर्यभोवती फिरणे) - ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिट ५४ सेकंद
४) मंगळ (Mars) :
√ लाल ग्रह असेही म्हणतात.
√ कारण Feo चे प्रमाण जास्त.
√ शुक्राप्रमाणे मंगळ हादेखिल पृथ्वीला जवळचा ग्रह
√ मानव वस्ती शक्य असलेला ग्रह
√ त्यामुळे जगातील प्रमुख देश आज मंगळावर संशोधन करण्यात गुंतलेले आहे. (pathfinder, curosity यान)
√ उपग्रहांची संख्या : दोन (Phobos, Deimos)
√ Nix oympia हे सर्वात उंच शिखर (ऐवरेस्ट पेक्षा ३ पट उंच)
५) गुरू (Jupiter) :
√ सर्वात मोठा व जड ग्रह.
√ गुरूच्या पृष्ठभागावर पांढरट पट्टे आढळतात.
√ गुरू हा पृथ्वीच्या तुलनेत १३०० पटीने मोठा आहे.
√ अलीकडे गुरूच्या भोवती शनीप्रमाणे कडी आढळून आली आहे.
√ उपग्रहांची संख्या - ६३ (Lo, Europe, casillo, Ganymeda)
√ गुरूला स्वत:भोवती एक फेरी घालण्यास (परिवलन) १ तास ५० मिनिटे लागतात.
√ तर सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास १२ वर्षे लागतात.
√ सर्व ग्रहांपैकी सर्वात छोटा दिवस गुरू चा आहे.
६) शनि (Saturn) :-
√ दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह.
√ निळा रंग ही शनिची महत्वाची खूण आहे.
√ सर्वात कमी घनतेचा ग्रह (०.६८) gm/cm'.
√ या ग्रहाभोवती तीन कडी आहेत. कडी आपल्याला दुर्बिणीतून दिसू शकतात.
√शनि - ३१ उपग्रह (Titan, Rhea, Tethys).
√ Titan हा सूर्यमालेतील एकमेव उपग्रह आहे ज्याला स्वत:चे वातावरण आहे.
७) युरेनस : (प्रजापती)
√ रंग हिरवट निळा आहे.
√ युरेनस स्वत:भवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
√ त्यामुळे युरेनस वर सूर्य पश्चिमेला उगवून पूर्वेला मावळतो.
√ उपग्रह : २७ (Ariel, Miranda, Titanica, oberon)
√ यूरेनस या ग्रहाला प्रजापती हे भारतीय नाव जनार्दन बाळाजी मोडक यांनी दिले.
८) नेपच्यून (वरूण):
√ सूर्याला आणि पृथ्वीला सर्वात लांबचा ग्रह.
√ निळ्या रंगाचा ग्रह.
√ या ग्रहाच्या भवती मिथेन वायु जास्त असावे.
√ उपग्रह - १४ (Titron, merid)
√ या ग्रहाभोवती पाच कडी आहेत.
√ हा सर्वात शित ग्रह आहे.
◆ बटूग्रह
√ नेपच्यून ग्रहाच्या पलीकडे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारे लहान आकार
√ उदा.: प्लुटो, पॅसिडॉन.
√ महत्त्वाचे : ऑगस्ट २००६ मध्ये प्लूटो (कुबेर) हा ग्रह' म्हणून असलेली मान्यता काढून घेण्यात आली.
√ कारण : प्लुटो वर्तुळाकार कक्षेऐवजी लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करित व प्लुटो नेपच्यूनची कक्षा ओलांडत असे.
√ अमेरिकन खगोलशास्त्रज्ञ क्लॉईड टॉम्बथ याने १९३० मध्ये प्लूटो या ग्रहाचा शोध लावला होता.
भूगोल महाराष्ट्रातील डोंगर रांगा
📚 सपर्धा परीक्षेचा अभ्यास करताना महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासणे अगत्याचे ठरते. आज महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर आणि त्यांचा जिल्हा यांविषयी माहिती घेऊयात.
