03 November 2019

बेरोजगारी दर 8.5 टक्क्यांवर

भारतातील बेरोजगारीचा दर गेल्या तीन वर्षांतील उच्चांकावर 8.5 टक्क्यांपर्यंत (ऑक्टोबर) वाढला आहे.  सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने नुकतीच बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील उद्योगांना मंदीने ग्रासल्यामुळे ऑगस्टनंतर प्रथमच देशातील बेरोजगारीचे प्रमाण आठ टक्क्यांवर गेले आहे. सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.2 टक्के होता. वाढत्या बेरोजगारीमुळे सरकारपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2423 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/12वी उत्तीर्ण/पदवीधर पदवी आणि त्यावरील किंवा समतुल्य. Fee : General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी...