०२ सप्टेंबर २०१९

राज्यात पोलीस भरती ३ सप्टेंबरपासून सुरू होणार


📢   खूप दिवसांपासुन प्रतीक्षेत असणाऱ्या पोलीस भरतीची  जाहीर झाली आहे. भरतीप्रक्रियेसाठी *३ सप्टेंबरपासून* ऑनलाईन अर्ज स्वीकारणार आहेत. तर २३ सप्टेंबर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख राहणार

💁‍♂  *पोलीस भरती प्रक्रिया मध्ये झाले मोठे बदल*

▪  राज्यात पहिल्यांदाच पोलीसभरती प्रक्रिया हि महापोर्टलद्वारे होणार आहे.

▪  यावेळेस पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा घेतली जाणार आणि नंतर मैदानी चाचणी  होणार

▪  लेखी परीक्षा हि पूर्वीप्रमाणेच  ९० मिनिटांची १०० गुणांची घेतली जाणार आहे.

▪  लेखी परीक्षेतून एका जागेसाठी १० याप्रमाणे मैदानी चाचणीची संधी दिली जाणार

🙋‍♂   *शारीरिक चाचणीतील बदल*

🔰   मुलांची १०० गुणांची मैदानी चाचणी ५० गुणांवर आणली आहे

🔰   मुलांच्या चाचणीतून लांबउडी, पूलअप्स काढले आहेत.

👱‍♂  *पुरुष उमेद्वार शारीरिक चाचणी*  -  ३० गुणांसाठी १६०० मीटर धावणे, १० गुणांसाठी १०० मीटर धावणे, गोळाफेकसाठी १० राहतील

👱‍♀  *महिला उमेद्वार शारीरिक चाचणी*  -   मुलींना ८०० मीटर धावणेसाठी ३० गुण, १०० मीटर धावणे १० गुण, गोळाफेक १० गुण राहतील

✍  *NOTE - पोलीस भरती बाबत हे महत्वाचे अपडेट आहे*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...