👉 डोंगराचे नाव : जिल्हा
▪️ सातमाळा : नाशिक
▪️ वणी : नाशिक
▪️ निर्मल : नांदेड
▪️ चिकोडी : कोल्हापूर
▪️ पन्हाळा : कोल्हापूर
▪️ चांदूरगड : चंद्रपूर
▪️ मांधरादेव : सातारा
▪️ महादेव : सातारा
▪️ मालिकार्जुन : सांगली
▪️ अजिंठा: औरंगाबाद
▪️ कळसूबाई : अहमदनगर
▪️ भामरागड : गडचिरोली
▪️ गाविलगड : बुलढाणा, अकोला
▪️ बालाघाट : बीड
▪️ तोरणमाळ : नंदुरबार
नुकतेच सुरू झालेले चॅटबॉट/ॲप्स आणि त्यांची उद्दिष्टे
17 September 2025
वारे
उष्ण व कोरडे वारे ⚡️
१) फॉन - आल्प्स पर्वताच्या उतारावरून
२) चिनुक - उत्तर अमेरिका व कॅनडात असणाऱ्या रॉकी पर्वतावरून पूर्वेकडे
३) सिमुन - सहारा व अरब भागातील वाळवंटी प्रदेशातून
४) सिरोक्को - उत्तर आफ्रिका, सिसली व दक्षिण इटली
५) शामल - इराण, इराक, अरब प्रदेशातील वाळवंटी भागातून
६) झोंडा - अर्जेंटिना (अँडिज पर्वतातून)
७) खामसिन - उत्तर आफ्रिकेतून
८) हबुब - उत्तर सुदान
९) हरमॅटन - पश्चिम आफ्रिकेच्या गिनीच्या आखताकडे
१०) नोर्वेस्टर - पश्चिम बंगाल
११) लू - पाकिस्तान व उत्तर भारतातील मैदानी प्रदेश
१२)बाग्यो - फिलिपाईन्स
थंड वारे ⚡️
१) पंपेरो - अर्जेंटिना, उरुग्वेमधील पंपास
२) बोरा - दक्षिण युरोपातील ऑडियाट्रीक समुद्रावरून
३) मिस्ट्रल - फ्रान्स
४) सर्दली बूस्टर - ऑस्ट्रेलिया
५) पापागयो - मेक्सिको
६) ब्लिझार्ड - सायबेरिया, कॅनडा
७) बर्ग विंड - दक्षिण आफ्रिक
बातम्यांमधील पहिल्या महिला - २०२५
१️⃣ विजया किशोर रहाटकर - *राष्ट्रीय महिला आयोग (NCW)* च्या नवीन अध्यक्षा
२️⃣ बाला देवी - ५० आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू
३️⃣ तनुष्का सिंग - भारतीय हवाई दलाच्या *जॅग्वार स्क्वॉड्रन* मधील पहिली महिला पायलट
४️⃣ क्रिस्टी कोव्हेंट्री (झिम्बाब्वे) ▪️ आयओसी (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती) च्या पहिल्या महिला अध्यक्ष ▪️ पहिल्या आफ्रिकन आणि १० व्या एकूण अध्यक्ष ▪️ माजी ऑलिंपियन जलतरणपटू
५️⃣ न्गोझी ओकोंजो-इवेला (नायजेरिया) - जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) प्रमुख असलेल्या पहिल्या महिला
६️⃣ अंजू राठी राणा - भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव
७️⃣ नल्लाथंबी कलैसेल्वी - CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषद) च्या पहिल्या महिला महासंचालक संशोधन)
८️⃣ रेखा गुप्ता – दिल्लीच्या *४ व्या महिला मुख्यमंत्री*
९️⃣ नेतुम्बो नंदी-नदैतवाह – नामिबियाच्या *पहिल्या महिला राष्ट्रपती*
🔟 पॅट्रिशिया स्कॉटलंड (डोमिनिका) – राष्ट्रकुल राष्ट्रांच्या पहिल्या महिला सरचिटणीस
१️१️⃣ खुनयिंग पटामा (थायलंड) – जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष
१️२️⃣ दिव्या शर्मा – भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर
दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY)
🔹 नियंत्रण – ग्रामविकास मंत्रालय
🔹 सुरुवात – २५ सप्टेंबर २०१४
🔹 उद्दिष्ट – ग्रामीण गरीब तरुणांना विकासाच्या प्रवाहात आणून समावेशक विकास साधणे
🔹 लक्ष्यगट – १५ ते ३५ वयोगटातील ग्रामीण गरीब तरुण
▪️ मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण
▪️ प्रशिक्षित झालेल्या किमान ७५% तरुणांना रोजगाराची हमी
🔹 आरक्षण प्रमाण –
▪️ महिला – ३३%
▪️ अनुसूचित जाती व जमाती – ५०%
▪️ अल्पसंख्यांक – १५%
💠 प्रादेशिक योजना (DDU-GKY अंतर्गत)
🔹 हिमायत – जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण तसेच शहरी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण
🔹 उम्मीद – जम्मू-काश्मीरमधील स्त्रियांचे सबलीकरण व स्वयंसहायता गटांची निर्मिती
🔹 परवाज – दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण अल्पसंख्यांक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण व शिक्षण
🔹 रोशनी – अति डाव्या विचारसरणीने बाधित जिल्ह्यांतील तरुणांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देणे
16 September 2025
HDI म्हणजे Human Development Index.
हे एक सांख्यिकीय मापन (statistical measure) आहे जे देशातील मानवी विकासाची स्थिती दर्शवते. UNDP (United Nations Development Programme) दरवर्षी हा इंडेक्स प्रकाशित करतो.
