Ads

22 January 2020

राज्यात मुंबई सर्वाधिक प्रदूषित; हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत (पीएम १०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे.

✅ ग्रीनपीस इंडिया संस्थेचा अहवाल

🎆 भारतातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे हवा गुणवत्तेच्या बाबतीत धोक्याच्या पातळीत आली असून महाराष्ट्रातील २० शहरांचा यात समावेश आहे. मुंबई हे राज्यातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून गणले गेले आहे.

🎆 मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा राष्ट्रीय गुणवत्ता निर्देशांकापेक्षा तीनपटीने खालावला आहे. मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत आहे.

🎆 ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने दरवर्षी एक पर्यावरणीय अहवाल सादर केला जातो. या वर्षीच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

🎆 हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत (पीएम १०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. या शहरातील हवेची गुणवत्ता जागतिक आरोग्य संघटनेच्या हवा प्रदूषणाबाबत असलेल्या मानकापेक्षा आठपट अधिक आहे.

🎆 मुंबईच्या हवेच्या प्रदूषणात मुख्यत: पीएम १० घटकांचे वाढते प्रमाण कारणीभूत असल्याचे ग्रीनपीसच्या अधिकाऱ्याने सांगितले. 

🎆 मुंबईतील वाढती वाहतूक, वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांच्या बांधकामामुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येते.

🎆 सुमारे वर्षभरापूर्वी राज्यातील हवेच्या प्रदूषणाच्या अहवालातदेखील मुंबईतील हवेत पीएम घटक आणि नायट्रोजन ऑक्सॉईडच्या उत्सर्जनात वाढ झाल्याचे स्पष्टपणे आढळून आले होते.

🎆 जानेवारी २०१९ मध्ये भारतासाठी पहिला राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

🎆 याअंतर्गत २०१७ पासून २०२४ पर्यंत शहरातील वायू प्रदूषणाचे प्रमाण २० ते ३० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या प्रत्येक शहरासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

🎆 ग्रीनपीसच्या अहवालात असेही म्हटले आहे की, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ १२२ सर्वाधिक प्रदूषित शहरे ओळखली आहेत. ही १२२ शहरे २८ राज्ये आणि नऊ केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

🎆 त्यातील १६६ शहरांनी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकाची मर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे या शहरांचाही समावेश सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत करावा.

✅✅ २० शहरे अतिप्रदूषित :

🎆 हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत(पीएम१०) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे.

🎆 डोंबिवली, चंद्रपूर, उल्हासनगर, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, जालना, लातूर, कोल्हापूर, पिंपरी, चिंचवड, नाशिक, सांगली, जळगाव, अकोला, सोलापूर, नवी मुंबई, औरंगाबाद आणि भिवंडी येथील हवेची गुणवत्ता राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकापेक्षा व जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा आठपट अधिक आहे.

🎆 ग्रीनपिसच्या अभ्यासानुसार, डोंबिवली, ठाणे, पिंपरी, चिंचवड, नवी मुंबई आणि भिवंडी ही शहरे नव्याने मानकापेक्षा अधिक हवा प्रदूषित शहरांच्या यादीत आली आहेत.

🔹

शाळांमध्ये संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन अनिवार्य राज्य शासनाचा आदेश.

🎆 शाळेत दररोज परिपाठावेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करावं, असा आदेश राज्य शासनानं काल जारी केला.

🎆 सर्व शाळांना हा निर्णय बंधनकारक आहे.

🎆 येत्या रविवारी २६ जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिनापासून या निर्णयाची अंमलबजावणी करायला सांगितलं आहे.

🎆 शाळेत विद्यार्थ्यांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी पाणी पिण्याची घंटा-वॉटरबेल वाजवण्याचे निर्देश शासनानं दिले आहेत.

🎆 काल याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.

🎆 शाळेच्या वेळापत्रकात दररोज तीन वेळा अशी घंटा वाजवण्याची सूचना यात केली आहे. 

🎆 मुलांनी दररोज किमान दोन लीटर पाणी पिणं आवश्यक आहे, पाण्याच्या कमतरतेमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. 

राज्यशास्त्र प्रश्नसंच

Ques. राज्याची मंत्रीपरिषद सामूहिकपणे कोणास जबाबदार असते ?

A. राज्यपाल
B. मुख्यमंत्री
C. विधानपरिषद
D. विधानसभा
Ans. विधानसभा

Ques. कोणतीही व्यक्ती ती भारतीय नागरिक आणि _ वर्षे पूर्ण वयाची असल्याखेरीज राज्यपाल पदावरील नियुक्तीस पात्र असणार नाही.

A. 25
B. 30
C. 35
D. यापैकी नाही
Ans. 35

Ques.  हे भारतीय सेनादलाचे सर्वोच्च प्रमुख असतात.

A. स्थलसेना प्रमुख
B. पंतप्रधान
C. संरक्षण मंत्री
D. राष्ट्रपती
Ans. राष्ट्रपती

Ques. विधानसभा बरखास्त करण्याचा स्वेच्छाधीन अधिकार भारतीय राज्यघटनेने  यांना दिलेला आहे.

A. मुख्यमंत्री
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. संसद
Ans. राज्यपाल

Ques. महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन कोठे भरते ?

A. मुंबई
B. पुणे
C. नागपूर
D. नाशिक
Ans. मुंबई

Ques. लोकसभेत 'शून्य प्रहर ' केव्हा सुरु होतो ?

A. सकाळी 11 वाजता
B. दुपारी 12 वाजता
C. निश्चित अशी वेळ नसते
D. दिवसभराचे कामकाज सुरु होताना पहिला तास
Ans. दुपारी 12 वाजता

Ques. राज्यसभेचा सदस्य खालीलपैकी कोणते पद भूषवू शकणार नाही ?

A. संरक्षण मंत्री
B. गृह मंत्री
C. पंतप्रधान
D. वरील पदे ती/तो भूषवू शकते/शकतो.
Ans. वरील पदे ती/तो भूषवू शकते/शकतो.

Ques. महाराष्ट्रात विधानसभेतून विधानपरिषदेवर किती सदस्य निवडून दिले जातात ?

A. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/3
B. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/6
C. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/12
D. एकही नाही.
Ans. विधानपरिषदेच्या सदस्य संख्येच्या 1/3

Ques. पंजाब आणि हरियाणा या राज्यांचे उच्च न्यायालय कोठे आहे ?

A. दिल्ली
B. सिमला
C. चंदीगड
D. नैनिताल
Ans. चंदीगड

Ques. भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराची सुरूवात कोणत्या साली करण्यात आली ?

A. 1951
B. 1952
C. 1954
D. 1955
Ans. 1954

Ques. पंतप्रधान भारतरत्नासाठी एका वर्षात जास्तीत जास्त किती व्यक्तींच्या नावाची शिफारस करू शकतो ?

A. 2
B. 3
C. 5
D. असे कोणतेही बंधन नाही
Ans. 3

Ques. राज्य मुख्य माहिती आयुक्ताची व राज्य माहिती आयुक्ताची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या शिफारसी नुसार  द्‍वारे केली जाते.

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. राज्यपाल
D. विधानसभा
Ans. राज्यपाल

Ques. प्रत्येक माहिती आयुक्त, पदधारणाच्या दिनांकापासून _ वर्षाच्या कालावधीसाठी आपले पद धारण करेल.

A. 10
B. 5
C. 2
D. 7
Ans. 5

Ques. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली ?

A. आयर्लंड
B. यु.के
C. यु.एस.ए.
D. ऑस्ट्रेलिया
Ans. यु.एस.ए.

Ques. राज्याच्या विधानपरिषदेत सदस्य संख्येपैकी किती सदस्यांची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते ?

A. 1/12
B. ¼
C. 1/3
D. 1/6
Ans. 1/6

Ques. विधानसभा सभागृहाची सदस्य संख्या मर्यादा  इतकी ठरविण्यात आली आहे.

A. 60 ते 500
B. 75 ते 300
C. 40 ते 450
D. यापैकी नाही
Ans. 60 ते 500

Ques. भारतीय संघराज्यात सध्या किती घटक राज्ये आहेत?

A. 25
B. 27
C. 29
D. 28
Ans. 28

Ques. घटनेच्या कलम 22 अंतर्गत, काही गोष्टींचा अपवाद वगळता प्रतिबंधक स्थानबध्दते अंतर्गत जास्तीत जास्त किती काळ एखाद्या व्यक्तीला स्थानबद्ध केले जाऊ शकते ?

A. 2 महिने
B. 3 महिने
C. 6 महिने
D. 4महिने
Ans. 3 महिने

Ques. खालीलपैकी कोणत्या घटनादुरूस्ती द्वारे राजकीय पक्षांतरावर अंकुश आणण्याचा प्रयत्न झाला ?

A. 42 वी
B. 52 वी
C. 62 वी
D. 70 वी
Ans. 52 वी

Ques. खालीलपैकी कोणत्या घटनाचा परिणाम म्हणून 24वी घटनादुरूस्तीचा कायदा समंत केला गेला ?

