Ads

19 March 2024

दमा म्हणजे नेमके काय


रुग्णाला दमवतो म्हणूनच या आजाराला दमा असे नाव पडले असावे ! अस्थमा, ब्राँकायटिस, व्हीझ, बाळदमा यांत धाप लागणे हे प्रमुख लक्षण असते. काही गंभीर हृदयाच्या आजारात व फुप्फुसाच्या आजारातही धाप लागणे हे लक्षण दिसून येते. पण दमा या आजारात इतर कोणतीही कारणे नसताना श्वासनलिकांचा आकार लहान होतो. श्वासनलिकांमध्ये असलेले गोलाकार स्नायू कोणतेही ज्ञात कारण नसताना आकुंचन पावल्याने ही क्रिया घडून येते. अर्थातच फुप्फुसांना होणारा शुद्ध हवेचा पुरवठा कमी पडू लागतो. श्वासाची क्रिया जलद गतीने करावी लागते. एरवी जी क्रिया घडत असल्याचे भान कोणत्याही प्राणिमात्राला ठेवावे लागत नाही, ते भान वा जाणीव होऊ लागते. यालाच दमा असे म्हणतात.


 दम्याचा परिणाम होऊन फुफ्फुसांची लवचिकता कमी होत जाते. लवचिकता कमी झाल्यावर प्राणवायू घेणे व दूषित कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर टाकणे या क्रियेमध्ये शिथिलता येते. शरीराला प्राणवायू हळूहळू कमी पडू लागतो. चयापचयाच्या क्रियेसाठी प्राणवायूची गरज सतत लागते. ती पूर्ण होईनाशी होते. हे टाळण्यासाठी दम्याच्या विकाराकडे गंभीरपणे लक्ष देणे आवश्यक आहे.


 दमा हा थोडाफार अनुवांशिक असू शकतो. शहरी वातावरणातील धूर, धूळ, विविध रासायनिक प्रदूषण यांमुळे दम्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. विशेषत: २० वर्षांच्या आतील मुलामुलींना दमा असणे हे २५ वर्षांपूर्वीपेक्षा चक्क दसपटींनी वाढले आहे. शहरातील प्रदूषणाचा हा दृश्य परिणाम भयानकच आहे.


 दम्याचे नेमके कारण काय, हे आजही कोणाला माहित नाही. काहीजणांच्या बाबतीत अॅलर्जी हे कारण आढळते. एखाद्या पदार्थाच्या, एखाद्या वासाच्या वा एखाद्या रसायनाच्या वासाने, स्पर्शाने, संपर्काने दमा उफाळून आल्याची उदाहरणे आहेत. पण सर्वांचाच दमा तसा नसतो. काहींना जास्त श्रमानंतर दमा सुरू होऊ शकतो, तर काहींना व्यायामाने बरे वाटून दमा कमीही होतो. या प्रकारच्या उलटसुलट निष्कर्षांमुळे दम्याचा इलाज कठीण होऊन बसला आहे. थोडेफार पथ्यपाणी ज्याचे त्याला कळत असेल तसे करणे, हाच याचा थोडासा प्रतिबंधक भाग होतो.


 दम्यामुळे साऱ्या आयुष्यावरती निराशा झाकोळून राहावी, अशी परिस्थिती गेल्या १५-२० वर्षांत राहिलेली नाही, एवढाच यातील महत्त्वाचा दिलासा आहे. त्यापूर्वी मात्र चांगली परिणामकारक औषधे उपलब्ध नव्हती. त्यामुळे दम्याचा त्रास सुरू झाला की, नेहमीचे उद्योग करणे अशक्य होऊन विश्रांती घेणे एवढाच एक उपाय राहत असे. हल्ली मात्र कमीत कमी दुष्परिणाम असणारी, सहजगत्या रुग्णालाच वापरता येतील अशा स्वरूपातील औषध उपलब्ध आहेत. इंजेक्शनद्वारे औषधांचा उपयोग करणे दम्याच्या बाबतीत आजकाल क्वचितच जरुरीचे भासते. अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानुसार वापरता येणाऱ्या इनहेलर (Inhaler) मधून खोल श्वास घेऊन, थेट फुप्फुसांपर्यंत अगदी नेमका औषधांचा डोस जाऊन, श्वासनलिकांचे आकुंचन कमी करता येणे शक्य होते.


 दमा सुरू झाल्यावर खूप त्रास होऊ लागल्यावर इलाज करण्याऐवजी सुरू होताच इलाज केल्यास तो लवकर आटोक्यात येतो; हेही सिद्ध झाले आहे. ज्या आजारात आजार्‍याला रोगाची पूर्ण जाणीव व इलाजाचे स्वरूप माहित असणे अत्यावश्यक आहे, स्वतःच तातडीने इलाज सुरू करणे आवश्यक आहे, कोणावरही अवलंबून राहणे चुकीचे आहे, अशा मोजक्या आजारात दमा मोडतो. म्हणूनच दम्याचा विकार असल्यास प्राथमिक इलाजाचे स्वरूप नीट माहित करून घ्यावे.


ग्रंथी (Glands).

🎇 मानवी शरीरात जे रासायनिक नियंत्रण🧪 ठवण्याचे काम होते ते काम ग्रंथीच्या मार्फत होते


🎇 गरंथी या दोन प्रकारच्या असतात

1)अंतः स्रावी ग्रंथी (Endocrine Gland)

2)बाह्यस्रावी ग्रंथी (Exocrine Gland)


🎇अंतः स्रावी ग्रंथी 

या संप्रेरके(Harmon's)स्रावतत


🎇बाह्यस्रावी ग्रंथी

 या. विकारे(Enzymes)स्रावतत


🎇अतः स्रावी ग्रंथी यांना कोणतेही कोणतीही नलिका नसते ते आपला स्राव थेट रक्तात सोडतात(Ductless Gland)

🎇 बाह्यस्रावी ग्रंथी यांना मात्र नलिका असतात


🌸 ❗️अंतः स्रावी ग्रंथी❗️ 🌸

      

         🍀 खलीलप्रमाणे आहेत🍀


🎇 पीनल ग्रंथी (Pineal Gland)

    🎯आपल्या मेंदूतील ही सर्वात छोटी ग्रंथी आहे.

   🎯सप्ररकामुळे उशीरा पौगाड अवस्था येते


🎇 पियूषिका ग्रंथी (Pituitary Gland)

     🎯ही ग्रंथी मेंदूमध्ये असते 

     🎯गरंथी शरीरातील इतर ग्रंथीवर नियंत्रण ठेवते


🎇 अवटू ग्रंथी(Thyroid Gland)

   🎯 चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवते


🎇 स्वादुपिंड (Pancreas) 

    🎯ही ग्रंथी अंत:स्त्राधी व बाह्यस्त्रावी दोन्हीही कामे करते(अपवाद)

    🎯इन्सुलिनचे प्रमाणाचे नियंत्रण करते(H)

    🎯ट्रीपसिन, लायपेज आणि अमायलेज यांचे पचन करते(E)


🎇 अधिवृक्क ग्रंथी(Adrenal gland)

     🎯भीतीदायक वातावरण व भावनिक प्रसंगी काम करते (Emergency Hormone)

     🎯मीठ प्रमाण नियंत्रण करते


🎇  अंडाशय(Ovary)

    🎯सत्रियांमध्ये आढळून येते

    🎯प्रोजेस्टेरोन(गर्भधारणा मदत)

    🎯इस्ट्रोजन (गर्भाशयाचा विकास) करते


🎇 वृषण ग्रंथी(Testis)

   🎯टेस्टोस्टेरोन हार्मोन्स स्रावते पुरुषांच्या त आढळते पुरुषत्व विकास होतो

ऊती व ऊतींचे प्रकार

 (Tissue and types of tissue)

🌸 समान रचना असणाऱ्या व समान कार्य करणाऱ्या पेशींच्या समूहाला ऊती असे म्हणतात.

🌸 सजीवांमध्ये निरनिराळ्या ऊती एकञ येऊन अवयव बनतात व हे अवयव एकञ येऊन अवयव संस्था बनते. उदा. पचनसंस्था, श्वसनसंस्था इ.

🌸 ऊतींचा अभ्यास करणाऱ्या शास्ञाला ऊतीशास्ञ असे म्हणतात.

🌺 पराणी ऊती (Animal Tissue)

🌸 पराणी ऊतींचे वर्गीकरण मुख्य दोन गटात म्हणजे सरल ऊती व जटील ऊती यात केले जाते.

🌸 सरल ऊतीमध्ये केवळ अभिस्तर ऊतींचा समावेश होतो तर जटील ऊतींध्ये संयोजी ऊती, स्नायू ऊती व चेता ऊती यांचा समावेश होतो.



१) अभिस्तर ऊती (Epithelial Tissue)

🌸 अभिस्तर ऊतीमध्ये पेशी एकमेकींचा अतिशय चिटकून व जवळजवळ असतात.
या ऊती तंतूमय पटलाने खालच्या ऊतीपासून वेगळ्या झालेल्या असतात.

त्वचा, तोंडातील स्तर, रक्तवाहिन्यांचे स्तर हे अभिस्थर उतीपासून बनलेले असतात.

🌺 अभिस्तर ऊतींचे प्रकार-

🌸 सरल पट्टकी अभिस्तर (Simple Squamous epithelium)-

या ऊती आकाराने अतिशय बारीक व चपट्या असतात. तसेच या नाजूक अस्तर तयार करतात.

🌸 सतरीत पट्टकी अभिस्तर (Stratified Squamous epithelium)-

 नावाप्रमाणेच या ऊतींच्या रचनेमध्ये एकावर एक असे थर असतात. हे त्वचेच्या बाह्यस्तरात आढळून येतात. या ऊती अवयवांचे संरक्षण करण्याचे व त्यांची झीज थांबवण्याचे मुख्य कार्य करतात.

🌸 सतंभीय अभिस्तर (Columnar epithelium)-

नावाप्रमाणेच या ऊतींची रचना स्तंभाप्रमाणे असते. आकाराने लांबट असून त्या आतड्याच्या आतील स्तरात असतात. पचन झालेल्या अन्नातील पोषणद्रव्यांचे शोषण करणे व पाचकरस स्ञवणे हे स्तंभीय अभिस्तर ऊतींचे मुख्य कार्य आहे.

🌸 रोमक स्तंभीय अभिस्तर (Ciliated columnar epithelium)-

ज्या संभीय अभिस्तर ऊतींना केसासारखे रोमके असतात, त्यांना रोमक स्तंभीय अभिस्तर ऊती म्हणतात. या ऊती आतड्याच्या आतील स्तरात असतात. या ऊती प्रामुख्याने श्वसनमार्गात आढळतात.

🌸 घनाभरूप अभिस्तर (Cuboidal epithelium)-

नावाप्रमाणेच या ऊती घनाकृती असतात. या ऊती वृक्कनलिकांच्या आतील स्तर, लाळग्रंथीच्या नलिका या ठिकाणी आढळतात. लाळ स्ञवण्यासाठी यांचा उपयोग होतो.

🌸 गरंथिल अभिस्तर (Glandular epithelium)-

क्वचित वेळी अभिस्तर ऊतीच्या आतील बाजूस घड्या पडतातत व त्यामुळे बहुपेशीय ग्रंथी तयार होतात, त्यांना ग्रंथिल अभिस्तर ऊती म्हणतात.



२) संयोजी ऊती (Connective Tissue)

🌸 सयोजी ऊती हा मानवी शरीरातील सर्वात प्रचलित आणि व्यापकपणे वितरित ऊती प्रकार आहे.

🌸 शरीरातील विविध अवयव आणि ऊतींना एकमेकींना जोडण्याचे व शरीरातील अवयवांना आधार देण्याचे काम संयोजी उती करतात.
संयोजी ऊती या जेलीसदृश्य द्रवरूपात स्वतःच्या पेशींना सामावून घेतात.

🌸सयोजी ऊतींचे महत्वाचे प्रकार पुढीलप्रमाणे-

🌺 अस्थी (Bone) –

 या अतिशय मजबूत असतात व शरीरातील मुख्य अवयवांना आधार देण्याचे कार्य करतात. अस्थिंमार्फत शरीराची आधारचौकट बनवली जाते. अस्थिपेशी या कॅल्शियम आणि फाॅस्फरसच्या संयुगापासून बनलेल्या जेलीसदृश्य द्रवात घट्ट रूतलेल्या असतात.

🌺 रक्त (Blood) –

रक्त हे द्रवरूप संयोजी ऊती असून हे ज्या द्रवात सामवलेले असते त्याला रक्तद्रव असे म्हणतात. हे रक्तद्रव प्रथिने, क्षार, संप्ररके, लोहित रक्तकणिका, श्वेतरक्तकणिका व रक्तपट्टीका यांनी बनलेले असते. शरीराच्या विविध भागांकडे रक्तातील वायू, अन्नातील पोषणद्रव्ये व संप्रेरके यांचे वहन करण्याचे कार्य रक्त करते.

🌺 अस्थिबंध (Ligament) –

अतिशय लवचिक व त्याबरोबच मजबूत असणारे हे अस्थिबंध सजीवातील दोन हाडांना एकमेकांशी जोडण्याचे कार्य करतात. आकृतीबंध स्थिर राहण्यास मदत करण्याचे कार्यही अस्थिबंध करतात.

🌺 सनायूरज्जू (Tendons) – स्नायूरज्जू तंतूमय व कमी लवचिक असूनही खूप मजबूत असतात. यांच्याद्वारे स्नायू हाडांशी जोडले जातात व अस्थि किंवा आकृतीबंधाची हालचाल होऊ शकते.

🌺 कास्थी (Cartilage) –

शरीरभर विस्तृत भागात विखुरलेल्या असून कास्थीमुळे हाडांच्या सांध्यांच्या ठिकाणी नरमपणा येतो. या पेशी नाक, कान, श्वसननलिका व स्वरयंञातील पोकळीत असतात.