🧱 HDI चे मुख्य तीन घटक (Three Main Dimensions):
1. ✅ आयुष्याचा कालावधी (Life Expectancy at Birth)
→ आरोग्य स्थिती मोजण्यासाठी वापरले जाते.
2. ✅ शिक्षण (Education)
→
• सरासरी शैक्षणिक कालावधी (Mean Years of Schooling)
• अपेक्षित शैक्षणिक कालावधी (Expected Years of Schooling)
3. ✅ आर्थिक क्षमता (Standard of Living)
→ प्रति व्यक्ती निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (Gross National Income per capita, GNI per capita).
⸻
🎯 HDI चे महत्त्व:
• एका देशात लोकांचे आरोग्य, शिक्षण व आर्थिक स्तर कसा आहे हे समजून घेण्यासाठी उपयोगी.
• देशांना तुलनात्मक आढावा घेण्यासाठी.
• सामाजिक-आर्थिक धोरणे बनवण्यासाठी मदत करते.
⸻
📊 HDI Value Interpretation:
HDI Value Range Meaning
0.800 – 1.000 Very High Human Development
0.700 – 0.799 High Human Development
0.550 – 0.699 Medium Human Development
Below 0.550 Low Human Development
⸻
🌍 उदाहरण – 2021 च्या अहवालानुसार:
🇳🇴 Norway (HDI ~ 0.961) → Very High Development
🇮🇳 India (HDI ~ 0.645) → Medium Development
प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, 2025
1.उद्देश 🎯
➤ पैशांवर आधारित ऑनलाइन गेम्सवर संपूर्ण बंदी घालणे.
2.संसदेत मंजुरी 📜
➤ लोकसभा: 20 ऑगस्ट 2025
➤ राज्यसभा: 21 ऑगस्ट 2025
➤ मांडणारे: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
3.प्रमुख तरतुदी ⚖️
➤ ऑनलाइन मनी गेम्सवर बंदी: असे खेळ चालवणे बेकायदेशीर.
➤ चालवणाऱ्यांसाठी शिक्षा:
▪️ 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास
▪️ आणि/किंवा ₹1 कोटी दंड
➤ जाहिरात करणाऱ्यांसाठी शिक्षा:
▪️ 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास
▪️ आणि/किंवा ₹50 लाख दंड
➤ आर्थिक निर्बंध:
▪️ बँका व वित्तीय संस्थांना अशा खेळांसाठी व्यवहार करण्यास सक्त मनाई.
1857 च्या उठावानंतरचा काळ:
भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.
इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.
इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.
1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.
इ.स. 1861 मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
चार्लस वुड’ ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
इ.स. 1859 साली शेतकर्याविषयीचा ‘बंगाल रेंट अॅक्ट’ कॅनिंगच्या काळात करण्यात आला.
इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन ‘निल दर्पण’ या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.
लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास ‘अर्ल’ हा किताब बहाल केला.
इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी ‘फॅमिना कमीशन’ ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.
14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास ‘प्रांतीय स्वायत्तेची सनद’ असे मानण्यात येते.
लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
हंटर आयोग (भारतीय शिक्षण आयोग)
◾️ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने
प्राथमिक शिक्षणाची प्रगती 1854 ते 1882 या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला.
◾️वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या आयोगाला सांगण्यात आले होते.
◾️ या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण, कायदे आणि व्यवस्थापन, स्थानिक शाळांना प्रोत्साहन, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था यांविषयी शिफारशी केल्या.
◾️ प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे, प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा, शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे.
◾️तसेच इंग्लंडमधील 1870 आणि 1876 च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा, प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा, स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे, प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.
◾️ या आयोगासमोर महात्मा फुले, पंडीता रमाबाई यांनी साक्ष दिली.
❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
हिंदुस्तानातील १८५७ चा उठाव
🔺हिंदुस्तानच्या इतिहासात १८५७ च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. १८५७ सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्हटले आहे.
📚१८५७ च्या उठावाची विविध कारणे
१. राजकीय,सामाजिक,धार्मिक कारणे , राजकीय कारणे
* तैनाती फौजेची पद्धतीचे दुष्परिणाम - आपले साम्राज्य उभे करताना इंग्रजांनी फोडा व झोडा या तत्वाचा नेहमीच अवलंब केला. क्लाइव्ह, हेस्टिंग, अधिकारयाची नीती - अनीती याचा फारसा विधिनिषेध पाळला नाही. त्यातच इंग्रजांची भेदनिती, त्यांचा व्यापारी साम्राज्यवाद, त्यांची शस्त्रास्त्रे व संस्कृतीचे सामर्थ्य यांचे रहस्य अनेक हिंदी राजेराजवाड्यांना उमजूनच आले नाही.
* डलहौसीचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण
सामाजिक कारणे
* हिंदी लोकांना रानटी समजले जाई
* हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना
* हजारो सरंजामदार व सैनिक बेकार बनले.
धार्मिक कारणे
* तिसरे संकट धर्मावर आले.
