Ads

20 December 2021

भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे


🔶 डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी


🔶 महात्मा गांधी - राजघाट


🔶 जवाहरलाल नेहरू - शांतीवन


🔶 लालबहादूर शास्त्री - विजय घाट


🔶 इदिरा गांधी - शक्ती स्थळ


🔶 बाबू जगजीवन राम - समता स्थळ


🔶 चौधरी चरण सिंग - किसान घाट


🔶 राजीव गांधी - वीरभूमी


🔶 गयानी झैलसिंह - एकता स्थळ 


🔶 चद्रशेखर - जननायक


🔶 आय. के. गुजराल - स्मृती स्थळ


🔶 अटल बिहारी वाजपेयी - सदैव अटल


🔶 क. आर. नारायण - उदय भूमी


🔶 मोरारजी देसाई - अभय घाट


🔶 शकर दयाल शर्मा - कर्मभूमी


🔶 गलझारीलाल नंदा - नारायण घाट


🔶 डॉ. राजेंद्र प्रसाद - महाप्रयाण

.. संस्था आणि संस्थापक....


🔹१८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज

🔸 १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज

🔹 १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज

🔸 १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज

🔹 १८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज

🔸 १८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज

🔹१८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी

🔸 १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज

🔹१८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज

🔸 १८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज

🔹१९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज 

🔸१९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर

🔹 १९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर

🔸 १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज

🔹 १९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज


🔶.... सोसायटी (Society).... 🔶


🔹१७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी

🔸 १७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी

🔹१८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी

🔸१८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज

🔹१८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी

🔸 १८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी

🔹१८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी

🔸 १८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी

🔹१८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी

🔸१८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी

🔹 १८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी

🔸 १९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी

🔹१९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी

🔸१९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी

🔹१९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी.

भारतातील ऐतिहासिक स्थळ

🏛अमरनाथ गुफा➖काश्मीर

🏛सर्य मन्दिर (ब्लैक पगोडा)➖ कोणार्क

🏛वहदेश्वर मन्दिर➖तन्जौर

🏛दिलवाड़ा मन्दिर, माउंट आबू

🏛आमेर दुर्ग➖जयपुर

🏛इमामबाड़ा➖ लखनऊ

🏛वन्दावन गार्डन➖मसूर

🏛चिल्का झील➖ओड़ीसा

🏛अजन्ता की गुफाएँ➖औरंगाबाद

🏛मालाबार हिल्स➖ मम्बई

🏛गोमतेश्वर मन्दिर श्रवणबेलगोला➖ कर्नाटक

🏛बलन्द दरवाजा➖ फतेहपुर सीकरी

🏛अकबर का मकबरा➖सिकन्दरा, आगरा

🏛जोग प्रपात➖मसूर

🏛शान्ति निकेतन➖ कोलकाता

🏛रणथम्भौर का किला➖सवाई माधोपुर

🏛आगा खां पैलेस➖पणे

🏛महाकाल का मन्दिर➖उज्जैन

🏛कतुबमीनार➖दिल्ली

🏛एलिफैंटा की गुफाएँ➖ मम्बई

🏛ताजमहल➖ आगरा

🏛इण्डिया गेट➖ दिल्ली

🏛विश्वनाथ मन्दिर➖वाराणसी

🏛साँची का स्तूप➖भोपाल

🏛निशात बाग➖शरीनगर

🏛मीनाक्षी मन्दिर➖मदुरै

🏠सवर्ण मन्दिर➖अमृतसर

🏠एलोरा की गुफाएँ➖औरंगाबाद

🏠हवामहल➖जयपुर

🏠जतर-मंतर➖दिल्ली,जयपुर

🏠शरशाह का मकबरा➖ सासाराम

🏠एतमातुद्दौला➖आगरा

🏠सारनाथ➖ वाराणसी के समीप

🏠नटराज मन्दिर➖ चन्नई

🏠जामा मस्जिद➖ दिल्ली

🏠जगन्नाथ मन्दिर➖ परी

🏠गोलघर➖ पटना

🏠विजय स्तम्भ➖चित्तौड़गढ़

🏠गोल गुम्बद➖बीजापुर

🏠गोलकोण्डा➖हदराबाद

🏠गटवे ऑफ इण्डिया➖ मम्बई

🏠जलमन्दिर➖ पावापुरी

🏠बलूर मठ➖ कोलकाता

🏠टावर ऑफ साइलेंस➖मम्बई

नाना जगन्नाथ शंकर सेठ (१८०३-१८६५)


✍️नाना शंकर सेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. त्यांचे मुळ गाव "मुरबाड" हे होते.