A. गोलखनाथ खटला
B. मिनर्वा मिल्स खटला
C. केशवानंद भारती खटला
D. शांकरी प्रसाद खटला
Ans. केशवानंद भारती खटला

Ques. विधानसभेचे कामगाज कोणत्या भाषेतुन चालते ?

A. मराठीतून
B. मराठी किंवा हिंदीतून
C. मराठी किंवा इंग्रेजीतून
D. मराठी, हिंदी किंवा इंग्रेजीतून
Ans. मराठी, हिंदी किंवा इंग्रेजीतून

Ques. अतारंकित प्रश्नाचे उत्तर किती काळात देण्याची सर्वसाधारणपणे प्रशासनास मुदत असते ?

A. आठवड्यात
B. पंधरवड्यात
C. महिन्यात
D. तीन महिन्यात
Ans. पंधरवड्यात

Ques. महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली ?

A. 1 मे 1961
B. 1 मे 1960
C. 15 ऑगस्ट 1960
D. 26 जानेवारी 1961
Ans. 1 मे 1960

Ques. संसदीय समित्यांचे पदाधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आहे ?

A. पंतप्रधान
B. राष्ट्रपती
C. उपराष्ट्रपती
D. लोकसभेचे सभापती
Ans. लोकसभेचे सभापती

Ques. कोणत्या कलमान्वये राज्य व समवर्ती सूची वगळता इतर विषयांवर कायदे करण्याचाअधिकार केंद्राला असतो ?

A. कलम 368
B. कलम 144
C. कलम 248
D. कलम 124
Ans. कलम 248

राज्यसेवा प्रश्नसंच

1) बायोडिझेल तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा उपयोग होतो ?
   1) जट्रोफा    2) सोयाबीन   
   3) सूर्यफूल    4) वरील सर्व
उत्तर :- 4

2) खालील कोणत्या अणुक्रमांकांचा मूलद्रव्यांच्या एस खंडात समावेश होतो.
   1) 6, 12    2) 9, 17     
   3) 3, 12    4) 7, 15
उत्तर :- 3

3) खालीलपैकी कोणत्या पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवतात.
   अ) रिक्तिका    ब) तंतुकणीका   
   क) लयकारिका    ड) वरील सर्व
   1) अ, ब    2) अ      3) ड      4) अ, क
उत्तर :- 2

4) यांत्रिक ऊर्जा म्हणजे......................
   1) गतिज ऊर्जा × स्थितीज ऊर्जा    2) गतिज ऊर्जा + स्थितीज ऊर्जा
   3) गतिज ऊर्जा ÷ स्थितीज ऊर्जा    4) गतिज ऊर्जा + रासायनिक ऊर्जा
उत्तर :- 2

5) ज्या हायड्रोकार्बनमध्ये कार्बन – कार्बन बंधाच्या दोन्ही बाजू मुक्त असतात. अशा संयुगांना ...................... असे म्हणतात.
   1) संतृप्त हायड्रोकार्बन      2) असंतृप्त हायड्रोकार्बन
   3) विवृत्त हायड्रोकार्बन      4) आवृप्त हायड्रोकार्बन
उत्तर :- 3

💕 विषय = इतिहास प्रश्नसंच 💕

१) खालीलपैकी कोणता ग्रंथ श्रीपाद अमृत डांगे यांनी लिहिला नाही?
1) Gandhi Verses Lenin
2) India from primitive communism to slavery
3) When the communist Differ
8) From Lineage to state

२) 'नवयुग, मराठा व जयहिंद' या पत्रांचे संपादक कोण होते?
१) आचार्य अत्रे,         २) शंकरराव मोरे,
३) एस. एम. जोशी,    ४) ना. ग. गोरे

३) अहमदनगर जिल्हा हा स्वातंत्र्यपूर्व काळात कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. खालीलपैकी कोणाचा समावेश कम्युनिस्टांत होत नाही.
१) डी. बी. कुलकर्णी,        २) आण्णासाहेब शिंदे,
३) चंद्रभान आठरे पाटील,  ४) बाळासाहेब विखे पाटील,
५) एकनाथ जाधव

४) गोवा मुक्ती लढ्यात सहभाग नसलेली स्त्री
१) आशा फडके,         २) सुधाताई जोशी,
३) सिंधुताई देशपांडे,    ४) सुशीलाताई दिवाण