* समाजसुधारणावादी धोरणाची प्रतिक्रिया
२. आर्थिक, लष्करी कारणे
आर्थिक कारणे
* हस्तव्यवसाय व कारागिरी बुडाली.
* इंग्रजी भांडवलाकडून होणारी पिळवणूक
* शेतकरी व जमीनदार यांचा असंतोष व बेकारी
लष्करी कारणे
* हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक - लष्करी मोहिमात इंग्रज अधिकारी प्रथम हिंदी शिपायांची फौज आघाडीवर धाडत. लढाई होऊन पहिल्या हल्ल्यात अनेक हिंदी शिपाई मारले गेले की, मग गोरी फौज पुढे सरकत असे त्यामुळे हिंदी शिपायांची जीवितहानी मोठी होई व शेवटी विजयश्रीची माळ गोऱ्यांच्या गळ्यात पडे. हा सर्वच प्रकार हिंदी शिपायांना संतापजनक वाटत होता.
* हिंदी शिपायाविरुध जाचक निर्बंध - १८०६ साली मद्रास आर्मीतील हिंदू शिपायावर गंध न लावण्याची व दाढी न राखण्याची सक्ती करण्यात आली. १८२४ साली बर्मी आर्मीतील हिंदू शिपायावर समुद्र पर्यटनाची सक्ती करण्यात आली. जातीत येण्यासाठी त्यांना अनेक धार्मिक विधी करावे लागले होते. अपुरा पगार, व भत्ता याबद्दल बंडाळ्या केल्या होत्या.
३. तात्कालिक कारण
हिंदी शिपायांना जी काडतुसे दिली जात त्यांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते. हि बातमी १८५७ च्या उठावास तात्कालिक कारण ठरली. काडतुसांच्या वापरासाठी ती प्रथम तोंडाने तोडावी लागत असे. साहजिकच त्यावरील चरबी शिपायांच्या तोंडात जात असे. व गाईला हिंदू पवित्र मानत असत. तर डुकराला मुसलमान अपवित्र मानतात. त्यामुळे हिंदू व मुसलमान शिपाई संतप्त झाले. अशाप्रकारे शिपायांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांचा क्रोध वाढत गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक १० मे १८५७ रोजी मीरत येथील छावणीत झाला. शिपायांच्या बंडाची पहिली ठिणगी तेथे पडली.
चलेजाव आंदोलन (१९४२)
▪️घटनाक्रम
― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.
― मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू.
― (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर.
― ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.
― गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान.
― कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.
― प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.
― बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.
― या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.
― सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.
― या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.
― काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.
― व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.
― मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.
― भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.
― निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.
― स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.
― भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.
▪️छोडो भारत चळवळ
क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.
▪️नेताजी सुभाष चंद्र बोस
भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.
▪️आझाद हिंद सेना
ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.
▪️भारतीय नौदलाचा उठाव
आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.
ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव :
👉1.संन्याशाचा उठाव
1765-1800
बंगाल
शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक
👉2.चुआरांचा उठाव
1768
बंगाल-मिजापूर जिल्हा
जगन्नाथ घाला
👉3.हो जमातीचे बंड
1820
छोटा नागपूर व सिंग
भूम
👉4.जमिनदारांचा उठाव
1803
ओडिशा
जगबंधु
👉5.खोंडांचा उठाव
1836
पर्वतीय प्रदेश
दोरा बिसाई
👉6.संथाळांचा उठाव
1855
कान्हू व सिंधू
👉7.खासींचा उठाव
1824आसाम
निरत सिंग
👉8.कुंकिंचा उठाव
1826
मणिपूर
👉9.दक्षिण भारतातील उठाव
👉10.पाळेगारांचा उठाव
1790
मद्रास
👉11.म्हैसूरमधील शेतकर्यांचा उठाव
1830
म्हैसूर
👉12.विजयनगरचा उठाव
1765
विजयनगर
👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव
1870
गोरखपूर
👉14.रोहिलखंडातील उठाव
1801
रोहिलखंड
👉15.रामोश्यांचा उठाव
1826
महाराष्ट्र
उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत
👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव
1824
👉17.केतूरच्या देसाईचा उठाव
1824
केतूर
👉18.फोंडा सावंतचा उठाव
1838
👉19.लखनऊ उठाव
👉21.भिल्लाचा उठाव
1825
खानदेश
👉21.दख्खनचे दंगे
1875
पुणे,सातारा,महाराष्ट्र
शेतकरी
इंग्रज सरकार विरुध्दच्या या उठावात भारतीयांना आलेल्या अपयशाची प्रमुख कारणे
हा उठाव स्थानिक स्वरुपात, मोजक्याच क्षेत्रात, मर्यादीत प्रमाणात व असंघटीत असा होता.
तसेच भारतातील एेक्याचा अभाव हे देखील या उठावाच्या पराभवाचे मोठे कारण होते.
इंग्रजांच्या लष्करातील जवळपास अर्धेहिंदी सैनिक इंग्रजांच्याच बाजूने लढले, तसेच शिखांनी देखील इंग्रजांना साथ दिली.
सिंध, राजपुताना, पंजाब, काश्मिर, मुंबई, मद्रास या प्रांतातील जनता, शासक तसेच संस्थानिक यांनी या उठावात सक्रिय सहभाग न घेता ते शांत राहिले.
शिवाय शेतकरी तसेच खालच्या जातीतील लोकांनीही या उठावात सक्रिय भाग घेतला नाही.
पातियाळा, जिंद, ग्वाल्हेर, हैद्राबाद येथील राजांनी हा उठाव दडपून टाकण्यास सरकारला उघड सहकार्य केले.
या उठावाचा जास्त प्रभाव केवळ पश्चिम बिहार, अवध, रोहिलखंड, दिल्ली तसेच नर्मदा व चंबळ नद्यांमधील प्रदेश येथेच जाणवला.
उठावकर्त्यांच्या तुलनेने इंग्रजांकडे विपुल साधन सामग्री होती. उठावाला शिपायांजवळही फारच थोड्या बंदुका होत्या व तलवारी आणि भाले हिच भारतीयांची मुख्य शस्त्र होती.
आधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने तसेच तारायंत्राच्या सुविधेमुळे उठाव दडपून टाकण्यासाठी एक सार्वत्रिक योजना बनविण्यात इंग्रज सफल झाले व अनुभवी अधिकाऱ्यांच्या रुपात कंपनी जवळ योग्य नेतृत्वही होते.
या उठावाचे संघटन भारतीयांनी नियोजनबध्द पध्दतीने केले नव्हते. उठावात भाग घेणारे नेते शूर होते, परंतु संघटन क्षमता, अनुभव व परस्पर सहकार्याने काम करण्यात ते कमी पडले, तसेच त्यांच्यामध्येनेतृत्व गुणांचा देखील
अभाव होता.
कुवरसिंह व मौलवी अहमदुल्ला यांचा अपवाद वगळता प्रत्येकजण हे केवळ आपल्या क्षेत्रातच लढले.
स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्नसंच
1) ⚛️ ''एकच प्याला" या नाटकाचे लेखक कोण?
1) ग. दी. मांडुळकर
2) राम गणेश गडकरी✅✅
3) श्रीपाद कृष्ण कोल्हेटकर
4) वि. स. खांडेकर
2)⚛️ कोणता देश ‘विश्व कबड्डी चषक 2019’ या स्पर्धेचे आयोजन करणार आहे?
(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) ऑस्ट्रेलिया
(C) इंग्लंड
(D) भारत✅✅
3)⚛️ कोणती व्यक्ती ‘इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार’ जिंकणारा पहिला भारतीय आहे?
(A) सुदर्शन पटनाईक✅✅
(B) एम. एफ. हुसेन
(C) राजा रवी वर्मा
(D) नंदालाल बोस
4)⚛️ कोणत्या शहरात ‘मुख्यमंत्री सेप्टिक टँक सफाई योजना’ सुरू करण्यात आली?
(A) जयपूर
(B) नवी दिल्ली✅✅
(C) गुरुग्राम
(D) झुंझुनू
5)⚛️कोणती महिला पायलट भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट बनली आहेत?
(A) भावना कांत
(B) अवनी चतुर्वेदी
(C) मोहना सिंग
(D) लेफ्टनंट शिवांगी✅✅
(6)⚛️राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) याच्या 76 व्या फेरीतून केलेल्या सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागात घरांमध्ये स्नानगृह आहे.
(A) 54 टक्के
(B) 45.1 टक्के
(C) 46 टक्के
(D) 50.3 टक्के✅✅
(7)⚛️_______ यांच्या हस्ते "राष्ट्रीय युवा संसद योजना" याच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.
(A) भारताचे राष्ट्रपती✅✅
(B) भारताचे पंतप्रधान
(C) वित्त मंत्री
(D) संरक्षण मंत्री
📌2011 चा साहीत्याचा नोबेल कोणाला प्राप्त झाला होता ?
1) थॉमस ट्रान्सटॉमर✅✅✅✅
2) ब्रायन क्रोबीला
3) मारीयो ल्लोसा
4) हर्टा म्युलर
📍 ताज्या “क्लायमेट चेंज परफॉरमन्स इंडेक्स” यामध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे?
(A) प्रथम
(B) 10 वा
(C) 30 वा
(D) 9 वा✅✅
📍 दरवर्षी _ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा केला जातो.
(A) 10 नोव्हेंबर
(B) 11 डिसेंबर✅✅
(C) 11 ऑक्टोबर
(D) 12 नोव्हेंबर
📍 लोकसभेत मंजूर झालेल्या ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019’ अंतर्गत कोणते राज्य ‘इनर लाईन परमीट’ नियमाखाली आणले जाणार?