✍️१८२२ मध्ये "बाँम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी" या संस्थेची स्थापना त्यांनी केली. शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एका भारतीय मानसाने स्थापन केलेली ही पहीली संस्था होती. 

✍️या संस्थेच्या माध्यमातुन १८४८ मध्ये नाना शंकर सेठ यांनी मुंबई येथे मुलींची पहीली शाळा सुरु केली. (देशातील पहिली शाळा महात्मा फुले यांनी सुरु केली)


✍️१८४५ मध्ये नाना शंकरसेठ यांनी मुंबई येथे ग्रँड मेडीकल कॉलेज" ची स्थापना केली. याच कॉलेजमधुन १८६१ पासुन वैद्यकिय शिक्षण मराठी भाषेतून देण्याची व्यवस्था केली.


✍️ 1845 मध्ये शंकरसेठ यांनी स्टुडंट लिटररी ॲन्ड सायंटीफिक सोसायटी ची स्थापना मुंबई येथे केली. 

✍️ १८५० ते १८५६ या कालावधीत मुंबई प्रांताच्या "बोर्ड ऑफ एज्युकेशन" चे ते सदस्य होते.


✍️ नाना शंकरसेठ यांनी मुंबई विद्यापीठाचे "फेलो" म्हणुन काम केले आहे. तसेच ते ब्रिटीश काळामध्ये भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळावर सदस्य होते.


✍️  बरिटीशांनी नाना शंकरसेठ यांच्या कामावर खुष होवुन त्यांना "जस्टीस ऑफ पिस" पदवी दिली. (जस्टीस ऑफ पिस म्हणजे जनतेस न्याय मिळावा म्हणुन राजाने नेमलेला प्रतिनिधी) 

✍️नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी "एल्फिस्टन हायस्कुल व कॉलेजची" स्थापना केली. 

तसेच आजचे मुंबईतील

जे. जे. हॉस्पीटल उभारण्यासाठी नाना जगन्नाथ शंकरसेठ यांनी मोठ्याप्रमाणात प्रयत्न केले होते.


✍️२६ ऑगस्ट १८५२ रोजी "बॉम्बे असोशिएशन" ही भारतातील पहीली राजकिय संघटना स्थापन केली.


✍️१८५७ मध्ये शंकरसेठ यांनी "दि जगन्नाथ शंकरसेठ फस्ट ग्रेड अँग्लो हायस्कुल" स्थापन केले. तसेच नाना जगन्नाथ शंकरसेठ हे मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळाचे पहीले सदस्य होते.


✍️ नाना जगन्नाथ शंकरसेठ यांचा मृत्यु ३१ जुलै १८६५ रोजी झाला.


✍️ मबईचा पहिला गव्हर्नर "एल्फिस्टन" हा होता. नाना जगन्नाथ शंकरसेठ यांचे मुंबई गव्हर्नर सोबत असलेल्या संबंधामुळेच त्यांनी गर्व्हनर एल्फिस्टन यांच्या नावाने कॉलेज काढले होते.

घाट

 1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 

19) वरंधा घाट - पुणे - महाड 

20) रूपत्या घाट - पुणे - महाड 

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

24) थळ घाट - नाशिक - ठाणे 

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर

महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्ग

🚍 महाराष्ट्रात लांबी  : 5,858km 


🛣 NH 3 ( 391km) नाशिक-धुळे

🚔 मबई  ➖ आग्रा 


🛣 NH 4 (371km) पणे-सातारा

🚘 मबई  ➖ चन्नई.


🛣 NH 4B (27km सर्वात लहान)

🚖 नहावासेवा ➖ पळस्पे


🛣 NH 6  (686km मोठा) अकोला

🚔 धळे ➖ कोलकत्त्ता


🛣 NH 7 (2400km) नागपूर-वर्धा

🚘 वाराणसी ➖ कन्याकुमारी


🛣 NH 8 (128km) राजस्थान मधुन

🚖 मबई ➖ दिल्ली 


🛣 NH 9 (336km)

🚔 पणे ➖ विजयवाडा.