५) हैद्राबाद संस्थानातील लढ्यात सहभागी झालेल्या ५ जोडप्यांची नावे दिली आहेत. कोणती जोडी चूक आहे.
१) राघवेन्द्र राव व सुशिलाताई दिवाण
२) विनायकराव व गीताबाई चारठाणकर
३) आनंदराव व आशाताई वाघमारे
४) नागनाथराव व ताराबाई परांजपे
५) रतिलाल व चंदाताई कोटेचा

उत्तर - १- ४, २-१, ३- ४, ४ -४, ५-५

General knowledge questions

1) आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला?
उत्तर : 19 एप्रिल 1975

2) भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते?
उत्तर : इंदिरा पॉईंट

3) भारताची 2021 ला होणारी जनगणना कितवी असणार आहे?
उत्तर : 16 वी

4) जागतिक मुद्रण दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 24 फेब्रुवारी

5) “सबारो” (“Sabaro”) नावाचे ब्रॅण्डेड सफरचंद कोणत्या समुहाने बाजारात आणले आहे?
उत्तर : महिंद्रा शुभलाभ

6) अंतरिक्ष आयोगाचे मुख्यालय कुठे आहे?
उत्तर : बंगळूरु

7) स्कीन बँक भारतात कुठे सुरू करण्यात आली आहे?
उत्तर : केरळ

8) हरित क्रांतीचे जनक कोण आहेत?
उत्तर : नॉर्मल ब्रोलोंग

9) "अ हेरिटेज ऑफ जजिंग ऑफ बाँम्बे हायकोर्ट थ्रू 150 इअर्स" या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे पुस्तकाचे लेखक कोण?
उत्तर : न्यायमूर्ती डॉ. धनंजय चंद्रचूड

10) केंद्रीय तंबाखू संशोधन संस्था कुठे आहे?
उत्तर : राजमहेंद्री (आंध्र प्रदेश)

चालू घडामोडी प्रश्नसंच

१)तिरंदाजी असोसिएशन ऑफ इंडिया चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?-arjun मुंडा

२)चापचरउत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? मिझोरम

३)रोम रँकिंग स्पर्धेत विनेश  फोगट ने कोणते पदक जिंकले? सुवर्ण

४)कोणत्या देशाने आपला सर्वात मोठा हवाई अभ्यास " विंड रेंजर "आयोजित केला ? भारत

५) NIC(center of excellence) स्थापना कोणत्या राज्यात ककरण्यात आली आहे? कर्नाटक (बेंळुरूमध्ये)

६)२९व्या सरस्वती सन्मान कोणत्या व्यक्तीला मिळाला?वासुदेव मोही

७)राष्ट्रीय जलनीती वरील स्थापन झालेल्या समितीचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 
मिहीर शाह

८)कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री ने रोजगार याप लाँच केले आहे?
छतिस्तगड

९)पी टी उमर कोया यांचं निधन झालं ते कोण होते?
सतरांज प्रशिक्षक

१०)कोणत्या कंपनीने सध्या २०२० पर्यंत कार्बन नेगट टिव होण्याची घोषणा केली?
Microsoft

पोलीस भरती प्रश्नसंच आणि राज्यसेवा प्रश्नसंच


(1) विहीर या नामाचे अनेकवचन ओळखा? (जळगाव पोलीस 2018)
(1)विहीरी
(2)विहरी
(3)विहिरि
(4)विहिरी✅✅

(2) 75-वर्ष पुर्ण झाल्याबद्दल साजरा करावयाचा उत्सव म्हणजे........? ( जळगाव पोलीस 2018 )
(1) हीरक महोत्सव
(2) रौप्य महोत्सव
(3) अमृत महोत्सव✅✅
(4) सुवर्ण महोत्सव

(3) पुणे शहर कोणत्या नद्यांच्या संगमावर वसले आहे  ? ( पुणे ग्रामीण 2018 )
(1) नीरा व पवणा
(2) मीना व भीमा
(3) मुळा व मुठा✅✅
(4) कर्हा व कुकडी

(4) विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यात कोठे आहे ? ( पुणे ग्रामीण 2018 )
(1) खेड शिवापुर
(2) सुपे
(3) पाटस
(4) आर्वी ✅✅

(5) महात्मा फुले यांनी ......... या समाजाची स्थापना केली  ? ( पुणे ग्रामीण 2018 )
(1) सत्यशोधक ✅✅
(2) आर्य
(3) प्रार्थना
(4) भारतसेवक

(6) वंदे मातरम हे गीत खालीलपैकी कोणत्या साहित्यातील आहे ? ( मुंबई लोहमार्ग पोलीस -2018 )
(1) गितांजली
(2) आनंदमठ✅✅✅
(3) उत्सर्ग
(4) यापैकी नाही