🌺 विरल ऊती (Areolar) – आंतर इंद्रियांना आधार देणे, ऊतींची झीज भरून काढणे व अवयवांच्या आतील भाग भरणे हे यांचे मुख्य कार्य असते. चेतातंतू, अस्थिमज्जा, रक्तवाहिन्यांच्या सभोवताली आणि ऊती त्वचा व स्नायू यांच्या दरम्यान विरल ऊती वास्तव्य करतात.

🌺 चरबीयुक्त युती (Adipose) – या युती त्वचेखाली, वृक्काच्या सभोवताली आढळतात. यांच्या पेशी मेदपिंडाने (fat globules) युक्त असतात. तसेच या ऊती उष्णतारोधक म्हणून कार्य करतात.

३) स्नायूऊती (Mascular Tissue)

🌸 सनायू उती या स्नायूतंतूच्या लांब पेशीपासून बनलेल्या असतात. स्नायुंमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. त्यास ‘संकोची प्रथिन’ असे म्हणतात. या प्रथिनांच्या आकुंचन व प्रसारणामुळे स्नायूंची

रक्तगट




🌺रक्तगटाचा शोध लँड्स्टेनर यानी लावला या शोधांबद्दल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला.

🌺मानवी रक्तामध्ये असलेल्या तांबड्या रक्तपेशीवरील असलेले विशिष्ट प्रथिनांमुळे रक्तगट ठरतो. या प्रथिनांना प्रतिपिंडे असेही म्हणतात.

🌺 महत्त्वाचे रक्तगट दोंन आहेत. प्रथिन प्रकार ए, आणि प्रथिन प्रकार बी. यालाच ए रक्तगट आणि बी रक्तगट असे म्हणतात.

🌺 तांबड्या पेशीवर कोणत्याही प्रकारचे प्रथिने नाहीत म्हणजे रक्तगट ओ. आणि ए, व बी या दोन्ही प्रकार्ची प्रथिने असल्यास एबी रक्तगट.

🌺रक्त हे पेशी आणि रक्तरस म्हणजे प्लाझमा या द्रवांनी बनलेले असते. रक्तपेशी ए गटातील असल्या म्हणजे रक्तरसामध्ये बी प्रकारच्या प्रथिनांविरुद्ध प्रतिद्रव्य असते.

🌺तसेच बी रक्तगट असल्यास ए प्रकारच्या पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य रक्तरसामध्ये असते. ए बी रक्तगट असल्यास रक्तरसामध्ये प्रतिद्रव्य नाही.

🌺 पण ओ गटाचे रक्त असल्यास रक्तरसामध्ये दोन्ही ए आणि बी पेशी विरुद्ध प्रतिद्रव्य असते.

रक्ताचे चार प्रमुख गट आहेत.


🍀परकार🍀

🌻रक्तगट

♦️'ए', 'एबी', 'बी', आणि 'ओ' असे चार प्रमुख गट असून 'आरएच' (र्‍हिसस) पॉझिटिव्ह व 'आरएच' निगेटिव्ह असे या प्रत्येक गटाचे दोन प्रकार मिळून आठ रक्‍तगट होतात.

♦️रक्तगट ही रक्ताच्या वर्गीकरणाची पद्धत आहे. तांबड्या रक्तपेशींच्या पटलावरील प्रतिजनांशी (अँटिजेन) रक्तगटाचा संबंध आहे.

♦️ह प्रतिजन आनुवंशिक असतात. ही प्रतिजने, प्रथिने, कर्बोदके, ग्लायकोप्रथिने, किंवा ग्लायकोलिपिड (मेदाम्ले) याने बनलेली असतात.

♦️ रक्तगटाच्या पद्धतीप्रमाणे प्रतिजन कोणत्या रेणूनी बनलेले असतात हे ठरते. यामधील काहीं प्रतिजन इतर उतींच्या पेशी पृष्ठभागावर असतात. तांबड्या रक्त पेशीवरील पृष्ठभागावरील प्रतिजन युग्मविकल्पी (अलील) जनुकामुळे व्यक्त झालेले असतात.

♦️ तयाना एकत्रपणे रक्तगट असे म्हणण्याची पद्धत आहे. रक्तगट आनुवंशिकता माता आणि पित्याच्या रक्तगटाच्या संक्रमणामुळे पुढील पिढीमध्ये येतात.

♦️एकूण तीसहून अधिक रक्तगट ज्ञात आहेत. आंतराष्ट्रीय रक्त संचरण समितीने याना मान्यता दिली आहे. ( इंटरनॅशनल सोसायटी ऑफ ब्लड ट्रांसफ्यूजन).


🍂🍂रक्तगट वेगवेगळे असण्याची कारणे🍂🍂



♦️रक्तगट वेगवेगळे असण्याचे कारणे

रक्‍तात लाल रक्त पेशीवर एक प्रकारचे प्रोटीन (अ‍ॅन्टिजेन) ही असतात. या अ‍ॅन्टिजेनांच्या भिन्‍नतेमुळे वेगवेगळ्या माणसांचे रक्‍त वेगवेगळे असते. या वेगवेगळ्या रक्‍तांनाच रक्‍तगट वा ब्लडग्रुप म्हणतात. ए. (प्रोटीन) असलेला ‘ए’ रक्‍तगट, बी असलेला ‘बी’ रक्‍तगट, दोन्ही असलेले ‘एबी’ रक्‍तगट यापैकी एकही प्रोटीन नसलेला ‘ओ’ रक्‍तगट.

रक्‍तातील आरएच (र्‍हिसस) हे सुद्धा एक प्रथिनेच असतात. ज्यांच्या रक्‍तात ते असते त्यांना आरएच पॉझिटिव्ह व नसणार्‍याला आरएच निगेटिव्ह म्हणतात.

रक्‍तगट आनुवंशिक असतात व ते आपल्या शरीरात माता व पित्याकडून येणाऱ्या गुणसूत्रांवर अवलंबून असतात. माता व पिता यांच्या रक्तगटाप्रमाणे त्यांच्या अपत्यांचे रक्तगट असतात किंवा दोघांच्या रक्तगटाच्या एकत्रपणावर अवलंबून असतात. त्यामुळे भावा-बहिणींचे रक्‍तगट एकच असेल असे नाही.


🌺🌺समजा माता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘बी’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.🌺🌺

ए आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच निगेटिव्ह

ए निगेटिव्ह

बी निगेटिव्ह

बी पॉझिटिव्ह

ओ पॉझिटिव्ह

ओ निगेटिव्ह


🌺🌺समजा माता ‘एबी’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ए’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.🌺🌺

ए आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच पॉझिटिव्ह

एबी आरएच निगेटिव्ह

ए निगेटिव्ह

बी निगेटिव्ह

बी पॉझिटिव्ह


🌺समजा माता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह व पिता ‘ओ’ आरएच पॉझिटिव्ह असेल तर अपत्यांचे रक्तगट खालील प्रकारे असू शकतात.🌺

ओ पॉझिटिव्ह

ओ निगेटिव्ह

बाँबे रक्तगट


🌸🌸रक्त जुळवणी🌸🌸

रक्तगट अनुरूपता व्यक्तीचा रक्तगटकोणत्या गटाचे रक्त चालतेओ−ओ+ए−ए+बी−बी+एबी−एबी+ओ

रक्त अनुकूलनासाठी रक्तगटाव्यतीरिक्त इतरही अनेक बाबी महत्त्वाच्या असतात. या बाबतीत वैद्यकीय सल्ला अपरिहार्य आहे.

रक्तगट प्रणाली तांबड्या रक्तपेशींच्या पटलावर तीस प्रतिजन असतात.

व्यक्तीचा रक्तगट तीस प्रतिजनापैकी एक संयोग असतो. तीस रक्तगटामध्ये सहाशेच्या वर विविध प्रतिजन संशोधकानी शोधलेले आहेत.

यापैकी काहीं अगदीच दुर्मीळ आहेत. काहीं वंशामधील व्यक्तीमध्येच ते आढळतात. बहुघा व्यक्तीचा रक्तगट जन्मत: प्रतिजन ठरविणार्‍या जनुकामुळे ठरतो. तो सहसा बदलत नाही

. क्वचित संसर्ग, कर्करोग आणि स्वप्रतिकारयंत्रणेतील विकारामुळे (ऑटोइम्यून डिसीज) व्यक्तीचा रक्तगट बदलतो.

अस्थिमज्जा रोपण हे रक्तगट बदलाचे एक कारण आहे. ल्यूकेमिया आणि लिंफोमा विकारात अस्थिमज्जा रोपण करावे लागते.

व्यक्तीच्या एबीओ पैकी दुसऱ्या गटाच्या व्यक्तीच्या अस्थिमज्जेचे रोपण झाल्यास रुग्णाचा रक्तगट अस्थिमज्जा दात्याच्या रक्तगटाप्रमाणे बदलतो.

🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃🍃

अन्नपचन प्रक्रिया


🌾सजीवाने अन्न ग्रहन केल्यापासून ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावर घडणार्‍या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचन क्रिया असे म्हणतात.


🌾अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असतांना त्या अन्नात या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात.


🌾या स्त्रावामध्ये विकरे, आम्ल, उत्प्रेरक, यांचा समावेश होते.


🌾या स्त्रावामुळे अन्नातील जटिल घटकांचे सुलभ घटकात रूपांतर होते. ज्यामुळे अन्न पचण्यास सुलभ जाते.


🌾खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेत खालील अवयवांचा महत्वाचा सहभाग असतो. अन्नपचनाची प्रक्रिया खालीलप्रकारे पाडली जाते.



🌿1. अंग पदार्थ – मुख व गुहा


स्त्राव – लाळ  


विकर – टायलिन


माध्यम – अल्पांशाने


मूळ अन्न पदार्थ – पिष्टमय पदार्थ  


क्रिया आणि अंतिम – शर्करा (माल्टोज)


🌿2. अंग पदार्थ – जठर


स्त्राव – हायड्रोक्लोरिक


माध्यम – आम्ल, अॅसिड  


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने  


क्रिया आणि अंतिम – जंतुनाशक


🌿3. अंग पदार्थ – जठररस  


स्त्राव – पेप्सीन,रेनीन


माध्यम – आम्ल


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, दूध


क्रिया आणि अंतिम – सरल प्रथिने (पेप्टोन), व्हे मध्ये रूपांतर



🌿4. अंग पदार्थ – लहान आतडे


स्त्राव – पित्तरस


माध्यम – अल्कली


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने व मेद


क्रिया आणि अंतिम – मेदाचे विघटन व अन्न जंतूनाशक करणे.



🌿5. अंग पदार्थ – स्वादुपिंडरस  


विकर – ट्रिप्सीन, अमायलेझ, लायपेझ


माध्यम – अल्कली, अल्कली


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने(पेप्टोन), पिष्टमय पदार्थ, मेद


क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, शर्करा व ग्लुकोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल



🌿6. अंग पदार्थ – आंत्ररस


विकर – इरेप्सीन, इनव्हरटेझ, लायपेझ


माध्यम – अल्कली


मूळ अन्न पदार्थ – प्रथिने, शर्करा, मेद  


क्रिया आणि अंतिम – अमिनोआम्ल, ग्लुकोज, फ्रूटोज व माल्तैझ, मेदाम्ल व ग्लिसरॉल.

गोवर



गोवर हा विषाणुजन्य आजार आहे. या आजारात एक्झॅन्थम या नावाने ओळखले जाणारे पुरळ त्वचेवर येतात. गोवर हा रुबेला, पाच दिवसाचा गोवर किंवा हार्ड मीझल्स या नावानेसुद्धा ओळखला जातो.

वर्णन : गोवर हा जगभर आढळणारा आजार आहे. सध्याच्या गोवर लसीकरणाच्या प्रथेआधी दर दोन किंवा तीन वर्षानी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात गोवराची साथ येत असे. एक वर्षाआड येणारी लहान गोवराची साथ ही सामान्य बाब होती. तान्ह्या मुलापासून ते आठ महिन्यापर्यंतच्या मुलामध्ये गोवराविरुद्ध नैसर्गिक प्रतिकार शक्ती असते. ही प्रतिकारशक्ती मातेच्या गर्भाशयातील पेशींमधून मुलास मिळालेली असते.


माणसाला कोणत्याही वयात एकदा गोवर होऊन गेला की त्याला तो पुढच्या आयुष्यात परत होत नाही.


◾️कारण आणि लक्षणे


गोवराचे कारण पॅरामिक्झोव्हायरस नावचा विषाणू. अति संसर्गजन्य प्रकारातील हा विषाणू आहे. ज्यास गोवर झाला आहे त्याचा खोकला, शिंका यातून विषाणू पसरतो. ८५% गोवर या प्रकारे पसरतो. एकदा गोवराच्या विषाणूचा संसर्ग झाला की आठ ते पंधरा दिवसात विषाणूचा संसर्ग झालेल्या ९५% व्यक्तींना गोवर होतो. गोवराची लक्षणे दिसण्यापूर्वी तीन ते पाच दिवस गोवर विषाणूचा संसर्ग झालेला असतो. नंतरच्या चार दिवसात गोवराचे पुरळ अंगावर येण्यास प्रारंभ होतो.


गोवराचे पहिले लक्षण म्हणजे ताप, नाक वाहणे , डोळे तांबडे होऊन डोळ्यातून पाणी येणे आणि खोकला. काहीं दिवसात तोंडामध्ये गालाच्या आतील बाजूस पुरळ उठतात. ते वाळूच्या आकाराचे पांढरे पुरळ तांबूस उंचवट्यावर असतात. या पुरळांस कॉप्लिक पुरळ असे म्हणतात. हे गोवराचे नेमके लक्षण आहे. घसा सुजतो, तांबडा होतो आणि खवखवतो.


