Sunday 3 November 2019

बेरोजगारी दर 8.5 टक्क्यांवर

भारतातील बेरोजगारीचा दर गेल्या तीन वर्षांतील उच्चांकावर 8.5 टक्क्यांपर्यंत (ऑक्टोबर) वाढला आहे.  सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने नुकतीच बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील उद्योगांना मंदीने ग्रासल्यामुळे ऑगस्टनंतर प्रथमच देशातील बेरोजगारीचे प्रमाण आठ टक्क्यांवर गेले आहे. सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.2 टक्के होता. वाढत्या बेरोजगारीमुळे सरकारपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...