(7) महाराष्ट्राचा समुद्र किनाऱ्याची लांबी किती ? ( मुंबई लोहमार्ग पोलीस -2018 )
(1) 278 किमी
(2) 720 किमी✅✅
(3) 7200 किमीै
(4) 720 मैल

(8) बिहु नृत्य कोणत्या राज्याची संबंधित आहे ? ( पुणे बँड्समन 2018 )
(1) आसाम ✅✅
(2) हिमाचल प्रदेश
(3) तेलंगणा
(4) कर्नाटक

(9) मॅक्मोहन रेषा ........  या दोन देशांमधील सीमारेषा निश्चित करते ? (पुणे बँड्समन 2018 )
(1) भारत व चीन ✅✅
(2) भारत व रशिया
(3) पाकिस्तान व अफगाणिस्तान 
(4) चीन व पाकिस्तान

(10) महाराष्ट्रातील लोकसभेचे एकूण मतदार संघ किती आहेत  ? ( औरंगाबाद ग्रामीण -.2018)
(1) 32
(2) 28
(3) 42
(4) 48✅✅✅

1)जागतिक सुवर्ण परिषद (WGC) यांच्या अहवालानुसार, परदेशातून सुवर्ण खरेदी करण्यात भारतीय रिझर्व्ह बँकेचा जगात कोणता क्रमांक आहे?
(A) 5 वा
(B) 6 वा.  √
(C) 7 वा
(D) 8 वा

2)कोणत्या बँकेनी सुमारे 250 API सह भारताच्या सर्वात मोठ्या API बँकिंग सेवाचे संकेतस्थळ कार्यरत केले?
(A) ICICI बँक.  √
(B) HDFC बँक
(C) भारतीय स्टेट बँक
(D) बँक ऑफ बडोदा

3)भारतीय तिरंदाजी संघाचे वर्तमानातले अध्यक्ष कोण आहेत?
(A) वीरेंद्र सचदेवा
(B) कॅप्टन अभिमन्यू
(C) अर्जुन मुंडा.  √
(D) बी.व्ही.पी. राव

4)कोणत्या शहरात 9 वा आंतरराष्ट्रीय बाल चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला?
(A) कोलकाता.  √
(B) नवी दिल्ली
(C) गोवा
(D) मुंबई

5)कोणत्या देशात जागतिक आर्थिक मंच (WEF) यांची 50 वी वार्षिक बैठक आयोजित करण्यात आली?
(A) नेदरलँड
(B) स्वित्झर्लंड. √
(C) अमेरिका
(D) ऑस्ट्रेलिया

6)कोणती व्यक्ती ‘नेहरू स्मारक संग्रहालय व ग्रंथालय’ याचे नवे अध्यक्ष आहे?
(A) एम. जे. अकबर
(B) स्वपन दासगुप्ता
(C) नृपेंद्र मिश्रा.  √
(D) जयराम रमेश

7)कोणत्या शहरात 'विंग्स इंडिया 2020' या कार्यक्रमाची पूर्वबैठक घेण्यात आली?
(A) नवी दिल्ली
(B) हैदराबाद
(C) लखनऊ
(D) बेंगळुरु.  √

8)राष्ट्रीय लसीकरण दिन कोणत्या दिवशी पाळण्यात आला?
(A) 20 जानेवारी
(B) 19 जानेवारी.  √
(C) 18 जानेवारी
(D) 1 फेब्रुवारी

9)भारत कोणत्या देशात ‘सागरी संशोधन समन्वय केंद्र’ उभारणार आहे?
(A) बांग्लादेश
(B) मलेशिया
(C) श्रीलंका.  √
(D) म्यानमार

10)कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कुशल व प्रशिक्षित उमेदवारांना नोकरी शोधण्यात मदत करण्यासाठी ‘रोजगार संगी’ नावाचे एक मोबाइल अॅप कार्यरत केले?
(A) मध्यप्रदेश
(B) छत्तीसगड.  √
(C) हिमाचल प्रदेश
(D) उत्तरप्रदेश

Pratiksha M:
1) अन्न वस्त्र निवारा याबरोबरच ....ही व्यक्तीची मूलभूत गरज आहे.
1)शिक्षण.   √
2)पाणी
3)विश्रांती
4)प्रवास

2)भारताच्या पंतप्रधानांनी "जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी नूतनीकरण कार्यक्रम .... रोजी सुरू केली.
1)2001
2)2002
3)2004
4)2005.   √

