Sunday 1 September 2019

राज्यात पोलीस भरती ३ सप्टेंबरपासून सुरू होणार


📢   खूप दिवसांपासुन प्रतीक्षेत असणाऱ्या पोलीस भरतीची  जाहीर झाली आहे. भरतीप्रक्रियेसाठी *३ सप्टेंबरपासून* ऑनलाईन अर्ज स्वीकारणार आहेत. तर २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख राहणार

💁‍♂  *पोलीस भरती प्रक्रिया मध्ये झाले मोठे बदल*

▪  राज्यात पहिल्यांदाच पोलीसभरती प्रक्रिया हि महापोर्टलद्वारे होणार आहे.

▪  यावेळेस पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आणि नंतर मैदानी चाचणी  होणार

▪  लेखी परीक्षा हि पूर्वीप्रमाणेच  ९० मिनिटांची १०० गुणांची घेतली जाणार आहे.

▪  लेखी परीक्षेतून एका जागेसाठी १० याप्रमाणे मैदानी चाचणीची संधी दिली जाणार

🙋‍♂   *शारीरिक चाचणीतील बदल*

🔰   मुलांची १०० गुणांची मैदानी चाचणी ५० गुणांवर आणली आहे

🔰   मुलांच्या चाचणीतून लांबउडी, पूलअप्स काढले आहेत.

👱‍♂  *पुरुष उमेद्वार शारीरिक चाचणी*  -  ३० गुणांसाठी १६०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेकसाठी १० राहतील

👱‍♀  *महिला उमेद्वार शारीरिक चाचणी*  -   मुलींना ८०० मीटर धावणेसाठी ३० गुण, १०० मीटर धावणे १० गुण, गोळाफेक १० गुण राहतील

✍  *NOTE - पोलीस भरती बाबत हे महत्वाचे अपडेट आहे*

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...