🛣 NH 13 (43km) सोलापूर

🚘 सोलापूर ➖ चित्रदुर्ग


🛣 NH 16 (30km) गडचिरोली

🚖 निझामाबाद ➖ जगदाळपूर


🛣 NH 17 (482km) मुंबई-गोवा

🚔 पणवेल ➖ मगळूर


🛣 NH 50 (192km) महाराष्ट्र फक्त

🚘 पणे ➖ नाशिक


🛣 NH 204 (126km) महाराष्ट्र

🚖 रत्नागिरी ➖ कोल्हापूर


🛣 NH 211 (400km) महाराष्ट्र

🚔 सोलापूर ➖ धळे 

वित्त आयोग :- कालावधी व अध्यक्ष

✓पहिला (1952-57)- के. सी. नियोगी


✓दुसरा (1957-62)- के. संथानाम


✓तिसरा (1962-66)- ए.के. चंद्रा


✓चौथा (1966-69)- पी.वी. रजमंनार


✓पाचवा (1969-74)- महावीर त्यागी


✓सहावा (1974-79)- ब्रह्मानंद रेड्डी


✓सातवा (1979-84)- जे. एम. शेलेट


✓आठवा (1984-89)- वाय. बी. चव्हाण


✓नववा (1989-95)- एन. के. पी. साळवे


✓दहावा  (1995-2000)- के. सी. पंत


✓अकरावा (2000-2005)- ए. एम. खुस्रो


✓बारवा (2005-2010)- सी. रंगराजन


✓तेरावा (2010-2015)- विजय केळकर


✓चौदावा(2015-2020)- वाय. वी. रेड्डी


✓पंधरावा (2020-25)- एन. के. सिंग

मानवी शरीर


1: हाडांची संख्या: 206

2: स्नायूंची संख्या: 639

3: मूत्रपिंडांची संख्या: 2

4: दुधाच्या दातांची संख्या: 20

5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)

6: हार्ट चेंबर क्रमांक: 4

7: मोठी धमनी: महाधमनी

8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी

9: रक्त पीएच: 7.4

10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33

11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7

12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6

13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14

14: कवटीतील हाडांची संख्या: 22

15: छातीत हाडांची संख्या: 25

16: हात मध्ये हाडांची संख्या: 6

17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72

18: हृदयातील पंपांची संख्या: 2

19: सर्वात मोठा अवयव: त्वचा

20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत

21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय

22: सर्वात लहान सेल: शुक्राणू

23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान

24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड

25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी

26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी

27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो

28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा

29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)

30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर

:१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस

32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस

33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)

34: मानवी पायात हाडांची संख्या: 33

35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8

36: हातात हाडांची संख्या: 27

37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड

38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा

40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर

:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)

41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)

42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306

43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5

44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ

45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी

46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट

47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट

48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया

49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा

50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त

51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल

52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे

◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद

◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर

◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर

◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह

◆ द वॉल : राहुल द्रविड 

◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट

◆ ब्लॅक पर्ल : पेले

◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ

◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास

◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर

◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा

◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा

◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी

◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली

◆ जंम्बो : अनिल कुंबळे

◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल

◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह 

◆ अ शॉर्ट अँट हिस्ट्री : अभिनव बिंद्रा 

◆ स्ट्रेट फ्रॉम द हर्ट : कपिल देव

◆ अनब्रेकेबल : मेरी कॉम 

◆ द रेस ऑफ माय लाईफ : मिल्खा सिंह

◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा 

◆ प्लेयिंग ईट माय वे : सचिन तेंडुलकर

◆ प्लेयिंग टु वीन : सायना नेहवाल

◆ द टेस्ट ऑफ माय लाईफ : युवराज सिंह 

◆ सनी डेज् : सुनील गावसकर 

◆ द ग्रेटेस्ट : मोहम्मद अली 

◆ अँट द क्लोस ऑफ प्ले : रीकी पॉटींग 

◆ नो स्पिन : शेन वॉर्न

◆ 281 अँन्ड बियॉन्ड : वी वी एस लक्ष्मण

◆ गेम चेंजर : शाहिद आफ्रिदी

◆ माईंड मास्टर : विश्वनाथन आनंद

◆ शटलिंग टु द टॉप : पी वी सिंधू 

◆ अ सेंच्युरी इज नॉट इनफ : सौरव‌ गांगुली

◆ एस अगेन्सट ऑड्स : सानिया मिर्झा

◆ बिलीव्ह - सुरेश रैना


19 December 2021

पोलीस भरती आणि MPSC साठी महत्त्वाचे 60 प्रश्नसंच


1. वातावरणाची उंची --------- कि.मी. एवढी आहे?

२०० कि.मी.
७०० कि.मी. √
३९० कि.मी.
७५० कि.मी

2. .................. हा अचुंबकीय पदार्थ आहे .

रबर.  √

लोह
कोबाल्ट
निकेल

3. B (थायमिन) जीवनसत्वाअभावि कोणता रोग होतो?

पेलाग्रा
बेरी-बेरी   √
अॅनिमिया 
किलोसीस 

4. एस.आय.पद्धतीत उर्जेचे एकक कोणते?

बल
अश्व
ज्युल. √
शक्ती

5. १९३२ साली न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

प्रा. चॅडविक  √
नील्स बोहर 
गेरिक 
लॅमार्क

6. शास्त्रीय दृष्टया हिरा म्हणजे काय?