(A) आसाम
(B) मणीपूर✅✅
(C) त्रिपुरा
(D) मेघालय
📍 दरवर्षी _ या दिवशी ‘UNICEF दिन’ साजरा केला जातो.
(A) 7 डिसेंबर
(B) 11 डिसेंबर✅✅
(C) 9 ऑक्टोबर
(D) 11 ऑक्टोबर
📍 “डिफेएक्सपो” नावाचा 11 वा द्वैवार्षिक कार्यक्रम __ येथे आयोजित केला जाणार आहे.
(A) नवी दिल्ली
(B) लखनऊ✅✅
(C) मुंबई
(D) चेन्नई
1. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते?
शिवराम महादेव परांजपे. √
विष्णुशास्त्री चिपळूणकर
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
छत्रपती शाहू महाराज
=========================
2. विसोबा खेचर हे कोणत्या संतांचे अध्यात्मिक गुरू होते?
संत तुकाराम
संत सावतामाळी
संत नरहरी सोनार
संत नामदेव. √
=========================
3. इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल?
डॉ. भाऊ दाजी लाड
दादोबा पांडुरंग
बाळशास्त्री जांभेकर
नाना जगन्नाथ शंकरशेठ. √
=========================
4. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ---------- शी संबंधित होता.
ऊस
कापूस
भात
नीळ. √
=========================
5. इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिक कारण होते..........
गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. √
अनेक संस्थाने खालसा करणे
ख्रिश्चन धर्म प्रसार करणे
पदव्या, वतने आणि पेन्शन रग करने
=========================
6. गांधीजानी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती?
पंडित जवाहरलाल नेहरू
विनोबा भावे. √
सरदार वल्लभभाई पटेल
मौलाना आझाद
=========================
7. विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली?
विनोबा भावेंनी राजबंद्यांसमोर गीतेवर अठरा प्रवचने केली
साने गुरूजी श्रोते विनोबांची प्रवचने ऐकत
साने गुरूजी विनोबांच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत. √
विनोबा भावे हे गीता प्रवचनाचे लेखक आहेत
=========================
8. सन १९४० मध्ये रामगढ येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला?
इंग्रजांना दुसऱ्या महायुध्दात सहकार्य करणे
ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे
वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरु करणे. √
निवडणुकांवर बहिष्कार टाकणे
=========================
9. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?
रविंद्रनाथ टागोर . √
लाला लजपतराय
लाला हरदयाळ
महात्मा गांधी
=========================
10. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली?
डॉ. रार्जेद्र प्रसाद. √
डॉ. राधाकॄष्णन
डॉ. आंबेडकर
डॉ. झाकीर हुसेन
=========================
11. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
खैर. √
कुसूम
कंडोल
शलार्इ
=========================
12. इस्त्रायलची राजधानी कोणती?
जेरुसलेम. √
दमास्कस
तेल अवीव
तेहरान
=========================
13. ............... वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.
निग्रॉइड
मंगोलाइड . √
बुश मॅनाइड
ऑस्ट्रेलोंइड
=========================
14. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?
हरिहरेश्र्वर
वज्रेश्र्वरी. √
गणपतीपुळे
संगमेश्र्वर
=========================
15. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?
गाळाची जमीन
काळी जमीन. √
तांबडी जमान
रेताड जमीन
=========================
16. भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र …………… येथे उभारण्यात आले.
पाडेगाव
कोर्इमतूर
कानपूर
मांजरी. √
=========================
17. ……… हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.
दिल्ली
चेन्नर्इ
मुंबर्इ. √
हैद्राबाद
=========================
18. देशात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे.
महाराष्ट्र
केरळ . √
प. बंगाल
तमिळनाडू
=========================
19. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे चालू झाले?
मुंबई
दिल्ली. √
मद्रास
बंगलोर
=========================
20. लक्षव्दिप बेटे कोणत्या समुद्रात आहेत?
अरबी समुद्र . √
बंगालचा उपसागर
हिंदी महासागर
पॅसिफिक महासागर
🔴"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
A. सर सय्यद अहमद खान
B. बॅ. महमद अली जीना
C. मौलाना अब्दुल करीम आझाद
D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅
______________________________
🟠 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?
A. प्रभाकर✅
B. समता
C. सुलभ समाचार
D. बहिष्कृत भारत
______________________________
⚫️ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
A. 8 सप्टेंबर, 1873
B. 10 ऑक्टोबर, 1873
C. 14 सप्टेंबर, 1873 ✅
D. 15 ऑगस्ट, 1873
______________________________
🔵 सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?
A. कुंजबिहारी बोस✅
B. विरेंद्रकुमार घोष
C. अरविंदो घोष
D. हेमचंद्र दास
🟢 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?
A. महात्मा फुले
B. गणेश वासुदेव जोशी
C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
D. जगन्नाथ शंकर शेठ✅
______________________________
🟡 ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?
A) भारत आणि म्यानमार☑️
B) भारत आणि नेपाळ
C) भारत आणि बांग्लादेश
D) भारत आणि थायलँड
🟠 कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?
A) नेपाळ
B) म्यानमार
C) इंडोनेशिया
D) इराक
______________________________
🔴 राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?
A-कलम 110
B-कलम 111
C-कलम 112
D- कलम 113
______________________________
🟢 कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?
(1)लाला हरदयाळ
(2)राजाराम मोहन रॉय✅✅
(3)पं. मदनमोहन मालविय
(3)यापैकी नाही
______________________________
🟤' द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?
डॉ.एस.एन.सेन
वि.डी.सावरकर
अशोक मेहता✅✅
अशोक कोठारी
______________________________
⚫️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?अशोक मेहता✅अशोक मेहता✅
दोदाबेटा
कळसुबाई✅✅✅
साल्हेर
मलयगिरी
______________________________
🔵 निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.
1)माकुर्णी
2)दोडाबेटा✅✅
3) अन्ना मलाई
4) उदकमडलम
______________________________
🟡 सयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?
१) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅
२) 25 ऑक्टोबर 1 9 45
३) 24 ऑक्टोबर 1 9 54
४) 25 ऑक्टोबर 1 9 54
प्रश्न.१. आदिमानवातील कोणत्या मानवास 'हॕन्डी मॕन' म्हणून ओळखले जाते.?
१. होमो इरेक्टस
२. होमो निअॕन्डरथॕलेन्सीस
३. होमो हायब्डर्रजेन्सिस
४. होमो हॕबिलीस ✔️
प्रश्न.२. खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा.?
१. कार्बन मोनाँँक्साईडमुळे शरीरातील उपलब्ध हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.
२. ओझोन वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो. ✔️
३. कार्बनडाय आँक्साईड जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतो.
४. तरंगणाऱ्या कणांमुळे फुफ्फुसांचे रोग होतात.
प्रश्न.३. स्ट्राॕबेरी हे ------- प्रकारचे फळ आहे.?
१. संयुक्त
२. कॕप्सुलर
३. लिंबु वर्गीय
४. अॕग्रीगेट ✔️
प्रश्न.४. दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणू-रेणूंमधील अंतर ......?
१. वाढते ✔️
२. कायम राहते
३. कमी होते
४. नष्ट होते
प्रश्न.५. उच्च दर्जाच्या मोतीस (Pearl) काय म्हणतात.?
१. रिअल मोती (Real)
२. स्वेता मोती (Sweta)
३. लिन्घा मोती (Lingha) ✔️
४. अॕमेथिस्ट (Amethist)
प्रश्न.६. टेबलावर ठेवलेले पेन अचल स्थितीत राहते, ही बाब म्हणजे न्युटनच्या गतिविषयक कितव्या नियमाचे उदाहरण आहे.?
१. पहिल्या ✔️
२. दुसऱ्या
३. तिसऱ्या
४. चौथ्या
प्रश्न.७. सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे. त्याचे कारण पुढीलपैकी कोणते आहे.?
१. येथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे.
२. जनुकीय परिवर्तित जीवाणू हे तयार करतात. ✔️
३. येथे किण्वनाची प्रक्रिया अतिशय जलद असते.
४. किण्वन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्षे टिकतात.
प्रश्न.८. मानवी आरोग्याच्या स्थितीत सतत प्रगतीशील सुधारणा होण्याच्या क्रियेस काय म्हणतात.?
१. सामाजिक आरोग्य
२. वैयक्तिक आरोग्य
३. सामाजिक आरोग्यशास्त्र
४. आरोग्य विकास ✔️
प्रश्न.९. ओझोन वायूचे एकक पुढीलपैकी कोणते आहे.?
१. A.U.
२. B.U.
३. C.U.
४. D.U. ✔️
प्रश्न.१०. रसेल कार्लसन यांचे प्रसिद्ध पुस्तक 'सायलेंट स्प्रिंग' हे पुढील कशाशी संबंधित आहे.?
१. किटकनाशके व त्यांचे दुष्परिणाम ✔️
२. नद्या व नदीकाठचा प्रदेश
३. जैवविविधता
४. विषाणूजन्य आजार व मानवावर होणारे परिणाम
प्रश्न.११. एकक वेळेत पृथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर आदळणाऱ्यां विद्युत चुंबकीय ऊर्जेस काय म्हणतात.?
१. किरणोत्सार (Radioactivity)
२. फाॕलआऊट (Fallout)
३. इरॕडिअन्स (Irradiance) ✔️
४. जडत्व (Inertia)
प्रश्न.१२. जैवतंत्रज्ञानात सर्वाधिक अभ्यासला गेलेला जीवाणू म्हणून पुढीलपैकी कोणत्या जीवाणूला ओळखले जाते.?