◾️उपचार


गोवरावर नेमके उपचार नाहीत. उपचार रुग्णास आराम वाटावा यासाठी केले जातात. इतर जीवाणू संसर्ग झाल्यास प्रतिजैविके देण्यात येतात. ताप उतरण्यासाठी असिटॅमिनोफेन देण्यात येते. गोवर झालेल्या लहान मुलाना कधीही अ‍ॅस्पिरिन देऊ नये


◾️परतिबंध


गोवराचा प्रतिबंध लसीने उत्तम प्रकारे करता येतो. गोवराची लस गोवराच्या विषाणूपासून बनवलेली आहे. गोवराच्या विषाणूवरील सर्व प्रथिने शिल्लक असल्याने लस दिल्यानंतर शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण होते. भविष्यकाळात गोवराच्या विषाणूबरोबर संपर्क आल्यास शरीर विषाणूचा त्वरित प्रतिकार करते.. वयाच्या १५ महिन्यापूर्वी बालकाची प्रतिकारशक्ती पुरेशी निर्माण न झाल्याने गोवराची लस १५ महिन्यानंतर देण्यात येते. या वयात लस टोचल्यास तयार होणारी प्रतिकार शक्ती दीर्घकाळ टिकते.


गर्भवती महिलाना गोवराची लस देऊ नये. याचे कारण गर्भारपणात गोवराची लस दिल्यास जन्मलेल्या बळास गोवर होण्याची शक्यता असते.

---–-------–------------------------–-------------

सूक्ष्म पोषक


सूक्ष्म पोषक घटक चयापचय समर्थन करतात.

🍀 खनिजे सामान्यत: ट्रेस घटक, ग्लायकोकॉलेट किंवा तांबे आणि लोहासारखे आयन असतात. यापैकी काही खनिजे मानवी चयापचयसाठी आवश्यक आहेत.

🍀जीवनसत्त्वे शरीरासाठी आवश्यक सेंद्रिय संयुगे आहेत. ते सहसा शरीरातील विविध प्रथिने कॉएन्झाइम्स किंवा कोफेक्टर्स म्हणून कार्य करतात.

🍁आवश्यक पोषक🍁

एक आवश्यक पोषक एक सामान्य शारीरिक क्रिया करण्यासाठी आवश्यक असे पोषक असते जे शरीरात एकत्रित केले जाऊ शकत नाही - एकतर किंवा पुरेसे प्रमाणात - आणि म्हणूनच ते आहारातील स्त्रोताकडून प्राप्त केले जाणे आवश्यक आहे .

🌷आमच्या पाणी जे सर्वत्र देखभाल आवश्यक आहे, homeostasis सस्तन प्राणी मध्ये, आवश्यक पोषक विविध सेल्युलर साठी हक्क आहेत चयापचय प्रक्रिया आणि मेदयुक्त राखण्यासाठी आणि अवयव कार्य.

🌿मानवाच्या बाबतीत, तेथे नऊ अमीनो idsसिडस् , दोन फॅटी ,सिडस् , तेरा जीवनसत्त्वे आणि पंधरा आहेतखनिजे ज्यांना आवश्यक पोषक मानले जातात.

🌷या व्यतिरिक्त, अशी अनेक रेणू आहेत जी सशर्त आवश्यक पोषक मानली जातात कारण ते विशिष्ट विकासात्मक आणि पॅथॉलॉजिकल अवस्थेमध्ये अपरिहार्य असतात.

मॅक्रोन्यूट्रिएंट्स




मॅक्रोन्यूट्रिएंट्सची अनेक प्रकारे व्याख्या केली जाते.

🌿रासायनिक घटक मानव सर्वात मोठी प्रमाणात नाश आहेत कार्बन , हायड्रोजन , नायट्रोजन , ऑक्सिजन , फॉस्फरस , आणि गंधक , सारांश CHNOPS .

🌿मानव बहुतेक प्रमाणात वापरतात आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्रदान करतात अशा रासायनिक संयुगे कार्बोहायड्रेट , प्रथिने आणि चरबी म्हणून वर्गीकृत केल्या जातात . मोठ्या प्रमाणात पाण्याचेही सेवन केले पाहिजे.

🌿फॉस्फरस आणि सल्फरसह कॅल्शियम , सोडियम , पोटॅशियम , मॅग्नेशियम आणि क्लोराईड आयन मॅक्रोन्युट्रिएंट्ससह सूचीबद्ध केले जातात कारण सूक्ष्म पोषक घटकांच्या तुलनेत ते मोठ्या प्रमाणात आवश्यक असतात

🌿, म्हणजेच जीवनसत्त्वे आणि इतर खनिजे, नंतरचे ट्रेस किंवा अल्ट्राट्रेस खनिजे म्हणून वर्णन केले जातात


🌷मक्रोन्यूट्रिएंट ऊर्जा प्रदान करतात:🌷

🌾कार्बोहायड्रेट साखरच्या प्रकाराने बनविलेले संयुगे आहेत .

🌷 कार्बोहायड्रेट्स त्यांच्या साखर युनिट्सच्या संख्येनुसार वर्गीकृत केले जातात: मोनोसाकेराइड्स (जसे की ग्लूकोज आणि फ्रुक्टोज ), डिस्केराइड्स (जसे सुक्रोज आणि लैक्टोज ), ऑलिगोसाकराइड्स आणि पॉलिसेकेराइड्स (जसे की स्टार्च , ग्लाइकोजेन आणि सेल्युलोज ).

🌿परोटीन हे सेंद्रिय संयुगे असतात ज्यात पेप्टाइड बॉन्ड्ससह सामील अमीनो ac सिड असतात .

🌿शरीर काही अमीनो idsसिड तयार करू शकत नाही ( आवश्यक अमीनो idsसिडस् म्हणतात ), आहाराने त्यांना पुरविणे आवश्यक आहे.

🌷 पचन माध्यमातून प्रथिने आहेत उद्ध्वस्त करून proteases परत मुक्त amino ऍसिडस् मध्ये.

🌿चरबीमध्ये ग्लिसरीन रेणूचा समावेश असतो ज्यामध्ये तीन फॅटी idsसिड जोडलेले असतात.

🌷फटी acidसिड रेणूंमध्ये एकल कोंड (एक संतृप्त फॅटी idsसिडस् ) किंवा दुहेरी आणि एकल बंध ( असंतृप्त फॅटी idsसिडस्) द्वारे जोडलेल्या अनब्रँक्ड हायड्रोकार्बन साखळ्यांसह जोडलेले- कोओएच समूह असते .

इग्रज अधिकारी व कामगिरी


▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था 


◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट* 


◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत


◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज


◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त


◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा


◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता


◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी


◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण


◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय


◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना


◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक


◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट


◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक

तैनाती फौज



🔸(सब्‌सिडिअरी फोर्स) हिंदुस्थानात सार्वभौम सत्ता स्थापन करण्यासाठी फ्रेंच आणि इंग्रज यांनी अवलंबिलेली एक उपाययोजना. तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली. 


▪️१७४८–४९ मध्ये द्यूप्लेक्स व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली. त्याबद्दल नबाबने द्यूप्लेक्सला पॉंडिचेरीजवळचा मुलूख तोडून दिला. यातच पुढे इंग्रजांनी सुरू केलेल्या तैनाती फौजेचा उगम आहे. अशाच तऱ्हेचा करार १७६० मध्ये इंग्रजांनी मीर कासीमशीही केला होता.


◾️वॉरन हेस्टिंग्जने थोड्या फार प्रमाणात तैनाती फौजेची योजना अंमलात आणली होती. पण बेलस्लीने हिंदुस्थानात खऱ्या अर्थाने तैनाती फौजेचा प्रसार केला आणि एतद्देशीय संस्थानिकांना ब्रिटिश अंमलाखाली आणले व हिंदुस्थानचे ब्रिटिश साम्राज्यात रूपांतर केले. 


◾️वलस्लीने प्रथम निजामाकडची फ्रेंच फौज काढून टाकण्यास सांगून त्या जागी इंग्रज फौज ठेवून तैनाती फौजेच्या योजनेला मूर्त स्वरूप दिले. पुढे त्याने या योजनेची सक्ती केली व जे एतद्देशीय संस्थानिक फौज ठेवून घेणार नाहीत, अशांबरोबर काहीतरी निमित्त काढून युद्धे केली. उदा., टिपू, दुसरा बाजीराव पेशवा, नागपूरकर भोसले, शिंदे, होळकर इत्यादी. तसेच जे संस्थानिक इंग्रजांची तैनाती फौज ठेवून घेतील, त्यांच्यावर काही अटी लादण्यात आल्या.


🔴त्यापैकी महत्त्वाच्या अटी अशा :


(१) संस्थानिकांनी फौजेच्या खर्चापुरता मुलूख तोडून द्यावा.


(२) इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर युरोपीयांस आपल्या पदरी नोकरीस ठेवू नये व परकीय सत्तेशी कोणताही करार करू नये.


(३) आपापसांतील तंट्याचा निकाल इंग्रज करतील तो संस्थानिकांनी मान्य करावा.


(४) तैनाती फौजेचे अधिकारी इंग्रजच असावेत.


(५) संस्थानची देखरेख पाहण्यास रेसिडेंट नावाचा अधिकारी ठेवून घ्यावा. अशा तऱ्हेच्या अनेक अटी घालून वेलस्लीने पेशवे, नागपूरकर भोसले, गायकवाड, शिंदे वगैरे मराठी संस्थानिकांस तसेच म्हैसूर व हैदराबाद येथील सत्ताधारी यांच्या पदरी तैनाती फौज ठेवून त्यांना आपले मांडलिक केले. अशा तऱ्हेने एतद्देशीयांची विरोध करण्याची शक्ती कमी करून इंग्रजांनी आपली सार्वभौम सत्ता प्रस्थापित केली.


⌛️तनाती फौजेच्या प्रकारामुळे एतद्देशीय संस्थानिकांतील स्वत्व नाहीसे होऊन हिंदुस्थानला लवकरच पारतंत्र्य प्राप्त झाले. या योजनेत अनेक दोष होते. इंग्रजांनी संस्थानिकांच्या संरक्षणाची जबाबदारी घेतल्यामुळे संस्थानिकांनी स्वतःची फौज ठेवेण बंद केले. त्यामुळे संस्थानात बंडाळी व लुटालूट वाढली. रयतेला आणि उद्योगधंद्यांना संरक्षण मिळेनासे झाले. संस्थानात ठेवलेली तैनाती फौज सर्व राज्यातील बंडाळीचा मोड करण्यास अपुरी होती. एतद्देशीय राज्यकर्ते क्रमाने परतंत्र बनून बेजबाबदारपणे वागू लागले. त्यांची कारभार करण्याची कार्यक्षमता कमी झाली. जनतेतील लढण्याची शक्तीच नाहीशी होऊन तीही परतंत्र बनू लागली

सराव प्रश्न


१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......

१) वाढते

२) मंदावते 🅾️

३) कमी होते

४) समान राहते


२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......

१) साखर🅾️

२)जीवनसत्वे

३) प्रथिने

४) पाणी


४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.

१) पाणी🅾️

२) कार्बन डाय ऑक्साईड 

३) हरित द्रव्य

४) नायट्रोजन 


५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?

१) जीवाणू

२) मासा

३) हिरव्या वनस्पती🅾️

४) मानवी प्राणी


६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?

१) बुरशी🅾️

२) शैवाल

३) दगडफूल

४) नेचे


७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?

१) तुरटी

२) विरंजक चुर्ण 🅾️

३) चुनखडी 

४) धुण्याचा सोडा


८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.

१) संतृप्त 

२) असंतृप्त🅾️

३) वलयांकित

४) वरील सर्व


९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.

१) सुक्ष्मजीव 🅾️

२) किटक

३) विषाणू

४) कृमी


१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?

१) डोळे

२) कान

३) त्वचा🅾️

४) नाक 


११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.

१) ऊती🅾️

२) केंद्रक

३) मूल 

४) अभिसार


१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला

१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती

२) जंतूपासून रोगोद्भव🅾️

३) साथीचे रोगविषयक 

४)  यापैकी नाही 


1. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ? 


A. सन 1801 

B. सन 1802 🅾️

C. सन 1803 

D. सन 1818 


2. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ? 


A. अकबर 

B. औरंगजेब 

C. लॉर्ड वेलस्ली 🅾️

D. लॉर्ड कॉर्नवालीस 


3. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ? 


A. सन 1829 🅾️

B. सन 1859 

C. सन 1929 

D. सन 1959 


4. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ? 


A. सन 1926 

B. सन 1936 

C. सन 1946 

D. सन 1956 🅾️


5. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ? 


A. चंद्रनगर 

B. सुरत 🅾️

C. कराची 

D. मुंबई 


6. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ? 


A. सन 1834 

B. सन 1864 

C. सन 1894 

D. सन 1904 🅾️


7. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ? 


A. इंग्रज 

B. फ्रेंच 

C. डच 

D. पोर्तुगीज 🅾️


8. नेफा हे __________ चे जुने नाव आहे. 


A. मणिपूर 

B. मेघालय 

C. अरुणाचल प्रदेश 🅾️

D. त्रिपुरा 


9. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ? 


A. महाराष्ट्र 

B. आंध्रप्रदेश 🅾️

C. गुजरात 

D. आसाम


10. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ? 


A. NET 

B. JEE 

C. GATE 

D. CAT 🅾️


11. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ? 


A. 12 जानेवारी 

B. 15 जानेवारी 

C. 25 जानेवारी 🅾️

D. 26 जानेवारी 


12. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ? 