वायू
रत्न
कार्बन. √
खनिज

7. एका अंतर्वक्र आरशासमोर 30 cm अंतरावर एक पडदा ठेवला आहे .दोन्हींच्या मध्ये एक पदार्थ ठेवला आहे . आरशापासून कितीही अंतरावर पदार्थ ठेवला तरी  पडद्यावर त्याची प्रतिमा दिसत नाही, म्हणून आरशाचे नाभीय अंतर ....................

१० cm पेक्षा कमी असले पाहिजे .
३० cm पेक्षा जास्त असले पाहिजे. √
३० cm पेक्षा जास्त नसले पाहिजे 
१० cm पेक्षा कमी असाले पाहिजे .

8. काकडी टरबूज या पदार्थात पाण्याचे प्रमाण किती?

९० टक्के
९४ टक्के
९५ टक्के. √
८० टक्के

9. खालीलपैकी कोणते अवयव श्वसन संस्थेशी संबंधित आहे?

कान 
ह्दय 
पोट
फुफ्फुस  √

10. पाण्याचा गोठणबिंदू किती?

४°
१००°
०°    √
१२°

11. राज्यपालांची नियुक्ती करणे हा राष्ट्रपतीचा कोणता अधिकार आहे?

कार्याकारी.  √
संसदीय
विधिविषयक
कायदेकरी

12.  भारतीय राज्यघटनेच्या .............. परिशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत?

परिशिष्ट-१
परिशिष्ट-२
परिशिष्ट-३.  √
परिशिष्ट-४

13. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या राष्ट्राच्या घटनेवरुन घेण्यात आली?

आफ्रिका
आयर्लंड.  √
अमेरिका
कॅनडा

14. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या .......... आहे.

२८८
१९    √
४८
६७

15. लोकसभा व राज्यसभा यांचा सदस्य नसतांनाही कोणती व्याक्ति या सभागृहात उपस्थित राहू शकते?

महालेखाधिकारी व लेखापरिक्षक
अॅटर्नी जनरल व मंत्री   √
पंतप्रधान व मुख्यमंत्री
पत्रकार

16. जेव्हा .......... अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते?

सामान्य लोकात
राज्य सभेत
लोक सभेत.  √
संसदेत

17. केंदीय लोकसेवा आयोगाची स्थापना ------------ करण्यात आली

कायद्यानुसार
संविधानानुसार.   √
मंत्रीमंडळाच्या ठरावानुसार
राष्ट्रपतीच्या आदेशानुसार

18. राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये ........ अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात?

तीन
दोन.  √
चार
पाच

19. भारतातील सर्वोच्य न्याय सत्ता कोणती?

संसद
सर्वोच्च न्यायालय.  √
राष्ट्रपती
लोकसभा

20. उपराष्ट्रपतीला पद व गोपनियतेची शपथ कोण देतात?

राष्ट्रपती.   √
पंतप्रधान
सरन्यायाधीश
लोकसभेचे सभापती

21. भारतात दूरवर पेट्रोलियम पदार्थ व नैसर्गिक वायू कशामार्फत पोहोचविले जातात.

ट्रक 
रेल्वेमार्फत  √
पार्इपलार्इन
हवार्इ वाहतूक

22. लोह व अॅल्युमिनिअमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते?

काळी मृदा
गाळाची मृदा
जांभी मृदा    √
पिवळसर मृदा

23.

अ) मुंबई हे एक महत्वाचे नैसर्गिक बंदर आहे.

ब) मुंबईचे हेच एक वैशिष्टय किंवा महत्व आहे की त्यामुळे ते महत्वाचे व्यापारी केंद्र बनले आहे.

अ व ब बरोबर असून त्याचे ब हे अ चे कारण आहे   √
अ व ब बरोबर परंतु ब हे अ चे कारण नाही
अ बरोबर, ब चूक  
दोन्हीही चूक

24. वृंदावन बाग कोणत्या राज्यात आहे?

गुजरात
जम्मू- काश्मिर 
कर्नाटक   √
महाराष्ट्र

25. नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?

पाणी 
तापमान 
वातावरण   √
वरील सर्व

26. जनगणनेचा कायदा ………… मध्ये अस्तित्वात आला.

१९४७
१९५६
१९५२
१९४८  √

27. उत्तर भारतात वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांना  काय म्हणतात?

मोसमी वारे 
उष्ण वारे
लू .          √
आरोह वारे 

28. चंद्र मावळतो त्या वेळेस तो कसा दिसतो?

आहे तेवढाच
पूर्वीपेक्षा मोठा  √
पूर्वीपेक्षा लहान
सुरुवातीला लहान नंतर मोठा

29. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल दुरूस्ती कोणते सरकार करते.

केंद्र सरकार  √
राज्य सरकार 
जिल्हा परिषद 
महानगरपालिका

30. जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?