१. अॕन्थ्रॕक्स बॕसिलस
२. स्ट्रेप्टोकोकस मँसिअस
३. सुडोमोनास
४. ई. कोलाय ✔️
प्रश्न.१३. मसाल्यात वापरले जाणारे दगडफूल पुढीलपैकी कोणते आहे.?
१. उस्निया
२. पारमेलिया ✔️
३. ब्राओरिया
४. लँमिनारिया
प्रश्न.१४. सूर्यफूल ही ------ वनस्पती आहे.?
१. अनावृत्तबीजी
२. एकबीजपत्री
३. नेचोद्रभिदी
४. द्वीबीजपत्री ✔️
प्रश्न.१५. डीएनए मध्ये थायमीन (T) हा नेहमी कुठल्या नत्र घटकाशी जोडी बनवतो.?
१. सायटोसिन
२. ग्वानाईन
३. अॕडेनाईन ✔️
४. थायमीन
प्रश्न.१६. पुढीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॕलरीज मिळतात.?
१. एक कप आईस्क्रीम ✔️
२. एक कप सरबत
३. एक कप दूध
४. एक कप आंब्याचा रस
प्रश्न.१७. पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही.?
१. क्षयरोग
२. हिवताप ✔️
३. विषमज्वर
४. यकृतदाह
प्रश्न.१८. L-Dopa हे औषध पुढीलपैकी कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.?
१. टि.बी.
२. कँन्सर
३. पार्किन्सन्स✔️
४. मलेरिया
मिलिट्री व औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे RDX निर्माण करण्यासाठी पुढील कोणती पद्धती वापरली जात नाही.?
१. बाखमन पद्धती
२. वुलविच पद्धती
३. नायट्रेशन पद्धती
४. थिओडोलाईट पद्धती ✔️
भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?
A) आग्नेय ✅✅
B) ईशान्य
C) नैॠत्य
D) वायव्य
भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?
A) पोर्तुगीज ✅✅
B) इंग्रज
C) डच
D) फ्रेंच
मानवामध्ये गुणसूत्रे असतात.
A) ४६ ✅✅
B) ४४
C) ३२
D) ५२
भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?
A) लक्षद्वीप
B) मालदीव
C) छागोस
D) अंदमान ✅✅
‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.
A) कर्नाटका
B) राजस्थान ✅✅
C) बिहार
D) गुजरात
आम्ल पदार्थाची चव कशी असते?
A) खारट
B) आंबट ✅✅
C) तुरट
D) गोड
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) ठिकाणी स्थित आहे.
A) मुंबई
B) औंरंगाबाद
C) पुणे ✅✅
D) नागपूर
आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?
A) रासबिहारी बोस ✅✅
B) चंद्रशेखर आझाद
C) सुभाषचंद्र बोस
D) रामप्रसाद बिस्मिल
भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?
A) २४ डिसेंम्बर ✅✅
B) १५ मार्च
C) १ जुलै
D) २ आक्टोबर
I.S.I. हि गुप्तहेर संघटना देशाची आहे?
A) भारत
B) पाकिस्तान ✅👌
C) अमेरिका
D) रशिया
अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च
A) जागतिक जल दिन ✅✅
B) साक्षरता दिन
C) जागतिक महिला दिन
D) जागतिक एड्स दिन
‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?
A) द्वित
B) अग्रज
C) अनुज
D) द्विज ✅✅
‘नांगर चषक’ खेळाशी संबधित आहे.
A) गोल्फ
B) बुद्धिबळ
C) हाॅकि
D) बॅटमिंटन ✅✅
भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?
A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
B) विक्रम साराभाई ✅✅
C) सतीश धवन
D) माधवन नायर
अंदमान – निकोबार बेटांंचे राजधानीचे शहर कोणते आहे?
A) विशाखापट्टणम
B) मालदीव
C) छागोस
D) पोर्ट ब्लेअर ✅✅
‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?
A) उसने अवसान आणणे
B) सतत त्रास होणे
C) यातायात करणे ✅✅
D) अतिशय काळजी घेणे
कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?
A) शांताराम नांदगावकर
B) जोतीबा फुले
C) जगदीश खेबुडकर
D) सुरेश भट्ट ✅✅
हिटलरच्या आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.
A) माईन काम्फ ✅✅
B) दास कॅपिटल
C) तरुण तुर्क
D) आपला लढा
‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?
A) भुरळ पडणे✅✅
B) बेशुद्ध पडणे
C) मती नष्ट होणे
D) हरवणे
‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र यांचे आहे.
A) कपिल देव
B) सुनील गावसकर
C) सचिन तेंदुलकर ✅✅
D) अॅडम गिल ख्रिस्ट
क्रेमलिन हे प्रमुख स्थळ ठिकाणी आहे?
A) वाॅशिंग्टन
B) रोम
C) न्यूयाॅर्क
D) माॅस्को ✅✅