A. भाषिक महत्त्वाकांक्षा 

B. प्रादेशिक असंतुलन 🅾️

C. फुटीरतावादी राजकारण 

D. राज्याच्या स्वायत्ततेशी 


13. मोटार वाहनांमुळे _________________ प्रकारचे प्रदूषण होते . 


A. हवेमधील 

B. प्राथमिक 

C. दुय्यम 

D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 🅾️


14. ई-मेलचा अर्थ ____________________ असा आहे. 


A. इलेक्ट्रॉनिक मेल 🅾️

B. इलेक्ट्रिकल मेल 

C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल 

D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल 


15. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ? 


A. मुंबई-पुणे 

B. मुंबई-गोवा 

C. मुंबई-आग्रा 

D. पुणे-बेंगळूरु 🅾️


16. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ? 


A. व्यवसाय कर 🅾️

B. मूल्यवर्धित कर 

C. सेवा कर 

D. विक्री कर 


17. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ? 


अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे 


A. ब, ड 

B. अ, क 

C. अ, ड 🅾️

D. ब, क


 १.  अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? 

 

१. कर्नाटक 

२. मध्यप्रदेश 🚔🚔

३. महाराष्ट्र 

४. उत्तरप्रदेश


 २.  पुढील गण कोणत्या वृत्ताचे आहे?* 

 *म-स-ज-स-त-त-ग 


१. भुजंगप्रयात 

२. वसंततिलका 

३. आर्या 

४. शार्दुलविक्रिडित🚔🚔


 ३.  कोलो रँडो वाळवंट कोणत्या खंडात आहे? 


१. उत्तर अमेरिका 🚔🚔

२. आफ्रिका 

३. दक्षिण अमेरिका 

४. आशिया


 ४.  चंद्रप्रभा अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? 


१. महाराष्ट्र 

२. मध्यप्रदेश 

३. उत्तर प्रदेश 🚔🚔

४. हिमाचल प्रदेश


 ५.  'पाओली एक्सप्रेस' या नावाने कोणाला ओळखले जाते? 


१. मनू साहनी

२. पी. टी. उषा 🚔🚔

३. हिमा दास 

४. नरिंदर बत्रा


 ६.  भारतात इथेनाँलवर धावणाऱ्या पहिल्या बसची सुरूवात कोठे झाली? 


१. मुंबई 

२. बँगलोर 

३. दिल्ली 

४. नागपूर🚔🚔


 ७.  स्वातंत्र्यपूर्व भारतातील खालीलपैकी कोणत्या आंदोलनात "काईनल सक्सुर्लर"  प्रकाशित करण्यात आले होते? 


१. छोडो भारत आंदोलन 

२. स्वदेशी आंदोलन 🚔🚔

३. इल्बर्ट बिल प्रतिक्रिया आंदोलन 

४. असहकार आंदोलन


 ८.  खालीलपैकी कोणते उष्ण सागरी प्रवाह आहेत? 

अ. फाँकलँड प्रवाह  

ब. बेंग्युना प्रवाह  

क. ब्राझील प्रवाह 

ड. सोमाली प्रवाह 


१. अ आणि ब

२. ब आणि क 

३. ड आणि क 🚔🚔

४. वरील सर्व


 ९.  नगरपरिषदेचे कोणते अनिवार्य कार्य नाही? 


१. अतिक्रमण काढणे 

२. रस्त्यांना नावे देणे 

३. गलिच्छ वस्त्यांची सुधारणा करणे 🚔🚔

४. महत्वांची सिमाचिन्हे उभारणे



 १०.  "लोकपाल" ही संकल्पना सर्वप्रथम कोणत्या देशाने स्विकारली? 


१. कँनडा 

२. अमेरिका 

३. स्विडन 🚔🚔

४. आँस्ट्रेलिया


 ११.  एल. टी. टी. ई. ही दहशतवादी संघटना कोणत्या देशातील आहे? 


१. भारत 

२. आर्यलँड 

३. पँलेस्टाईन 

४. श्रीलंका🚔🚔


 १२. आँलंम्पिक चिन्हाच्या मध्यभागातील रिंगचा रंग कोणता? 


१. हिरवा 

२. पिवळा🚔🚔 

३. काळा 

४. लाल


 १३.  'मिथिल अमाईन' हे आम्लारी असून ते आम्लारिच्या कोणत्या प्रकारात मोडते ? 


१. तीव्र आम्लारी 🚔🚔

२. सौम्य आम्लारी 

३. तीव्र व सौम्य आम्लारी 

४. यापैकी नाही


 १४.  हिंदीची कोणती बोलीभाषा आहे? 


१. कोकणी 

२. संस्कृत 

३. अहिराणी 

४. मैथिली🚔🚔


 १५.  AFSPA/ अफस्पा कायदा म्हणजे काय? 


१. आर्म्ड फोर्सेस स्पेशल पाँवर अँक्ट 🚔🚔

२. आर्मी फोकस स्पेशल पाँवर अँक्ट 

३. आर्मी फ्राँम रिस्पेक्ट स्पेशल अँक्ट 

४. आर्म्ड फोर्सेस सेक्युरिटी पाँवर अँक्ट


 १६.  प्रथमच चलनात येणाऱ्या २० रूपयाच्या नाण्याचे वजन किती आहे?


 *उत्तर : ८.५४ ग्रँम*


 १७.  संयुक्त राष्ट्राचे २०२० मध्ये अध्यक्ष कोण आहेत?


 उत्तर : अँन्टेनिओ गुट्रेस

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन


लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-

भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना. 


🛑प्लासिचे युद्ध :- 

जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला. 


🛑बक्सरची लढाई :- 

बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला. 


🛑अलाहाबादचा तह:-

बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली. 


सर वॉरन हेस्टिंग(सन 1772 ते 1773) :-

सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली. भारतातील पहिले वृत्तपत्र *बंगाल गॅझेट* (1781) याच काळात सुरू झाले. 


लॉर्ड कॉर्नवॉलीस(1786 ते 1793) :-

लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात. 


 लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-

लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला. 


तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली. 

सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला. 


 मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज* (सन 1813 ते 1823) :-

मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली. 

जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली. 


लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-

लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला. 

भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

ब्रिटिश काळातील शिक्षण प्रणाली


ब्रिटीशांच्या काळातील भारतातील (महाराष्ट्रातील शिक्षणपद्धती) :

1781 मतरशाची स्थापना – वॉरेन हेस्टिंग्ज अरबी आणि पारशी भाषेच्या अध्यायनासाठी
1791 बनारसला संस्कृत पाठशाळा – जोनाथम डंकब (बनारसचा इंग्रजी रेसिडेंट)
1800 – Fort William College – लॉर्ड वेलस्ली
कंपानीच्या प्रशासकीय अधिकार्‍यांना शिक्षण देण्यासाठी. 1802 मध्ये हे कॉलेज कंपनीच्या संचालकांच्या आदेशावरून बंद केले.
1813 च्या चार्टर अॅक्ट नुसार भारतात विद्येच्या प्रसारासाठी वार्षिक एक लक्ष रुपये कंपनीने खर्च करावे अशी तरतूद.

राजा राममोहन रॉय यांनी शिक्षण पाश्चात्य शिक्षण इंग्रजी भाषेतून दिले जाई.

वार्षिक एक लक्ष रुपये कसे खर्च करावे यावर ब्रिटीशांच्या लोकशिक्षण समितीत 2 गट-
1. H.T प्रिन्सेस – प्राचीन भारतीय भाषेच्या आणि विद्येच्या प्रसारासाठी खर्च करावेत.

2. इंग्रजी भाषेतून पाश्चात्य शिक्षणासाठी खर्च करावेत.
हा वाद सोडण्यासाठी बेंटिंगने लॉर्ड मेकॉल यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
मेकॉलने दुसर्‍या गटाचे (इंग्रजी शिक्षणाचे) जोरदार समर्थन केले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मेकॉल समिती :

अनुदानाचा वापर इंग्रजी भाषेतून होणार्‍या यूरोपियन विज्ञान व साहित्याच्या प्रसारासाठी खर्च केला जाईल.
पूर्वेकडील (भारतीय) भाषांमधील शिक्षणासाठी कोणतेही धन उपलब्ध होणार नाही.

शिक्षणाचे माध्यम – इंग्रजी भाषा
मेकॉल असा वर्ग निर्माण करू इच्छित होता.
“जो रक्त व रंगाने भारतीय असेल पण प्रवृत्ती, विचार, नितीमत्ता, बुद्धिमत्तेने इंग्रज असेल.”
म्हणजेच मेकॉलेला कंपनीसाठी कमी दर्जाच्या जागेवर काम करणारे करड्या रंगाचे इंग्रज बनवायचे होते.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

जेम्स थॉमसनची शिक्षण व्यवस्था :

वायव्य सरहद्द प्रांतात (1843-53)
देशी भाषेच्या ग्रामीण शिक्षणाची व्यवस्था
ग्रामीण भागात कृषि विज्ञानासारखे विषय स्थानिक भाषेतून शिकवण्याची व्यवस्था सूरु केली.
वुडचा अहवाल – 1854
हा अहवाल भारतीय शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हणून ओळखला जातो.

1.सरकारच्या शिक्षण धोरणाचा उद्देश पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार करणे आहे. त्यामुळे सरकारने युरोपियन तत्वज्ञान विज्ञान, कला, साहित्य यांचा प्रसार करावा.
2. प्राथमिक शाळा – प्रादेशिक भाषेचा शिक्षणासाठी वापर – खेड्याच्या पातळीवर
3. जिल्हा स्तरावर – हायस्कूल (माध्यमिक) आणि महाविद्यालये – इंग्रजी व प्रादेशिक भाषेचा वापर
4. पदवी – इंग्रजी भाषेचा वापर (उच्च शिक्षणासाठी)
5. शिक्षण क्षेत्रात खाजगी प्रयत्नांना चालना देण्यासाठी अनुदान पद्धती सुरू करावी.

6. लंडन विद्यापीठाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मुंबई, मद्रास, कोलकाता इथे विद्यापीठे स्थापन करण्यात यावीत.
7. कंपांनीच्या प्रत्येक प्रांतात लोकशिक्षण विभाग स्थापन करावा
8. वुडच्या अहवालात व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षणावर (Technical)जोर
9. अध्यापक परिक्षण संस्था स्थापन करण्यात याव्यात (इंग्लंडच्या धर्तीवर)
10. स्त्री-शिक्षणाला प्रोत्साहन देण्याची शिफारस.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

मध्ययुगीन भारत


1) ठगांचा यशस्वी बंदोबस्त कोणत्या गव्हर्नर

जनरलने केला?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


2) भ्रूणहत्या व

बालहत्या थांबविण्याचा प्रयत्न

कोणत्या गव्हर्नर जनरलने केला?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


3) भारतामध्ये विस्तारवादी धोरण

राबविणारा प्रथम गव्हर्नर जनरल कोण

होता?

=> लॉर्ड वेलस्ली


4) भारतामध्ये औद्योगिक

विद्यालयाची सुरुवात कोणत्या गव्हर्नर जनरलने

केली?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


5) भारतामध्ये स्त्री-व्यापार

बंदी आणि भारतीय

सनदी नोकरांच्या भरती करणास

प्रारंभ कोणत्या ब्रिटीश गव्हर्नर जनरलने केला?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


6) ज्युरी पद्धत कोणत्या गव्हर्नर

जनरलच्या काळात सुरु करण्यात आली?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


8 ) बंगालचा शेवटचा गव्हर्नर जनरल कोण होता?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


9) भारताचा पहिले गव्हर्नर जनरल कोण होता?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


10) मेकॉंलेचा शिक्षणसिद्धांत भारतात

कोणत्या गव्हर्नर जनरलने लागू केला?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


11) भारतीय नागरिकांना उच्च पदे

आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर

जनरलने दिले?

=> लॉर्ड विल्यम बेंटीक


12) भारतात पोलीस

खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर

जनरलने केली?

=> वॉरन हेस्टींग्ज


13) कायमधारा पद्धत कोणत्या गव्हर्नर जनरलने

चालू केली?

=> लॉर्ड कॉंर्नवालीस


14) भारतीय सनदी सेवांचा जनक

कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?

=> लॉर्ड कॉंर्नवालीस


15) ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात

कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

=> लॉर्ड कॉंर्नवाली


16) मद्रास

प्रेसिडेन्सीची स्थापना कोणत्या गव्हर्नर

जनरलच्या काळात झाली?

=> लॉर्ड वेलस्ली


17) तैनाती फौजेची सुरवात

कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

=> लॉर्ड वेलस्ली


18) लॉर्ड कॉंर्नवालीसचा मृत्यू

कधी आणि कोठे झाला?

=> 1805 मध्ये गाजियाबाद (उत्तरप्रदेश)


19) अमृतसरचा तह कोणाच्या काळात झाला?

=> लॉर्ड मिंटो


20) भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ

कधी आणि कोणाच्या काळात झाला?

=> मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज

18 March 2024

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे.

◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान या देशात करण्यात येणार आहे.

◆ कर्नाटक राज्याने माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

◆ महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता "ई-टेक्सटाईल" पोर्टल तयार करण्यात येत आहे.

◆ महाराष्ट्र सरकारने वस्त्रोद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याकरिता ई टेक्सटाईल पोर्टल तयार करण्यासाठी ICICI बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे.

◆ भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे 'नवी दिल्ली' येथे सुरू झाला आहे.

◆ नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात 6.21 लाख निरक्षरांची नोंद झाली आहे.

◆ महाराष्ट्रातील सर्व शाळांतील पाहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून "आनंददायी शनिवार" हा उपक्रम राबविला जाणार आहे.

◆ 70 व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा अहमदनगर जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहेत.