चेरापूंजी 
मॉन्सीरम.  √
आबोंली 
दार्जिलिंग

31. श्रीमती नाथीबार्इ दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना कोणी केली?

पंडिता रमाबार्इ
महर्षि र्धोडो केशव कर्वे.   √
सर विठ्ठलदास ठाकरसी
छत्रपती शाहू महाराज

32. १८८० मध्ये पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली?

लो.टिळक
निबंधमालाकार चिपळूणकर
लोकहितवादी
गो.ग.आगरकर,  लोकमान्या टिळक आणि चिपळूणकर   √

33. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?

रंगो बापूजी   √
तात्या टोपे
अजीमुल्ला खान
अहमदशहा 

34. न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.

राष्ट्रवादी 
समाजवादी 
अर्थवादी
सनदशीर   √

35. जालियनवाला बाग येथे खालीलपैकी कोणत्या कारणाकरिता सभा बोलाविण्यात आली होती?

महात्मा गांधीजींची सत्कार करण्याकरिता 
शेतसा-यात सुट मिळविण्याकरिता  
रौलेक्ट कायद्याचा निषेध करण्याकरिता  √
शिखांना जातीय मतदार निलावे याकरिता

36. इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणाची?

महंमद आली जनी
कॉग्रेड एस.ए.डांगे 
महंमद इक्बाल   √
फिलीप स्प्रॅण्ट

37. मुझफ्फरपूरचा मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड वर बॉम्ब फेकणरा तरुण कोण?

अरविंद घोष 
भूपेंद्र दत्त
खुदिराम बोस   √
विष्णु पिंगळे

38. सन १८४८ ते १८५६ या दरम्यान अनेक संस्थाने कोणी खालसा केली?

लॉर्ड लिटन
लॉर्ड कर्झन
लॉर्ड क्लाईव्ह
लॉर्ड डलहौसी   √

39. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धर्माचा स्वीकार केव्हा केला?

जुलै १९५१
मे १९५३
मे १९५५
ऑक्टोबर १९५६   √

40. इ.स. १८५७ च्या उठावाचे वैशिष्टय म्हणजे .......... ऐक्य होय.

हिंदू-मुस्लिम    √
मराठी-शिख
इंग्लिश-मुस्लिम
इंग्लिश-मराठी

1)दरवर्षी ____ या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो.
(A) 15 डिसेंबर
(B) 25 डिसेंबर
(C) 24 डिसेंबर   √
(D) 23 डिसेंबर

2)नॅशनल ग्रीन कॉर्पोरेशन 'इकोक्लब' कार्यक्रमाची अंमलबजावणी करणार्‍या राज्य संस्थांची पहिली वार्षिक बैठक _ येथे घेतली गेली.
(A) गुजरात   √
(B) नवी दिल्ली
(C) महाराष्ट्र
(D) तामिळनाडू

3)मत्स्यपालन व जलचर विकास निधी (FIDF) याच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या संस्थेनी प्रथम त्रिपक्षीय सामंजस्य करार केला?
(A) मत्स्यपालन विभाग, भारत सरकार
(B) तामिळनाडू सरकार
(C) राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD)
(D) दिलेले सर्व   √

4)32 वे ‘गुप्तचर विभाग (IB) वर्धापन दिन व्याख्यान’ _ येथे आयोजित केले गेले.
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली    √
(C) चेन्नई
(D) लखनऊ

5)________ येथे अत्याधुनिक ‘DNA विश्लेषण केंद्र’चे उद्घाटन झाले.
(A) नवी दिल्ली
(B) चंदीगड   √
(C) लखनऊ
(D) वाराणसी

6)परराष्ट्र सचिव पदावर कोणाची नेमणूक करण्यात आली आहे?
(A) राजीव कुमार
(B) अजय भूषण पांडे
(C) हर्षवर्धन श्रृंगला   √
(D) टी. व्ही. सोमनाथन

7)कोणत्या भारतीय भारोत्तोलकाने ‘कतार आंतरराष्ट्रीय चषक’मध्ये भारोत्तोलन स्पर्धेत महिलांच्या 64 किलो वजनी गटात दोन राष्ट्रीय विक्रम केले?
(A) मीराबाई चानू
(B) जेरेमी लालरिनुंगा
(C) राखी हलदर   √
(D) पुनम यादव

8)कोणाला ‘2019 ITF विश्वविजेता’ घोषित करण्यात आले आहे?
(A) नोव्हाक जोकोविच
(B) राफेल नडाल   √
(C) रॉजर फेडरर
(D) डेव्हिड थिएम

9)वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या शहराने “ऑक्सिजन पार्लर” नावाचा उपक्रम राबविला?
(A) नाशिक   √
(B) कोची
(C) नेल्लोर
(D) भोपाळ

10)कोणत्या पुरातत्वशास्त्रज्ञाला बांग्लादेशात ‘आंतरराष्ट्रीय कला परिषद’च्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात गौरविण्यात आले?
(A) नयनजोत लाहिरी
(B) अचला मौलिक
(C) आर. नागास्वामी.   √
(D) डी. आर. भांडारकर

71. (4, 16, 49, 64) हा गट तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणता नियम वापरता असेल?

संख्येच्या घनाला 2 ने गुणा
संख्येच्या वर्गाला 4 ने गुणा.
संख्येच्या वर्गाला 5 ने गुणा
यापैकी नाही.

72. एका सांकेतिक लिपीत 456 ह्याचा अर्थ “ Bring me apple “ असा होतो 358 ह्याचा अर्थ “ Peel green apple “असा होतो आणि 374 ह्याचा अर्थ “ Bring green fruit “ असा होतो. तर रवाली दिलेल्यापैकी कोणता सांकेतिक अंक “ me” करता योग्य होईल?

4
5
6
7

73. सतीश, धवन, तेजस, प्रमोद, अमोल, शरद, व सचिन हे सात विघार्थी एका रांगेत वसले आहेत तेजस व प्रमोद यांच्या मध्ये सतीश आहे सर्वात समोर धवन असून तो तेजसच्या डावीकडे आहे सचिन व अमोल यांच्या मध्ये शरद असून त्याचा क्रमांक शेवटून आहे तर मध्यभागी कोण आहे?

सचिन
प्रमोद
सतीश

अमोल

74. एका सांकेतिक लिपीत BOOK हा ANNJ शब्द असा लिहितात तर PENCIL हा शब्द कसा लिहाल?

QFODJM
AFODJM
QFOJMD
ODMBHK

75.

एका नाटकात 90 कलाकार आहेत त्यापैकी 62 कलाकार तबलावादक आहेत व 44 कलाकार गाणे गातात जर 28 कलाकार तबला वाजविणे व गाणे ह दोन्ही करतात तर त्या नाटकात तबला वाजविणे व गाणे यापैकी एकही कला न येणारे कलाकार किती?

12
28
32
सांगता येत नाही

76. रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा
1, 11, 29 ____, 89.

46
55
57
63

77. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
ZNMA, YOLB, ___, WQJD, VRIE

XPKC
PYKC
WPKC
KCPY

78. एका सांकेतिक भाषेत “bsq msw cdba म्हणजे “Radha read book”,” cdba mnip grip”, म्हणजे “ Radha take tea” आणि “fidk grip pik म्हणजे “tea is good” तर “tea” साठी कोणता सांकेतिक शब्द वापरण्यात आलेला आहे?

bsq
cdba
pik
grip

79.

एका सांकेतिक लिपीत “rust nsb kurt” म्हणजे Tomato is sweet”, “rust kurt luit” म्हणजे “Tomato is Fruit”, आणि “mabs nsb luit” म्हणजे “Good sweet Fruit” तर Good म्हणजे काय?

rust
nsb
mabs
kurt

80. रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा
IRTH: HQSG : : RQPO: ?

PQRS
QPON
NOPQ
OPNQ

सराव प्रश्नसंच - भूगोल

● माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

अ. सातारा
ब. नाशिक
क. रायगड
ड. पुणे

उत्तर - क. रायगड

● मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे

अ. मुळा
ब. तापी
क. गोदावरी
ड. कृष्णा

उत्तर - अ. मुळा

● महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?

अ. पुणे विद्यापीठ
ब. मुंबई विद्यापीठ
क. शिवाजी विद्यापीठ
ड. नागपूर विद्यापीठ

उत्तर - ब. मुंबई विद्यापीठ

● महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौ. किमी आहे?

अ. 307713
ब. 407434
क. 503932
ड. 603832

उत्तर - अ. 307713

● महाराष्ट्राचा लोकसंख्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो?

अ. पहिला
ब. दुसरा
क. तिसरा
ड. चौथा

उत्तर - ब. दुसरा

● चिकूचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?

अ. रायगड
ब. ठाणे
क. पालघर
ड. नाशिक

उत्तर - क. पालघर

● महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे?

अ. रायगड
ब. पुणे
क. नागपूर
ड. ठाणे

उत्तर - ड. ठाणे

● कोणत्या जिल्ह्यात तुषार सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे?

अ. पुणे
ब. नाशिक
क. नागपूर
ड. कोल्हापूर

उत्तर - ब. नाशिक

● महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीरी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

अ. अहमदनगर
ब. पुणे
क. सोलापूर
ड. रायगड

उत्तर - अ. अहमदनगर

● सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे?