3)सौर शक्ती कोणत्या प्रकारची शक्ती आहे?
1)व्यापारी
2)व्यापारेत्तर
3)अपारंपरिक.   √
4)पारंपरिक

4)शहरी भागातील दर .....लोकसंख्येमागे एक पीसीओ हे राष्ट्रीय टेलिकॉम धोरण 1994 चे एक उद्दिष्ट होते.
1)500.   √
2)1,500
3)2,500
4)5000

5)रशियातील राष्ट्रीय खनिज संशोधन केंद्र स्कोचीन्स्की खनिज संस्थेशी सहयोग करार कोणी केला?
1)HPCL
2)NTPC
3)GAIL
4)ONGC.   √

6)अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रात उर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यरत असलेली राष्ट्रीय स्तरावरील सरकारी संस्था कोणती?
1)इंडियन पेट्रोकेमिकल लि
2)पेट्रोलियम कॉन्झव्हेरशन रिसर्च असोसिएशन.   √
3)हिंदुस्तान पेट्रोकेमिकल लि
4)नॅशनल थर्मोपावर कंपनी

7)सार्वजनिक क्षेत्रातील अनेक प्रकल्प सध्या कोणत्या तत्वानुसार केले जात आहेत?
1)नफा
2) ना नफा ना तोटा
3)बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा.   √
4)सीमांत खर्च

8)भारतात सर्वात स्वस्त वाहतुकीचा महामार्ग कोणता आहे?
1)रस्ते
2)रेल्वे
3)जल.   √
4)हवाई

9)दळणवळण क्षेत्रातील सर्वात प्रगत साधन कोणते आहे?
1)दूरदर्शन
2)रेडिओ
3)पोस्ट
4)कृत्रिम उपग्रह.    √

10)एकात्मतिक ग्रामीण विकास कार्यक्रम  कोणी पुरस्कृत केला.
1)राज्य सरकार
2)जिल्हा परिषद
3)महानगरपालिका
4)केंद्र सरकार.    √

11)"नागरी सुधारणांची ग्रामीण भागात तरतूद" हा कार्यक्रम .....यांनी सुचवला.
1)डॉ मनमोहन सिंग
2)डॉ ए पी जी अब्दुल कलाम.  √
3) श्री राजीव गांधी
4)श्रीमती इंदिरा गांधी

12)महाराष्ट्राचे भारनियमनाचे प्रमुख कारण कोणते आहे?
1)वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती.  √
2)योग्य व्यवस्थापणेचा अभाव
3)पाराशेणातील गळती
4)चुकीचे सरकारी धोरण

13)" बांधा चालावा आणि हस्तांतरित करा" (BOT) शी संबंधित कायदा कोणता?
1)राज्य महामार्ग कायदा 1994
2)(BOT) कायदा 1993
3)राष्ट्रीय महामार्ग कायदा 1995.  √
4)खाजगीकरण कायदा 1991

14)आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये पुढीलपैकी कोणत्या गोष्टी समाविष्ट आहेत?
1)बँका, वित्त आणि विमा
2)सिंचन, ऊर्जा, परिवहन, संचार
3)विज्ञान आणि तंत्रज्ञान
4)वरील पैकी सर्व.  √

15)रस्ते व संलग्न पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाराष्ट्रामध्ये MSRDC  ची स्थापना कधी झाली?
1)1993
2)1994
3)1995
4)1996.  √

16) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते
1)केंद्र सरकार
2)राज्य सरकार
3)1 व 2    √
4) यापैकी नाही

1) "बंडल ऑफ हिज" हे जाळे
1)संपूर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतूचे असते
2)संपूर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूंतंतूचे असते
3)फक्त हृदयातील जवनिक मध्ये पसरलेल्या स्नायूचेतंतूचे असते.  √
4)हृदयातील जवनिक मध्ये पसरलेल्या मज्जातंतूचे असते

2) योग्य विधान ओळखा
A)मासे या प्राणीवर्गात प्रकाशाचे ज्ञानेंद्रिये सर्वात कमी विकसित असते
B)सर्पामध्ये 4 कप्पी ह्रदय नसते
1)A
2)B.  √
3)A&B correct
4)A&B incorrect

3) योग्य विधान ओळखा
A)WBC अस्थिमध्यात बनतात
B)WBC जीवाणूंना संपवतात
1)A
2)B
3)A&B correct.  √
4)A&B incorrect

4)युरियाचे वाहन कोण करत?
1) जीवद्रव्य आणि रक्त. √
2) रक्त आणि ऑक्सिजन
3) RBC आणि कार्बन डाय ऑक्साईड
4) WBC आणि लाळ