◆ ICC ने क्रिकेट मध्ये 'स्टॉप क्लॉक' हा नियम 01 जून 2024 पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ जागतिक अध्यात्मिक महोत्सव 2024 तेलंगणा राज्यात आयोजित करण्यात येत आहे.

◆ हैद्राबाद येथे आयोजित जागतिक अध्यात्मिक महोत्सव 2024 चे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ जगातील पहिली 3 डी प्रिंटेड मस्जिद "सौदी अरेबिया" या देशात बांधण्यात आली आहे.

◆ मोहम्मद मुस्तफा यांची फिलिस्तीन देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ शरिंग तोग्बे हे 14 मार्च ते 18 मार्च दरम्यान भारत दौऱ्यावर आलेले भूतान या देशाचे पंतप्रधान आहेत.

डीएनए


▪️ 50 एस राइबोसोमल सब्यूनिटचे त्रिमितीय प्रतिनिधित्व . रिबोसोमल आरएनए ब्लूमध्ये प्रथिने जेरो मध्ये आहेत. सक्रिय साइट लाल रंगात दर्शविलेल्या आरआरएनएचा एक छोटा विभाग आहे.


▪️आरएनएची रासायनिक रचना डीएनए प्रमाणेच आहे , परंतु तीन प्राथमिक मार्गांनी ती भिन्न आहेः


▪️दुहेरी अडकलेल्या डीएनए विपरीत, आरएनए त्याच्या अनेक जैविकभूमिकांमधील एकल-अडकलेला रेणू आहे 

▪️आणि त्यात न्यूक्लियोटाइड्सच्या लहान साखळ्या असतात. 

▪️तथापि, एकल आरएनए रेणू, टीआरएनए प्रमाणे पूरक बेस जोड्याद्वारे इंट्रास्ट्रॅन्ड डबल हेलिक्स बनवू शकतो.


▪️डीएनएच्या साखर-फॉस्फेट "बॅकबोन" मध्ये डीऑक्सिरीबोज असते , तर आरएनएऐवजी राईबोज असते. []] रिबोजचा पेंटोज रिंगला हायड्रॉक्सिल ग्रुप जोडलेला असतो जो २ मध्ये स्थित असतो . राइबोस पाठीचा कणा मध्ये hydroxyl गट आरएनए अधिक रासायनिक करा जी रासायनिक द्रव्ये उष्णतेने त्वरित बदलतात अशांना ही संज्ञा लावली जाते कमी डीएनए पेक्षा सक्रियन ऊर्जा च्या पाण्याबरोबर संयोग होऊन लहान कणात पृथ : क्करण होणे .


▪️डीएनएमध्ये enडेनिनचा पूरक आधार थाईमाइन असतो , तर आरएनएमध्ये तो युरेसिल असतो , जो थायमाइनचा एक अखंड प्रकार आहे.

वाचा :- विज्ञान

रासायनिक बंध


संयुगातील तसेच रेणूतील दोन किंवा अधिक अणूंना एकत्र बांधून ठेवण्यासाठी कारणीभूत असलेल्या आकर्षण शक्तीला रासायनिक बंध असे म्हणतात.


रासायनिक बंध इलेक्ट्रॉनची देवाण-घेवाण होऊन किंवा इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन तयार होतो त्यानुसार रासायनिक बंधाचे दोन प्रकार पडतात.


1) आयनिक बंध:


दोन किंवा अधिक धातू – अधातू मध्ये इलेक्ट्रॉन ची देवाण-घेवाण होऊन तयार होणाऱ्या रासायनिक बंधास  आयनिक बंध किंवा विद्युत संयुज बंध म्हणतात.


उदा: सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम ऑक्साईड


सोडियम अणूचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 1 असून क्लोरीन अणूचे इलेक्ट्रॉन संरुपण 2, 8, 7 आहे.


सोडियम आपल्या बाह्यतम कक्षेतील एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला  देतो, व दोघांच्या बाह्यतम कक्षेत पूर्ण होऊन अष्टक स्थिती प्राप्त होते.


सोडियम ने एक इलेक्ट्रॉन गमावल्यामुळे धन आयनाची निर्मिती होते, त्यालाच सोडियम आयन असे म्हणतात. तर क्लोरीनने एक इलेक्ट्रॉन कमावल्यामुळे ऋण आयनांची निर्मिती होते त्यालाच क्लोराईड आयन असे म्हणतात.


तसेच त्यांच्यातील या रासायनिक बंधाला आयनिक बंध असे म्हणतात.


2) सहसंयुज बंध 


दोन किंवा अधिक अधातूमध्ये भागीदारी होऊन तयार होणाऱ्या रासायनिक बंधास सहसंयुज बंध असे म्हणतात.


दोन हायड्रोजनच्या अणूमध्ये इलेक्ट्रॉनची भागीदारी होऊन हायड्रोजन रेणू तयार होतो.


हायड्रोजन व क्लोरिन मध्ये इलेक्ट्रॉन ची भागीदारी होऊन हायड्रोजन क्लोराईड तयार होते.


भागीदारी करतांना त्या अधातूंच्या बाह्यतम कक्षा जोडल्या जातात व त्यानंतर त्या अधातूंना स्थिर होण्यासाठी आवश्यक असणारे इलेक्ट्रॉन भागीदारीमध्ये वापरतात.


भागीदारीतील इलेक्ट्रॉन दोन्हीही अधातूंसाठी सामाईक असतात.


बाह्यतम कक्षेलाच संयुजा कक्षा असे म्हणतात. तसेच त्यांच्यातील रासायनिक बंधाला सहसंयुज बंध असे म्हणतात.


समान व भिन्न अधातू मध्ये भागीदारी मध्ये किती इलेक्ट्रॉन भाग घेतात त्यानुसार सहसंयुज बंधाचे तीन प्रकार पडतात.


1)  एकेरी सहसंयुज बंध


समान किंवा भिन्न अधातूमध्ये दोन इलेक्ट्रॉनची किंवा एका जोडीची भागीदारी होऊन तयार होणाऱ्या बंधाला एकेरी सहसंयुज बंध असे म्हणतात. या बंधाला ‘-’ या चिन्हाने दर्शवितात.


2) दुहेरी सहसंयुज बंध


समान किंवा भिन्न अधातूमध्ये चार इलेक्ट्रॉनची किंवा दोन जोडीची भागीदारी होऊन तयार होणाऱ्या बंधाला दुहेरी सहसंयुज बंध असे म्हणतात. या बंदला बंधाला ‘=’ या चिन्हाने दर्शवितात.


3) तिहेरी सहसंयुज बंध


समान किंवा भिन्न अधातू मध्ये सहा इलेक्ट्रॉनची किंवा तीन जोडीची भागीदारी होऊन तयार होणाऱ्या बंधाला तिहेरी सहसंयुज बंध असे म्हणतात.


याबंधाला ‘==’ या चिन्हाने दर्शवितात.


आयनिक संयुगे आणि सहसंयुजी संयुगे


भारत सरकार कायदा, १८५८

- भारताच्या सुशासनासाठीचा कायदा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या कायदा 

- ईस्ट इंडिया  कंपनीची राजवट संपुष्टात आणली 


कायद्याची वैशिष्ट्ये 

- यापुढे भारताचे सरकार राणीच्या नावाने राणीद्वारा चालविण्यात येईल अशी तरतूद

- भारताच्या गव्हर्नर जनरलच्या पदाचे नाव भारताचा व्हाईसराॅय असे बदलण्यात आले हा ब्रिटिश राजपराण्याचा भारतातील थेट प्रतिनिधी असणार होता. 

- लार्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाइसरॉय बनला.

- नियामक मडळ आणि संचालक मंडळ विसर्जित करून दुहेरी शासनाची पद्धत करण्यात आली.


- भारतीय प्रशासनावर नियंत्रणासाठी पूर्ण अधिकार असलेले भारतमंत्री असे नवे पद निर्माण करण्यात आले. 

- भारत मंत्री ब्रिटिश मंत्रिमंडल सदस्य होता व अंतिमत: ब्रिटिश संसदेला उत्तरदायी होता.


- भारतमंत्र्याला त्याच्या कामात मदत करण्यासाठी भारतमंत्री अध्यक्ष असलेले सल्लागार स्वरूपाचे १५ सदस्य 'इंडिया कौन्सिल' ची स्थापना 

- कायद्याने मोठे बदल केले गेले नाहीत

नियामक कायदा (1773) :-



कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे 14 लाख कर्ज मागितले याचा फायदा घेऊन पार्लमेंटने कंपनीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या हेतुने नियामक कायदा 1773 मध्ये मंजूर केला.

▪️कायदा मंजूर करण्याची कारणे पुढीलप्रमाणे-

बंगालमध्ये अत्याचार - कंपनीच्या नोकरांनी बंगालमध्ये मोठया प्रमाणात अत्याचार केला.

कारागिराकडून जबरदस्तीने स्वस्त दरात माल घेणे, दंड करणे कारागृहात पाठविणे शेतकरी व्यापारी यांच्यकडून जबरदस्तीने कर्जाचे रोखे लिहून घेणे यामुळे इंग्लडची जनता कंपनी शासनावर टीका करुन कंपनी सरकार बरखास्त केले.

कंपनीचे शासन म्हणजे व्यापारी धोरण - प्लासीच्या युध्दाने राजकारणात प्रवेश तर बक्सारच्या युध्दाने सत्ता स्थिर झाली. संरक्षण परराष्ट्रीय धोरण, करार, तह इ. महत्वाचे अधिकार कंपनीला मिळाले शासनविषयक सज्ञ्ल्त्;ाा व्यापारी संघटनेकडे असणे योग्य नाही असे मत राजनीतिज्ञम्प्;म्पनी व्यक्त केले.

व्यापारी हे कुशल प्रशासक नसतात असे म्हटले जाते.

ब्रिटिश पार्लमेंटला संधी - कंपनीच्या कर्मचार्‍यांनी अनेक मार्गाने मोठया प्रमाणात पैसा स्वत:साठी गोळा केला.

कंपनीने सतत युध्दाचे धोरण स्वीकारले त्यामूळे आर्थिक स्थिती कोलमडली होती. यासाठी कंपनीने पार्लमेंटकडे आर्थिक मदत मागितली.

1772 मध्ये संसदेने कंनीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी 31 सदस्य असलेल्या प्रवर समिती व त्याचबरोबर 13 सदस्यअसलेल्या गुप्त समितीची नेमणूक केली. समितीच्या अहवालाच्या आधारे 14 लाख पौंड रक्कम कर्जाऊ दिली.

त्याचवेळी 1 ऑक्टोबर 1773 रोजी नियंत्रणाचा कायदा मंजूर केला.

1991 च्या नरसिंहम समितीच्या शिफारशी

आर्थिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एम. नरसिंहम यांनी1991 मध्ये खालील शिफारसी केल्या.


१. या समितीने तरलतेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली. पुढील पाच वर्षांत कायदेशीर तरलता प्रमाण (एसएलआर) .5.38.5 टक्क्यांवरून २ percent टक्के करण्यात आला.


२. या समितीने निर्देशित कर्ज कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस केली.


This. या समितीच्या मते व्याज दर बाजार दलांनी निश्चित केले पाहिजेत. व्याजदराच्या निर्धारणात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करू नये.


This. या समितीने बँकांची लेखा प्रणाली सुधारण्याबाबतही सांगितले.


This. या समितीने बँकांच्या कर्जाची वेळेवर पुनर्प्राप्ती करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेवर जोर दिला.


Nara. नरसिंहम समितीने बँकांच्या पुनर्रचनेवरही भर दिला. या समितीनुसार or किंवा banks आंतरराष्ट्रीय बँका, or किंवा १० राष्ट्रीय बँका आणि काही स्थानिक बँका आणि काही ग्रामीण बँका एका देशाच्या आत असाव्यात.


Branch. या समितीने शाखा परवाना रद्द करण्याची शिफारस केली.


Nara. नरसिंहम समितीने आपल्या देशात परकीय बँकिंगला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.


This. या समितीने बँकांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करण्याची शिफारस केली.


यापूर्वी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे बँकांकडून नियंत्रण होते. केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली बँकांचे नियंत्रण करावे, अशी सूचना नरसिंहम समितीने केली.


विविध समित्या


1) राजन गोगोई समिती :-
मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणासाठी नेमलेली समिती.

2) परमराजसिंग उमरानंगल समिती :-
भारतीय हॉकी कर्णधार सरदारसिंगवर ब्रिटिश युवतीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

3) एच.एस. बेदी समिती :-
शिखावरील सोशल मीडिया व सार्वजनिकरित्या केले जाणारे विनोदी किस्से बंद करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती.

4) गोपाळ सुब्रमण्यम समिती :-
दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मधील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.

5) दीपक मोहांती समिती :-
वित्तीय समायोजनाचे धोरण या नजीकच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेली समिती.

6) श्याम बेनेगल समिती :-
सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी आणि सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचविण्यासाठी नेमण्यात आलेली समिती.

7) अरविंद पनगारिया समिती :-
जपान बरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन समस्या सोडविण्यासाठी

8) एम. वेंकच्या नायडू समिती :-
जाट समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती

9) बी.के. प्रसाद समिती :-
इशरत जहां प्रकरणातील गहाळ फायलींचा शोध घेण्यासाठी नेमलेली समिती.

10) डॉ. हर्षदीप कांबळे समिती :-
ऑनलाइन औषध खरेदी गैरव्यवहार करणार्‍या कंपन्यांवर निर्बंध लावण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती.

11) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस समिती :-
राज्यातील डान्सबार बंदीसाठी नवा कायदा करण्यासाठी नेमलेली

12) प्रो. राकेश भटनागर समिती :-
जेएनयू विद्यापीठ (दिल्ली) मधील चिथावणीजनक दिलेल्या घोषाणांच्या अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती

13) विलास बर्डेकर समिती :-
राज्याच्या शाश्वत विकासाबरोबरच जैववैविध्याचे सर्वेक्षण करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन कृती आराखडा करण्याच्या सुचना सुचविण्यासाठी नेमलेली समिती.