अ. पुणे
ब. सांगली
क. वर्धा
ड. अहमदनगर

उत्तर - क. वर्धा

1857 च्या उठावाची कारणे


- सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ-जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.
- 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिध्द आहे. 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दांत देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग असल्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला. यामागे असणारी कारणे जाणून घेऊयात...

🌺🌺 राजकीय कारणे:🌺🌺

- इ.स.1600 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया स्थापना झाली.
- इ.स.1757 च्या प्लासीच्या लढाईने ब्रिटीश सत्तेचा पाया भारतात रचला गेला.
- इ.स.1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.

- तैनाती फौजेच्या पद्धतीचा अवलंब करुन साम्राज्य विस्तारावर भर दिला.
- वेलस्लीने निजाम मराठ्यांचे शिंदे, होळकर, भोसले इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आविला व अनेक संस्थाने बरखास्त केली.
- लॉर्ड क्लाईव्ह, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.

🌺🌺आर्थिक कारणे:🌺🌺

- ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.
- 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.
- शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता. शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.

🌺🌺लष्करी कारणे :🌺🌺

- शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यंत उठाव घडून येणे शक्य नव्हते. पण राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला.

- शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली.

- ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बंध लादले.

- इ.स.1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली.

🌺🌺  धार्मिक कारणे: 🌺🌺

- ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने धार्मिक साम्राज्यवादाचा पुरस्कार केला.

- इ.स.1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
- अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.

- कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली.

☘☘☘☘☘🌷🌷🌷☘☘☘☘☘

छत्रपती शाहू महाराजांनी महिलां संबंधी आपल्या कोल्हापूर संस्थानात केलेले महत्वाचे कायदे...

1) विधवांच्या पुनर्विवाह कायदेशीर मान्यता देणारा कायदा  -1917

2) आंतरजातीय विवाह संमती कायदा 1919

3) स्त्रियांवरील अत्याचारांचा प्रतिबंध करणारा कायदा 1919

4) स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क देणारा कायदा 1920

5) देवदासी प्रथा प्रतिबंधक कायदा 1920

▪️"स्त्रियांच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा कायदा" हा त्याकाळातील देशातील अशा प्रकारचा पहिला कायदा होता.

▪️स्वतंत्र भारताने हा कायदा 2006 साली अंमलात आणला

▪️ देवदासी प्रथा प्रतिबंध करणारा कायदा हे देशातील पहिलाच कायदा होय

कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन (सहगल)


🔸भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील एक क्रांतिकारी महिला,सुभाषचंद्र बोस यांच्या सहकारी व आझाद हिंद सेनेच्या महिला आघाडीच्या पहिल्या कॅप्टन...
🔸जन्म डॉ. एस्. स्वामीनाथन व अम्मू स्वामीनाथन या दांपत्यापोटी चेन्नई येथे...
🔸वडील मद्रास उच्च न्यायालयात वकील तर आई स्वातंत्र्यचळवळीतील एक अग्रणी कार्यकर्त्या होत्या...
🔸लक्ष्मी आईबरोबर कलकत्ता येथे काँग्रेसच्या अधिवेशनास गेल्या होत्या (1928)...
🔸या अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी 200 स्वयंसेविकांकडून लष्करी गणवेशात संचलन करून घेतले.त्या लष्करी शिस्तीतील संचलनाचा लक्ष्मींवर प्रभाव...

🔸लक्ष्मी यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सक्रिय सहभाग व अटक.पण शाळा,महाविद्यालयांवर बहिष्काराची कृती त्यांना अमान्य होती.स्वातंत्र्याकरिता शिक्षण आवश्यक आहे,असे त्यांचे मत...
🔸महाविद्यालयात BKN राव या विमानचालकाशी परिचय व विवाह.माञ पुढे मतभेद व विभक्त...
🔸मद्रास मेडिकल कॉलेजमधून MBBS (1938) तसेच स्त्रीरोग चिकित्सा व प्रसूतिशास्त्र या विषयांत पदव्युत्तर शिक्षण(1939)...
🔸चेन्नईच्या कस्तुरबा गांधी शासकीय रुग्णालयात अल्पकाळ नोकरी.एका वर्गमित्राच्या सांगण्यावरून त्या सिंगापूरला (1940).तिथे भारतातून स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी दवाखाना...