5)कोणत्या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे असते?
1) मगर
2) हत्ती
3) सिंह
4) जिराफ.  √

6)अनियततापी प्राण्याच्या संदर्भात कोणते विधान सत्य आहे?
1) रक्त गोठलेले असते
2) रक्त थंड असते
3) शरीराचे तापमान बाहेरच्या तापमानानुसार बदलत असते.  √
4) शरीराचे तापमान स्थिर असते

7)सामान्य लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो?
1) कोयता किंवा विलीसारखा
2) द्विबहिर्वक्र
3) द्विअंतर्वक्र.  √
4) वरील कोणताही नाही

8)मानवी शरीरात जवळजवळ .... किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात.
1)10,000
2)98,000
3)97,000.  √
4)98,500

9).....रक्त गोठण्याची क्रिया सुरू करतात.
1) श्वेत रक्तनिका
2)लसीका
3)लोहित रक्तकनिका
4) रक्तपट्टीका.  √

10) उच्च ताणाचा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनेत प्रमाण किती असावे?
1) 2.5 g/day
2) 7.8 g/day
3) 5.0 g/day.  √
4) 1.2 g/day

11) तुरटी ......वापरतात.
1) विद्युत विलेपणासाठी
2)रक्त प्रवाह थांबवण्यासाठी.  √
3)शिल्प बनवण्यासाठी
4)कांच व रंग बनवण्यासाठी

12) प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा श्वसन केली जाते?
1) 1kg
2) 10 to 20 kg.   √
3) 15 to 22 kg
4) 100 lit

13)  ऑक्सिश्वासनाध्ये ऑक्सिजन कोणती मुख्य भूमिका बजावतो?
1) इलेक्ट्रॉन दाता
2) इलेक्ट्रॉन ग्राही.  √
3) प्रोटॉन दाता
4) प्रोटॉन ग्राही

14)ऑक्सिश्वसनाच्या शेवटी काय तयार होते?
1)CO2 + CO
2)CO2 + NO
3)CO2 + O2
4)CO2 + H2O.  √

15) पुढीलपैकी कोणते क्षार शरीरातील आम्ल - क्षार संतुल

न राखते?
1)Ca
2)Na.  √
3)K
4)Fe

16)सामान्यतः किडणीतून खलील पैकी कशाचे गलन होत नाही?
1)अमोनिया
2)युरिक ऍसिड
3)पाणी
4)साखर.   √

17)एक मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते?
1) 1lit. √
2) 0.75 lit
3) 0.50 lit
4) 0.25 lit

18) ब्रुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात.
1)पक्वाशयाच्या सबम्युकोसा.  √
2)पोटाचा सबम्युकोसा
3)अन्ननलिका च्या म्युकोसा
4)एलियम म्युकोसा

19)तृणभक्षी च्या तुलनेत मांस भक्षकामध्ये
A) दात अणकुचीदार असतात
B)आतडे आखूड असतात
1) फक्त A
2) फक्त B
3) A&B correct.  √
4)A&B incorrect

20)पचनसंस्थामध्ये मुख ते गुदद्वार या मार्गामध्ये pH मध्ये काय बदल केला जातो?
1)अल्कली- आम्ल - अल्कली
2)आम्ल - अल्कली- आम्ल
3)आम्ल - अल्कली √
4)अल्कली- आम्ल

21) पित्त हे ..... अवयवात तयार होते.
1) मूत्रपिंड
2)लाळग्रंथी
3)यकृत.  √
4)फुप्फुस

22).....ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी असून पित्तरस स्त्रावते.
1)लालोत्पादक ग्रंथी
2)यकृत.  √
3)स्वादुपिंड
4)जठर ग्रंथी

23)शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती?
1)लालोत्पादक ग्रंथी
2)यकृत ग्रंथी.  √
3)स्वादुपिंड
4)जठर ग्रंथी

24) मानव पालेभाज्यातील सेल्युलोज पचवू शकत नाही, कारण ....हे विकर त्याच्या जठरात नसते.
1) सेल्युलोज  √
2) पेप्सीन
3) सेल्युलीन
4)सेल्युपेज

25)द्विविविभाजनासाठी अमिबला किती पेशींची गरज असते?
1)3
2)2
3)1.  √
4)0

26)जीवणुमधील प्रजननाची सर्वात प्रभावी पद्धत.... आहे.
1)मुकुलायन
2)पुनर्जीवन
3)द्विविखंडन. √
4)युग्मकी एकत्रीकरण