14) भगवान सहाय्य समिती :-
राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा औषधी खरेदी घोटाळा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती.

भारतीय रिझर्व्ह बँक

भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बँकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ,रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यासाठी १ जानेवारी १९२७ मध्ये सर्वप्रथम सेंट्रल बँकिंगच्या उत्पत्तीची सुरुवात केली गेली, परंतु ती केवळ सात वर्षांनंतर मार्च १९३४ मध्ये ही अधिनियमित करण्यात  बनली. तथापि, मध्यवर्ती बँकेच्या काही घटकांसह, भारतात एक बँकिंग संस्था स्थापन करण्याच्या प्रयत्नांचा १७७३ सालापर्यंतचा एक मोठा इतिहास सापडला आहे   हे नमूद करणे आवश्यक आहे की इतर अनेक देशांप्रमाणेच, चलन आणि विनिमय संबंधी बाबी जसे की आर्थिक मानक आणि विनिमय दराच्या प्रश्नावर बँकिंग, विशेषत: केंद्रीय बँकिंग या विषयापेक्षा जास्त लक्ष दिले गेले. तसेच, बर्‍याच काळासाठी चलन आणि बँकिंगमधील आंतर-कनेक्शन व्यापक प्रमाणात आकलन झालेला दिसत नाही.यासाठी संसदेत ६ मार्च  १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली  भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बँक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बँक वार्षिक ,सहामाही तसेच तिमाही आर्थिक धोरण व पतधोरण (मौद्रिक धोरण व पतधोरण ) जाहीर करते. रिझर्व्ह बँकेचे कामकाज पाहण्यासाठी एक पूर्णवेळ गव्हर्नर , चार डेप्युटी गव्हर्नर ,१६ सदस्यांचे संचालक मंडळ यांची नेमणूक १९३४ च्या आर बी आय च्या कायद्यानुसार भारत सरकारकडून चार वर्षांकरिता केली जाते


प्रमुख उद्देश


भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.

भारताची गंगाजळी राखणे.

भारताची आर्थिक स्थिती राखणे.

भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.


 ● मुख्य कार्ये 

मौद्रिक अधिकार: चलनविषयक धोरण तयार करते, अंमलबजावणी करते आणि देखरेख ठेवते.


उद्दीष्ट: विकासाचे उद्दीष्ट लक्षात ठेवून किंमतीची स्थिरता राखणे.

आर्थिक प्रणालीचे नियामक आणि पर्यवेक्षक: देशातील बँकिंग आणि वित्तीय प्रणाली कार्य करते अशा बँकिंग कार्यांसाठी विस्तृत मापदंड निर्धारित करते.


उद्दीष्ट: प्रणालीवरील जनतेचा विश्वास कायम ठेवणे, ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करणे आणि लोकांना कमी खर्चात बँकिंग सेवा प्रदान करणे.


परकीय विनिमय व्यवस्थापक

विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा, 1999 व्यवस्थापित करते.


उद्दीष्ट: बाह्य व्यापार आणि पेमेंट सुलभ करणे आणि भारतातील परकीय चलन बाजाराची सुव्यवस्थित विकास आणि देखभाल वाढवणे.


चलन जारीकर्ता: नवीन चलन आणि नाणी प्रचलित करणे , विनिमयासाठी योग्य नसलेले चलन आणि नाणी नष्ट करणे .


उद्देशः जनतेला चलन नोटा आणि नाण्यांचा पुरेशा प्रमाणात पुरवठा करणे आणि चांगल्या प्रतीमध्ये देणे.


विकासात्मक भूमिका:-राष्ट्रीय उद्दीष्टांचे समर्थन करण्यासाठी प्रमोशनल कार्यांची विस्तृत श्रृंखला सादर करते.


पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टमचे नियामक आणि पर्यवेक्षक: - मोठ्या प्रमाणात जनतेच्या गरजा भागवण्यासाठी देशातील पेमेंट सिस्टमचे सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धती सादर आणि सुधारित करतात.


उद्दीष्ट: पेमेंट आणि सेटलमेंट सिस्टमवर लोकांचा विश्वास कायम ठेवा,


संबंधित कार्ये- बॅंकर टू सरकार : केंद्र आणि राज्य सरकारांसाठी व्यापारी बँकिंग कार्य करते; तसेच त्यांचा बँकर म्हणून काम करतो. बँकांकडे बँक: सर्व अनुसूचित बँकांची बँकिंग खाती ठेवली जातात. 

पोलीस भरती प्रश्नसंच

1) ग्रँड  ट्रँक  मार्ग  कोणत्या  शहरांना  जोडला  जातो. ( Asst पूर्व  2011) 

A) दिल्ली ते  मुंबई 

B) दिल्ली  ते  कोलकाता✍️  

C) पुणे  ते  मुंबई 

D)नाशिक  ते  सुरत   


2) तैनाती  फौजेची  पद्धत  कोणी  सुरु  केली. ( STI  पूर्व  2012 ) 


A) लॉर्ड  डलहौसी  

B) लॉर्ड  क्लाइव्ह  

C) लॉर्ड  हेस्टिंग्स 

D) लॉर्ड  वेलस्ली ☑️


3) लॉर्ड  कर्झन  कालीन  रॅले  आयोग चा  संबंध  होता. ( Asst पूर्व  2013 ) 


A) प्राथमिक  शिक्षणाशी 

B) माध्यमिक  शिक्षणाशी 

C) उच्च  शिक्षणाशी ☑️

D) दुष्काळाशी 


4) स्वातंत्र्य  भारतातील  पहिले  भारतीय  गव्हर्नर  जनरल  कोण  होते.( PSA पूर्व  2017 ) 


A)  लॉर्ड  माऊंटबॅटन 

B) सी  राजगोपालाचारी ☑️

C) राजेंद्र  प्रसाद  

D) वोरेन  हेस्टिंग्स 


5) आधुनिक  भारतात  स्थानिक  स्वराज्य  सरकार  कोणी  स्थापन  केले. ( ESI  पूर्व  2017 ) 


A) लॉर्ड  रिपन ☑️

B) लॉर्ड  कॉर्नवालिस 

C) लॉर्ड  माऊंटबॅटन 

D) लॉर्ड  क्लाइव्ह 


6) कोणत्या  गव्हर्नर  जनरलनि  इनाम  कमिशन  1828  ला  नेमले .  ( PSI  पूर्व  2016 )


A) लॉर्ड  विलियम बेंटिक ☑️

B) लॉर्ड  हेस्टिंग्स 

C) लॉर्ड  वेलस्ली 

D) लॉर्ड मेयो 


7) बॉम्बे  ठाणे  रेल्वे  कोणत्या  वर्षी  सुरु  झाली. ( PSI  पूर्व  2012 ) 


A) 1852

B) 1853☑️

C) 1854

D) 1855


8) इ. स .  1848 ते  1856 या   काळात  अनेक  संस्थाने  कोणी  खालसा  केली. ( Asst  पूर्व  2011 ) 


A) लॉर्ड  रिपन 

B) लॉर्ड  विलियम  बेंटिक 

C) लॉर्ड कॉर्नवालिस 

D) लॉर्ड  डलहौसी ☑️


9) इ. स. 1800 मध्ये कोणी  हिंदी  लोकांसाठी  कलकत्ता येथे  फोर्ट  विलियम  महाविद्यालयाची  स्थापना  केली. (   राज्यसेवा  मुख्य 2012 ) 


A) लॉर्ड  मेकॅले 

B) लॉर्ड  बेंटिक 

C) लॉर्ड  वेलस्ली ☑️

D) लॉर्ड  डलहौसी 


10) शासकीय  कर्मचाऱ्यावर   राष्ट्रीय  काँग्रेसशी  संबंध  ठेवण्यास कोणी  बंदी  घातली. ( राज्यसेवा  मुख्य  2012 ) 


A) लॉर्ड  कर्झन 

B) लॉर्ड  डफरीन ☑️

C) लॉर्ड रिपन 

D) ए.  ओ.  ह्यूम


Q1)______ येथे भारतातील पहिले ट्रान्स-शिपमेंट हब आहे.

(A) केरळ◆

(B) गोवा

(C) हैदराबाद

(D) कर्नाटक


Q2) कोणत्या व्यक्तीला ‘ग्लोबल ह्युमॅनिटेरियन अवॉर्ड 2020’ कार्यक्रमातला “टॉप पब्लिसिस्ट”चा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले?

(A) सचिन अवस्थी★

(B) नारायण मूर्ती

(C) लेडी गागा

(D) बियॉन्स



Q3) कोविड-19 महामारीचा प्रसार रोखण्यासाठी _च्यावतीने “कोविडपश्चातची बोगी’ची निर्मिती करण्यात आली आहे.

(A) भारतीय रेल्वे★

(B) रिलायन्स

(C) अदानी

(D) यापैकी नाही



Q4) ___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.

(A) 14 जुलै

(B) 15 जुलै★

(C) 13 जुलै

(D) 12 जुलै


Q5) _ याच्या संदर्भात सहकार्यासाठी UNICEF इंडिया या संस्थेनी FICCI सोबत करार केला आहे.

(A) ‘रिइमेजीन’ मोहीम★

(B) ‘कौशल्य भारत’ मोहीम

(C) ‘रोको टोको’ मोहीम

(D) पौधे लगाओ पर्यावरण बचाओ


Q6) कोणत्या मंत्रीच्या हस्ते डिजिटल शिक्षणाविषयी “प्रज्ञाता” या नावाने मार्गदर्शक तत्त्वांची एक यादी जाहीर करण्यात आली?

(A) रमेश पोखरियाल ‘निशंक’★

(B) रजनीश कुमार

(C) स्मृती इराणी

(D) प्रकाश जावडेकर


Q7) या देशाच्या वतीने ‘कोरोशुअर’ या नावाखाली जगातला सर्वात स्वस्त ठरलेला ‘कोविड-19 निदान संच’ विकसित करण्यात आला आहे.

(A) भारत◆

(B) संयुक्त राज्ये अमेरिका

(C) ग्रेटब्रिटन

(D) चीन


Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 सालासाठी "इन्फ्रा बिझिनेस लीडर ऑफ द इयर”चा पुरस्कार देण्यात आला?

(A) सत्य नदेला

(B) टीम कूक

(C) रीड हेस्टिंग

(D) वेद प्रकाश दुडेजा◆


Q9) कोणत्या व्यक्तीला आशियाई विकास बँक (ADB) यामध्ये खासगी क्षेत्रातील कामकाज आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी विभागाचे नवीन उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले?

(A) अबीर लवासा

(B) नागेंद्र सिंग

(C) अशोक लवासा◆

(D) सुशील चंद्र


Q10) कोरोना साथीच्या काळात, कोणत्या देशाने इंग्लंडविरुद्धचा पहिला कसोटी सामना जिंकला?

(A) वेस्ट इंडीज◆

(B) ऑस्ट्रेलिया

(C) श्रीलंका

(D) पाकिस्तान 

========================


1)"जय जवान जय किसान' ही घोषणा

ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)

A. लालबहादूर शास्त्री

C. गुलजारीलाल नंदा

B. जवाहरलाल नेहरू

D. मोरारजी देसाई


उत्तर : लालबहादूर शास्त्री


2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?

(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)


A. 1937

B. 1939

C. 1941

D. 1942

उत्तर : 1942


3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)

B. स्वामी विवेकानंद

D. स्वामी दयानंद सरस्वती

A. लाला लजपत राय

C. श्री ओरबिंदो

उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती


4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि

तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?

(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)


A. बद्रुदीन तैय्यबजी

C. विनायक दामोदर सावरकर

B. बाळ गंगाधर टिळक

D. दादाभाई नौरोजी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक


5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)


A. कुचीपुडी

B. लावणी

C. तमाशा

D. पोवाडा


उत्तर : कुचीपुडी


6)जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली. (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बिपिन चंद्र पाल

B. लालबहादूर शास्त्री

C. जवाहरलाल नेहरू

D. विनोबा भावे


उत्तर : लालबहादूर शास्त्री


7)भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)

A. 1930

B. 1919

C. 1942

D. 1945


उत्तर : 1942


8) बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?(कृषी सेवक KS - P5 -2019)

A. ज्योतिबा फुले

B. दयानंद सरस्वती

C. मुळ शंकर

D. एम. जी. रानडे


उत्तर : दयानंद सरस्वती


9) "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!" हे लोकप्रिय घोषवाक्य.......यांचे  आहे.


(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Peon - P1 2018)


A. रवींद्रनाथ टागोर

B. राजाराम मोहन रॉय

C. बाळ गंगाधर टिळक

D. मोहनदास गांधी


उत्तर : बाळ गंगाधर टिळक


10)खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही? (अन्न पुरवठा निरीक्षक SI - P8 - 2018)


A. कुचीपुडी

B. लावणी

C. तमाशा

D. पोवाडा


उत्तर : कुचीपुडी


१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?

१) पुणे

२)नागपूर

३)मुंबई

४)अहमदनगर ✅




२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?


१)नाशिक

२)पुणे

३)मुंबई उपनगर ✅

४)मुंबई शहर 




३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?

१)ठाणे जिल्हा

२)पुणे जिल्हा

३) वाशिम जिल्हा

४)परभणी जिल्हा ✅




४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?

१)१६ ✅

२)०९

३)१३

४)१० 




५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?

१) आंध्र प्रदेश

२)तेलंगणा

३)मध्य प्रदेश ✅

४)कर्नाटक 




६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?