🔸नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली (1943).२ जुलै 1943 रोजी सुभाषचंद्र बोस सिंगापूर भेटीवर...
🔸त्यांनी आझाद हिंद सेनेत महिलांची स्वतंत्र तुकडी असावी,अशी इच्छा व्यक्त केली..
🔸या आवाहनाला प्रतिसाद देऊन लक्ष्मी आझाद हिंद सेनेत प्रविष्ट झाल्या,शिवाय अनेक महिलांना त्यांनी सेनेत सामील होण्यास प्रवृत्त केले...
🔸सेनेतील राणी लक्ष्मी पलटणीचे नेतृत्व त्यांना दिले.21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजींनी आझाद हिंद सरकारची घोषणा केली व लक्ष्मींना महिला व बालकल्याण खात्याचे कॅबिनेट मंत्री केले...
🔸1944 पर्यंत 1000 महिला जवान व 500 परिचारिका जवान अशी 1500 ची पलटण झाली...
🔸जपानी सैनिकांच्या मदतीने रायफल चालविण्याबरोबरच हातबाँब आणि गनिमी काव्याच्या व्यूहरचनेतून या रणरागिणींनी ब्रिटिश सैनिकांना ब्रह्मदेशातील जंगलांमध्ये सळो की पळो करून सोडले...
🔸‘चलो दिल्ली‘ हे त्यांचे लक्ष्य.मात्र अमेरिकेने जपानमधील हिरोशिमावर अणुबाँब टाकला आणि जपानने शरणागती पत्करली (1945).तेव्हा आझाद हिंद सेनेची माघार..
🔸युद्धविरामापर्यंत कॅ.लक्ष्मींना पदोन्नती मिळून त्या लेफ्टनंट कर्नल...
🔸त्या रंगूनमध्ये पकडल्या गेल्या.1 वर्ष त्या ब्रिटिशांच्या नजरकैदेत होत्या (1946).भारतीय स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर सुटका...

🔸भारतात आल्यानंतर आझाद हिंद सेनेतीलच कर्नल प्रेमकुमार सेहगल यांच्याशी विवाह (1947).कर्नल सेहगल यांनी कानपूरमध्ये नोकरी मिळवली व लक्ष्मी यांनी पुन्हा वैद्यकीय व्यवसाय सुरू केला...
🔸भारत-पाकिस्तान फाळणीनंतर जखमी झालेल्या अनेक निर्वासितांवर त्यांनी मोफत औषधोपचार केले...
🔸त्यानंतर त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात गेल्या.पक्षातर्फे त्यांची राज्यसभेवर निवड झाली (1971)...
🔸बांगला देश युद्धानंतरच्या निर्वासितांसाठी त्यांनी कोलकातामध्ये छावण्या सुरू केल्या,वैद्यकीय मदत...
🔸भोपाळ वायु दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांसाठीही त्यांनी वैद्यकीय सेवा (1984)..

🔸दैदीप्यमान कर्तृत्वाबद्दल पद्मविभूषण (1998)...
🔸अब्दुल कलाम यांच्याविरुद्ध राष्ट्रपती निवडणूकीत पराभूत (2002)...
🔸2012-कानपूर येथे त्यांचे वार्धक्याने निधन...
🔸प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई (१९२८—२०१६) या त्यांच्या धाकट्या भगिनी होत...

व्यवसायावर आधारित जाती


◾️आजीवक - भिक्षूक

◾️किर - पुराणातील गंधर्व सारखी गायक जात

◾️कापडणीस - राजाच्या वस्त्राची देखभाल करणारा

◾️ख्वाजा - मुसलमनातील एक पोटजात

◾️खोत - कोकणातील एक वतनदार

◾️गुरव - शंकराचे पुजारी

◾️धोबी - परीट, रजक

◾️धनगर - शेळ्या,मेंढ्या राखणारी जात

◾️नंबुद्री - दक्षिणेकडील ब्राम्हणाची एक जात

◾️भडभुंजा - चुरमुरे, पोहे तयार करणारा

◾️पाथरवट - दगडफोड करणारा

◾️मशालजी - मशाल धरणारा

◾️मालगुजारी - जमीन खंडाने देणारा

◾️माथाडी - डोक्यावरून ओझे वाहून नेणारा

◾️मोदी - धान्य दुकानदार

◾️मलंग - फकिराचा एक पंथ

◾️माहूत - हत्ती हाकणारा

◾️सणगर - घोंगड्या विकणारी एक जात

◾️वडार - दगड फोडणारी एक जात

◾️बोहरीण - जुने कपडे देऊन नवीन भांडे देणारी फेरीवाली बाई

भारताला लागून असलेले स्थलीय देश


👁‍🗨बांग्लादेश :-4096 किमी

👁‍🗨चीन:-3488 किमी

👁‍🗨पाकिस्तान:-3323 किमी

👁‍🗨नेपाळ:-1751 किमी

👁‍🗨म्यानमार:-1643 किमी

👁‍🗨भूतान:-699 किमी

👁‍🗨अफगाणिस्तान:-106 किमी

🔴एकूण सिमा:-15106 किमी

👉भारतातील एकूण 17 राज्य ची सिमा इतर देशांना लागून आहे.