27)स्पायरोगायराचे प्रजनन .....पद्धतीने होते.
1) शाकीय
2) लैंगिक
3) दोन्ही
4) वरीलपैकी एकही नाही.  √(खंडीभवन)

28)कुफ्फुरच्या पेशी यामध्ये असतात.
1)मेंदू
2)मूत्रपिंड
3)यकृत √
4)प्लिहा

29)मानवी शरिरात सर्वात लांब पशी कोणती?
1)अंडपेशी
2)मेदपेशी
3)शुक्रपेशी
4)चेतापेशी.  √

30)पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम वापरले होते?
1)रॉबर्ट ब्राऊन
2)कॅमिलो गोलमी
3)रॉबर्ट हुक  √
4) जगदीश चंद्र बोस

(1) महाराष्ट्राचे सर्वात उंच शिखर कळसुबाई ची उंची किती आहे ? ( सिंधुदुर्ग पोलीस 2018 )
(1) 1646 मीटर✅✅
(2) 1756 मीटर
(3) 1925 मीटर
(4) 1564 मीटर

(2) उचल्या या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ? ( उस्मानाबाद पोलीस 2018 )
(1) दया पवार
(2) विश्वास पाटील
(3) लक्ष्मण माने
(4) लक्ष्मण गायकवाड✅✅

(3) ........ हा दिवस दहशतवाद विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो ? ( उस्मानाबाद पोलीस 2018 )
(1) 11-मे
(2) 21-मे✅✅
(3) 21-एप्रिल
(4) 11-एप्रिल

(4) शीख धर्माचे दहावे गुरु कोण होते ? ( SRPF -2018 )
(1) गुरुगोविंद सिंह✅✅✅
(2) गुरु अर्जुन देव
(3) गुरू अंगड देव
(4) गुरू हरगोविंद

(5) खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते ?( SRPF - जालना-2018 )
(1) बहिणाबाई चौधरी ✅✅
(2) इंदिरा संत
(3) पद्मा गोळे
(4) शांता शेळके

(6)  स्पीड पोस्ट’ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(1) मुल्क राज आनंद
(2) शोभा डे✅✅
(3) अरुंधती राय
(4) खुशवंत सिंग

(7) भांडवलशाही युगाचा अग्रदूत म्हणून ओळखले जाणारे आणि महाराष्ट्रात आर्थिक राष्ट्रवादाचा पाया घालणारे महाराष्ट्रातील खालीलपैकी विचारवंत कोण?  [राज्यासेवा_मुख्य_2014]

(1) बाळशात्री जांभेकर

(2) जगन्नाथ शंकरशेठ

(3) रामकृष्ण विश्वनाथ✅✅✅योग्य
                                               उत्तर
(4) भाऊ महाजन

(8). भारत छोडो आंदोलनात देशात 'प्रति सरकार' स्थापन झाले. त्याबाबत अयोग्य जोडी ओळखा  ?

नेतृत्व                           ठिकाण

अ. चित्तू पांडे                 बलिया(Up)

ब. सतीशचंद्र सामंत        तामलुक (PB) 

क. क्रांतिसिंह नाना          सातारा
                 पाटील
Note-[ सातारा येथील प्रति सरकार जवळपास 150 गावांमध्ये स्थापन केले व सर्वाधिक काळ(1943-45) चालले.]

(1) केवळ अ

(2) केवळ ब

(3) केवळ क

(4) एकही नाही✅✅✅अचूक उत्तर

(9). न्यूटनच्या गतीविषयक नियमबाबत विधाने विचारात घ्या व अयोग्य विधान/ने ओळखा ?

अ. पहिला नियम हा जडत्वाविषयी (Inertia) आहे.✔️

ब. दुसरा नियम हा संवेगाबद्दल (Monentum) सांगतो.✔️

क. तिसरा नियम हा प्रतिक्रिया बलाविषयी आहे.✔️

(1)  केवळ अ

(2)  केवळ ब

(3)  केवळ क

(4) एकही नाही✅✅✅अचूक उत्तर

(10). पुढील कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त?     [STI_Pre_2014]

अ. सहत्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.❌ अयोग्य आहे.

👉कारण सहत्रकुंड धबधबा पैनगंगा नदीवर आहे.(यवतमाळ-नांदेड )

ब. वणी हे गाव निरगुडा नदीवर वसलेले आहे.✔️

पर्यायी उत्तरे

(1) केवळ अ

(2) केवळ ब✅✅✅अचूक उत्तर

(3) अ व ब

(4) न अ न ब