१) पूर्व - पश्चिम

२) पश्चिम - उत्तर

३)उत्तर - पूर्व ✅

४) दक्षिण - पूर्व 




७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?

१)भिलेवडा

२) भिल्लेश्र्वर

३) भिवटेकडी

४) भिलठाण ✅




८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) अमरावती

२) लात्तुर

३) सोलापूर

४)बुलढाणा ✅




९)  सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) चंद्रपूर

२) नागपूर

३) भंडारा 

४) यवतमाळ ✅



१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) सांगली

२)सातारा ✅

३)धुळे

४) औरंगाबाद



११)  धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?

१)४ ✅

२)१०

३)१४

४)१६



१२)  तोरणमाळ डोंगर  कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जळगाव जिल्हा

२) बुलढाणा जिल्हा

३)नाशिक जिल्हा

४) नंदुरबार जिल्हा ✅




१३)  खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?

१) वाशिम जिल्हा

२) धुळे जिल्हा

३) जळगांव जिल्हा ✅

४)हिंगोली जिल्हा




१४)  गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

१) जालना जिल्हा

२)परभणी जिल्हा

३) सातारा जिल्हा

४) औरंगाबाद जिल्हा ✅

स्वामी विवेकानंद

✅स्वामी विवेकानंद ✅

१२ जानेवारी, १८६३ - ४ जुलै, १९०२)

 हे मूळचे बंगालचे रहिवासी असलेले भारतीय हिंदू विचारवंत होते.

 तरुणपणी ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य झाले आणि रामकृष्णांचा संदेश जनमानसांत पोहचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केले. जगामध्ये रामकृष्ण मिशनच्या अनेक शाखा आहेत.

भारत सरकारतर्फे विवेकानंदांचा जन्मदिवस हा युवक दिनम्हणून साजरा केला जातो

✅✅स्वामी विवेकानंद यांचे बालपण✅✅

उत्तर कलकत्त्यातील सिमलापल्ली येथे १२ जानेवारी १८६३, सोमवारी सकाळी ६:३३ वा. (पौष कृष्ण सप्तमी, संक्रांतीच्या दिवशी) विवेकानंदांचा जन्म झाला.

त्यांचे नाव नरेंद्र ठेवण्यात आले. वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात (वकील) अ‍ॅटर्नी होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबीत पुरोगामी विचाराचे आणि दयाळू स्वभावाचे होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रनाथाच्या विचारसरणीला आकार देण्यात त्यांच्या पालकांचा अनमोल वाटा होता. नरेंद्रनाथाला दर्शनशास्त्रे, इतिहास, समाजशास्त्रे, कला, साहित्य इत्यादी अनेक विषयांत रुची आणि गती होती. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत, भगवद्गीता आदि धार्मिक साहित्यात त्याने विशेष आवड दाखवली.
त्याला शास्त्रीय संगीताची देखील जाण होती आणि त्याने बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून गायन आणि वादनाचे रीतसर शिक्षणही घेतले. किशोरावस्थेपासूनच तो व्यायाम, खेळआदी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेई.

 जुनाट अंधश्रद्धा आणि जात्याधारित भेदभाव यांच्या वैधतेसंबंधी त्याने लहान वयातच प्रश्न उपस्थित केले होते आणि सारासार विचार आणि व्यवहारी दृष्टिकोण यांचा आधार नसलेली कुठलीही गोष्ट स्वीकारण्यास नकार दिला होता.

 विवेकानंद हे मित्र परिवारात प्रिय होते, त्यांचे मित्र त्यांना बिले या नावाने हाक मारत तर त्यांचे गुरु नोरेन या शब्दाने. त्यांना वाचन, व्यायाम, कुस्ती, मुष्टियुद्ध, पोहणे, होडी वल्हवणे, घोडेस्वारी, लाठीयुद्ध, गायन आणि वादन इत्यादी छंद होते.

✅✅शिक्षण: स्वामी विवेकानंद✅✅

नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली. नंतर त्यांनी १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. काही दिवस या संस्थेत राहिल्यानंतर पुढे त्यांनी जनरल असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला.

 येथे त्यांनी तर्कशास्त्र, पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची आणि १८८४ मध्ये बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.[संदर्भ हवा ]

नरेंद्रनाथांनी डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, गोत्तिलेब फित्शे, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, आर्थर शोपेनहायर, ऑगस्ट कोम्ट, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल आणि चार्ल्स डार्विन इत्यादी विचारवंतांच्या लेखनाचा अभ्यास केला होता.

 हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवादाने ते प्रभावित झाले होते. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता.

काही काळ त्यांनी स्पेन्सर यांच्याशी संपर्कही स्थापन केला होता. पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या अभ्यासासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही गाढ अभ्यास केला होता. त्यांच्या प्राध्यापकांच्या मते नरेंद्र एक प्रतिभावान विद्यार्थी होते. १८८१-८४ मध्ये ते जेथे शिकले त्या स्कॉटिश चर्च कॉलेजचे प्राचार्य डॉ. विल्यम हेस्टी यांनी म्हटले आहे की, "नरेंद्र खरोखरच बुद्धिमान आहे.
मी खूप फिरलो, जग पाहिले परंतु त्याच्यासारखी प्रतिभा आणि बुद्धिसामर्थ्य असलेला मुलगा अगदी जर्मन विद्यापीठातल्या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांमध्येही मला बघायला मिळाला नाही."
 त्यांना ‘श्रुतिधारा’ (विलक्षण स्मरणशक्ती असलेला) म्हटले जात असे. “एवढ्या तरुण मुलाने एवढे वाचले असेल असे मला वाटले नव्हते.” असे महेंद्रलाल सरकारांनी त्यांच्याशी चर्चा केल्यावर म्हटले होते

दख्खन पठार.


🅾️‘दक्षिण’ या संस्कृत शब्दाचा ‘दख्खन’ हा अपभ्रंश असून, दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील. यावरूनच दख्खन पठार अशी संज्ञा पडली असावी. या पठाराचा उल्लेख रामायण, महाभारत व मार्कंडेय, मत्स्य, वायु या पुराणांत अनेक वेळा आढळतो.


🅾️पहिल्या शतकात एका ग्रीक मार्गनिर्देशकाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात या पठाराचा ‘दचिन बदेस’, तर पाचव्या शतकात आलेला चिनी प्रवासी फाहियान याच्या वृत्तांतात Ta–Thsin असा उल्लेख आढळतो. तसेच अभिजात संस्कृत साहित्यात व कोरीव लेखांत याचा ‘दक्षिण पथ’ असा उल्लेख आढळतो. सातवाहन राजांच्या कारकीर्दीत सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यास ‘दक्षिणापथपति’ अशी उपाधी दिलेली होती.


🅾️दक्षिण पथावर सातवाहन, चोल, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव व होयसळ इ. वंशांचे राज्य होते. तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या पठाराविषयी फार थोडी  माहिती उपलब्ध होती. तथापि पठारावर इतिहासपूर्व काळापासून मानवी वस्ती आहे, याबद्दल पुष्कळ पुरावा मिळतो.

या पठाराच्या सीमेबाबत एकमत नाही. संकुचित अर्थाने उत्तरेकडे सातमाळा टेकड्या व दक्षिणेकडे कृष्णा नदी यांच्यामधील मराठी भाषा बोलली जाणाऱ्या (महाराष्ट्र) प्रदेशासच दख्खन पठार म्हणतात; तर व्यापक अर्थाने नर्मदा किंवा विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील संपूर्ण भारतीय द्वीपकल्पास दख्खन पठार म्हणतात.


🅾️ह पठार भारत वआफ्रिका खंड यांना जोडणाऱ्या प्राचीन ‘गोंडवन भूमी’ चा अवशेषात्मक भाग असावा. या पठाराच्या उत्तरेस सातपुडा पर्वंत असून त्यात १,६७६ मी. उंचीच्या डोंगररांगा आहेत. या रांगांत उगम पावणाऱ्या तापी, नर्मदा या नद्या अरबी समुद्रास मिळतात.


🅾️तसेच पूर्वेस व पश्चिमेस अनुक्रमे पूर्व घाट व पश्चिम घाट (सह्याद्री) असून हे घाट पठाराच्या दक्षिण टोकाला येऊन मिळतात. पठाराची सरासरी उंची सु. ६१० मी. असून पठाराचा उतार पूर्वेकडे कमी कमी होत गेला आहे. कृष्णा, गोदावरी आणि कावेरी या पठारावरील प्रमुख नद्या असून त्या पश्चिम घाटात उगम पूर्वेकडे बंगालच्या उपसागरास मिळतात.


🅾️पठारावरील हवामान कोरडे असून किनाऱ्यावर उष्ण–दमट तर काही ठिकाणी रूक्ष असते. उन्हाळ्यात तपमान २०° ते ३२° से. च्या दरम्यान असते, तर हिवाळ्यात १०° ते २४° से. पर्यंत असते. नैर्ऋत्य व ईशान्य या दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून पठारावर पाऊस पडतो.


🅾️जास्तीत जास्त पर्जन्यमान पश्चिम घाटावर असून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. पठार अतिशय टणक, मजबूत आणि स्फटिकमय ग्रॅनाइटी व बेसाल्ट खडकांनी बनले आहे. त्यावरील लाव्हारसाच्या थरांपासून बनलेली मृदा सुपीक आहे.


🅾️पठाराचा बराचसा भाग सपाट असून त्यात मधून मधून सपाट माथ्याचे उंचवटे व गोलाकार टेकड्या दिसतात. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा प्रदेश स्थिर स्वरूपाचा मानला जातो. पठारावर खनिज संपत्ती विपुल असून तीत सोने, दगडी कोळसा, मँगॅनीज व लोखंड यांची धातुके तसेच बॉक्साइट, मोनॅझाइट वाळू इ. खनिजे प्रमुख आहेत.

मराठीतील विशेष

🌷 मराठीतील पहिली सामाजिक कादंबरी - यमुना पर्यटन (१८५७) लेखक - बाबा पद्मनजी  या कादंबरीत विधवा स्त्रियांचे दु:ख चितारण्यात आले आहे.


🌷 आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - हरी नारायण आपटे


🌷 मराठीतील पहिले नाटक - विष्णुदास भावे यांचे - सीता स्वयंवर (१८४३) ५ नोव्हेंबर - प्रादेशिक रंगभूमी दिन.


🌷 आधुनिक काव्याचे जनक - केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) २०१५ ला महाराष्ट्र शासनाने - पुस्तकांचे गाव ही योजना भिल्लार

(सातारा) येथून सुरू केली.


🌷 कशवसुतांनी इंग्रजीतील sonnet या काव्यप्रकारावरून सुनीत हा काव्यप्रकार मराठीत आणला.


🌷 मराठीतील पहिले सुनीत - मयूरासन आणि ताजमहाल. (सुनीत हा काव्यप्रकार १४ ओळीत आहे.)


🌷 मराठीतील पहिले प्रवासवर्णन - माझा प्रवास - विष्णू भट गोडसे (वसईकर). 


🌷 आधुनिक मराठीतील नवकाव्याचे जनक - बा. सी. मर्ढेकर


🌷 बा. सी. मर्ढेकरांना मराठीतील दुसरे केशवसुत ही उपाधी गंगाधर गाडगीळ यांनी दिली. 


🌷 आधुनिक कथेचे जनक - गंगाधर गाडगीळ (एका मुंगीचे महाभारत हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक)


🌷 मराठीतील पहिल्या महिला कादंबरीकार - साळुबाई तांबवेकर (कादंबरी - चंद्रप्रभाविरह वर्णन)


 🌷परणयपंढरीचे वारकरी  - माधव ज्युलियन 


🌷 माधव ज्युलियन यांनी गझल (उर्दूतून) व रुबाई (फारशीतून) हा काव्यप्रकार मराठीत आणला. 


🌷 काव्यात न मावणारा कवी - आरती प्रभू  (चिंतामण त्र्यंबक खानोलकर)

जाणून घ्या :- सर्व घटनादुरुस्तींचा थोडक्यात आढावा

◾️95 वी घटनादुरुस्ती (2010) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती तसेच अँग्लो इंडियन समाज यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ.

◾️96 वी घटनादुरुस्ती (2011) - ओरिसा राज्याचे नाव ओडिशा तसेच ओरिया भाषेचे नाव ओडिया केले गेले.

◾️97 वी घटनादुरुस्ती (2012) - सहकारी संस्था स्थापन करणे आता मूलभूत अधिकार तसेच सहकारी संस्थांबाबत नवीन भाग IX-B चा समावेश.

◾️98 वी घटनादुरुस्ती (2013) - कर्नाटक राज्यातील हैद्राबाद-कर्नाटक भागासाठी अनुच्छेद 371-J अन्वये विशेष तरतुदी.*

◾️99 वी घटनादुरुस्ती (2015) - राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची स्थापना. परंतु सर्वोच्च न्यायालयाने ही घटनादुरुस्ती घटनाबाह्य ठरवली.

◾️100 वी घटनादुरुस्ती (2015) - भारत व बांगलादेश यांच्यातील सीमावादाचा निपटारा करणे.

◾️101 वी घटनादुरुस्ती (2016) - केंद्र तसेच राज्ये यांच्या एकापेक्षा अधिक अप्रत्यक्ष करांऐवजी संपूर्ण देशात एकच वस्तू व सेवा कर.

◾️102 वी घटनादुरुस्ती (2017) - राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आयोगास घटनात्मक दर्जा.

◾️103 वी घटनादुरुस्ती (2018) - आर्थिक मागासवर्गास शिक्षण तसेच नोकरी यांत 10 टक्के आरक्षण.

◾️104 वी घटनादुरुस्ती (2019) - अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती  यांच्या संसद व राज्य विधिमंडळ येथील आरक्षणास आणखी 10 वर्षे मुदतवाढ परंतु अँग्लो इंडियन आरक्षणास मुदतवाढ नाही.

महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले :



मूळ आडनाव – गोह्रे
जन्म – 11 मे 1827
मृत्यू – 28 नोव्हेंबर 1890

1869 - स्वतःस कुळवाडी भूषण ही उपाधी लावली.
1852 - पुणे, विश्राम बागवाड्यात मेजर कॅँडीच्या हस्ते सत्कार.
21 मे 1888 - वयाची 60 वर्ष पूर्ण केल्याबद्दल रावबहादूर बेडेकर यांच्या हस्ते महात्मा ही पदवी.

उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असणारा जहाल समाजसुधारक. जीवन परिचय :

आधुनिक महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक म्हणून महात्मा ज्योतिरव फूले यांना ओळखले जाते. फुले यांचे घराने मूळचे सातार्यासपासून 25 मैल अंतरावर असलेले कटगून हे गाव होते.

शिक्षण:

फुले यांचा काळात ब्रम्हनेतर समाजाला शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. गोविंदरावांणी इ. स. 1834 मध्ये ज्योतीबांना मराठी शाळेत घातले.
परंतु फुले यांचे शाळेत जाने काही उच्चवर्णीयना आवडले नाही कारण शिक्षण हा केवळ आपलाच अधिकार आहे असे त्यांचे महणणे होते.
अशाही परिस्थितीत महात्मा फुलेनी 1834 ते 1838 हे चार वर्ष कसेतरी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. चौथे वर्ष पूर्ण झाल्यानंतर काही कलावधिपर्यंत महात्मा फूल्यांचे शिक्षण थांबले.

विवाह:

महात्मा फुले 13 वर्षाचे असतांना इ. स. 1840 मध्ये त्यांचा विवाह नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांची मुलगी सावित्रीबाईशी झाला. त्यावेळी सावित्रीबाईचे वय 8 वर्षाचे होते.
त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता.

पुढील शिक्षण :

इ. स. 1841 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षी पुन्हा ज्योतीरावांनी स्कॉटिश कमिशनर्यांच्या ईग्रजी शाळेत घातले.

संस्थात्मक योगदान :

3 ऑगस्ट 1848- पुणे येथे भिंडे वाड्यात मुलींची पहिली शाळा.
4 मार्च 1851 – पुणे येथे बुधवार पेठेत मुलींची दुसरी शाळा. रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा.
1852 – अस्पृश मुलांसाठी शाळा सुरू केली.
1855 – प्रौधांसाठी रात्र शाळा.
1663 – बालहत्या प्रतिबंधक गृह.
1877 – दूषकळपिडीत विद्यार्थ्यांमध्ये धनकवडी येथे कॅम्प.
10 सप्टेंबर 1853 - महार, मांग इ लोकांस विद्या शिकवणारी संस्था.
24 सप्टेंबर 1873 - सत्यशोधक समाजाची स्थापना.
व्हिक्टोरिया अनाथाश्रमची स्थापना.
1880 - म. फुले यांच्या प्रेरणेने ना. मे. लोखंडे यांनी भारतातील पहिली कामगार संघटना मिल हॅँड असो. स्थापना केली.
महात्मा ज्योतिबा फुले यांचे लेखन :

1855 - 'तृतीय रत्न' नाटक (शुद्रांच्या स्थितीचे वर्णन).
1868 - 'ब्राम्हणांचे कसब'
1873 - 'गुलामगिरी' हा ग्रंथ अमेरिकेतील निग्रोंची मुक्त करणार्‍या लोकांना अर्पण केले.
1873 - अस्पृशता निवारणाचा पहिला कायदा.
1 जानेवारी 1877 - 'दीनबंधू' मागासलेल्या दिनाच्या दु:खाला वाचा फोडणारे पहिले दैनिक महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णाराव भालेकर यांनी सुरू केली.
1880 पासून लोखंडे दिन बंधुचे व्यवस्थापन सांभाळत.
1883 - शेतकर्‍यांचा आसूड हा ग्रंथ.
1885 - इशारा सत्सार The Essense Of Truth सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. याग्रंथास विश्र्व कुटुंब वादाचा जाहीर नामा म्हणतात.
अस्पृश्यांची कैफियत.
शिवाजी महाराजांचा पोवाडा.
वैशिष्ट्ये :

थॉमस पेनच्या The Rights Of Man या पुस्तकाचा प्रभाव.
1864 - पुण्यात गोखले बागेत पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
1868 - अस्पृश्यांसाठी घरचा हौद खुला केला.
1879 - रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीचा जिर्णोधार.
2 मार्च 1882 - हंटर कमिशन पुढे साक्ष.
ब्राह्मण विधवेच्या यशवंत या मुलाला दत्तक घेतले.
उदरनिर्वाहासाठी कंत्राटदार हा व्यवसाय.
सत्यशोधक समाजाचे ब्रीद - 'सर्वसाक्षी जगत्पती त्याला नको मध्यस्थी'.
सयाजीराव गायकवाड यांनी हिंदुस्थानचे बुकर टी. वॉशिंग्टन या शब्दात गौरव केला.

पोलीस भरती प्रश्नसंच

 १) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?

अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी

ब)  श्री. दिनशॉ वाच्छा

क) श्री. विल्यम वेडेरबर्न

ड) वरील सर्व.✅


२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?

अ) कांग्रेस सेवा दल 

ब)  युक्रांद✅

क) एन एस यू आय

ड) आय एन टी यू सी


३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?

अ) पक्षाध्यक्ष

ब) पक्ष उपाध्यक्ष 

क) कांग्रेस कार्यकारी समिती ✅

ड) यापैकी नाही


४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.

२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.

३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.


अ) फक्त १ व ३

ब) फक्त १ व २

क) फक्त २ व ३

ड) वरील सर्व ✅


५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 

१) विचारसरणीत  भिन्नता 

२) आंदोलन मार्गातील भिन्नता 

३) मागण्यात  भिन्नता 

४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 


अ) १, ३ व ४

ब) २, ३ व ४

क) १, २ व ३✅

ड) १, २ व ४



६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?

   

अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.

ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 

क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 

ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे✅


७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?


अ) सी. राजगोपालाचारी  

ब) आचार्य कृपलानी 

क) महात्मा गांधी ✅

ड) जयप्रकाश नारायण 


८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?

अ) मनरेगा

ब) किसान विकास पत्र

क) सुकन्या समृद्धी✅

ड) अन्न सुरक्षा


९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?

अ) ४४ ✅

ब) ४८ 

क) ५२

ड) ६१


१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?

अ) पी. चिदंबरम

ब) पी.व्ही. नरसिंहाराव

क) इंदिरा गांधी

ड) पृथ्वीराज चव्हाण ✅


'नेताजीं' च्या मृत्यूचं 'महागूढ' रहस्य...!



स्वातंत्र्य चळवळीतील ज्येष्ठ नेते, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे मृत्यू प्रकरण इतिहासातलं एक 'महागूढ' ठरलं आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा शेवट कसा झाला? ते किती काळ जिवंत होते? याबद्दल आजही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. चला तर मग आज आपण नेताजींच्या महागूढ रहस्याबद्दल विचार करूयात...

नेताजीच्या विमान-अपघातातील निधनाची बातमी पहिल्यांदा 21 ऑगस्ट 1945 रोजी इंग्लंड आणि भारतात प्रसिद्ध झाली, तेव्हा उरुळीकांचनच्या निसर्गोपचार केंद्रात मुक्कामाला असलेल्या गांधीजींसह उभ्या देशात शोककळा पसरली होती.

नेताजींना सिंगापूर, सायगाव, तैपेई या मार्गाने मांच्युरियामधल्या डेरेन या गावी पोचायचे होते. तिथून मांच्युरियामधले त्यांचे मित्र त्यांना रशियापर्यंत सोबत असणार होते. त्याचदरम्यान विमान अपघात घडला.

अपघाताच्या वेळी नेताजींसोबत कर्नल हबीब-उर्-रहमान हे एकमात्र भारतीय साक्षीदार होते. नेताजींचं नेमकं काय झाले? या काळजीपोटी गांधीजींनी हबीब यांना अनेकदा चर्चेसाठी बोलावून घेतले होते.

कोलकता फायलीवरून असे स्पष्टच होते, की 1971 पर्यंत नेताजींच्या नातेवाईकांवर केंद्रीय गुप्तचरांचा पहारा होता, तर दुसरीकडे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू विविध राज्यांच्या यंत्रणांना अशी पत्रं लिहितात, 'नेताजींच्या माजी सैनिकांना सरकारमध्ये कुठंही जबाबदारीच्या नोकरीमध्ये घेऊ नका'.

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खुद्द गांधीजींनी नेताजींच्या विरोधात प्रचार केला होता, तरीही नेताजी मताधिक्‍याने निवडून आले होते.

एवढंच नव्हे तर, उत्तर प्रदेश या राज्यात तर 70 टक्के अधिक मते नेताजींना मिळाली होती. तेव्हा गांधीजींनी नेहरूंची आणि कृपलानींची जाहीर खरडपट्टी काढली होती. स्वातंत्र्यानंतर आपले अवघे जीवन राष्ट्राला समर्पित करणारा नेताजींसारखा नेता इथं सर्वोच्च स्थानी राहणं हे काळाचेच संकेत होते.

या संदर्भात कितीतरी प्राप्त-अप्राप्त, नष्ट केलेल्या कागदपत्रांनी या धक्कादायक रहस्याला वेगळे वळण दिले आहे. ताश्‍कंद कराराच्यावेळी रशियात लालबहादूर शास्त्री आणि नेताजी यांची भेट झाल्याचं शास्त्रीजींचे नातेवाईक आता जाहीरपणे बोलू लागले आहेत.

काही अभ्यासक असंही सांगतात, की एका अज्ञातस्थळी इंदिरा गांधी आणि नेताजी यांची भेट घडवण्यात आली होती, पण हुशारीनं त्या भेटीविषयी कोणत्याही लेखी नोंदी ठेवल्या गेल्या नाहीत.

परंतु, आज कुण्या बलाढ्य राष्ट्राच्या काटेरी कुंपणाने एक युद्धकैदी म्हणून त्यांना जखडून ठेवले होते, की राजकीय स्वार्थासाठी त्यांना ओलीस ठेवले होते? 1945 नंतर कसे होते त्यांचे जीवन? 'जसा आभाळात चंद्र, तसा आम्हा भारतीयांच्या हृदयात नेताजी! असे आचार्य अत्रे यांनी वर्णन केलेले नेताजी सुभाषचंद्र बोस!

महत्वाचे प्रश्नसंच

 प्रश्न 1 - "इंडियन नॅशनल कॉंग्रेस" चे अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी कोण होते❓

उत्तर - लॉर्ड डफरिन


प्रश्न 2- स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष कोण होते❓

उत्तर - आचार्य जे.बी. कृपलानी


प्रश्न 3- प्रथम ब्रिटिश सम्राट भारतात येणार कोण होता❓

 उत्तरः जॉर्ज पाचवा


प्रश्न 4- 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक कोण होते❓

उत्तर - बाळ गंगाधर टिळक


प्रश्न 5 - कोणत्या व्हाइसरॉयच्या कार्यकाळात 'शिमला परिषद' आयोजित केली गेली होती❓

उत्तर - लॉर्ड वेव्हेल 


प्रश्न 6- ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोठे झाली❓

 उत्तर - लंडन


प्रश्न 7 - महात्मा गांधींनी 'साबरमती आश्रम' कोठे स्थापित केले होते❓

उत्तर - अहमदाबाद


प्रश्न 8 - कोणत्या इतिहासकाराने 1857 च्या उठावाला ‘भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम’ म्हटले आहे❓

 उत्तर - व्ही.डी. सावरकर


प्रश्न 9 - गदर पार्टीची स्थापना कोठे झाली❓

 उत्तर - सॅन फ्रान्सिस्को


प्रश्न 10 - 1857 च्या क्रांतीच्या वेळी ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते❓

 उत्तर - लॉर्ड पामर्स्टन


💐 सम्राट अशोकाच्या राजधानीचे नाव काय होते ?

🎈पाटलीपुत्र.


💐 जागतिक कामगार दिन केव्हा असतो ?

🎈१ मे.


💐 जगातील सर्वांत मोठा महासागर कोणता ?

🎈पसिफिक महासागर.


💐 खान अब्दुल गफारखान यांनी कोणती संघटना स्थापन केली ?

🎈खदा-ई-खिदमदगार.


💐 छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक कोणत्या गडावर झाला ?

🎈रायगड.


💐 'जल्लीकडू महोत्सव' कुठे साजरा केला जातो ?

🎈तामिळनाडू.


💐 रडिओचा शोध कोणी लावला ?

🎈जी. मार्कोनी.


💐 'वाघा बाॅर्डर' कोणत्या राज्यात आहे ?

🎈पजाब.


💐 शतीला पूरक ठरणारा महत्त्वाचा व्यवसाय कोणता ?

🎈दग्ध व्यवसाय.


💐 अतराळ संशोधन करणारी अमेरिकेची संस्था कोणती ?

🎈नासा.

विमुद्रीकरण (Demonetization)



पहिले 1946

- 12 जानेवारी 1946 मध्यरात्रीपासून 500, 1000 आणि 10,000 च्या नोटा बाद

- RBI Governor: सर सी. डी. देशमुख 

- Governor General: वेव्हेल


दुसरे 1978

- 19 जानेवारी 1978 मध्यरात्रीपासून  1000, 5000 आणि 10,000 च्या नोटा बाद

- RBI Governor: आय. जी. पटेल

- Finance Minister: हिरूभाई पटेल

- Prime Minister: मोरारजी देसाई 


तिसरे 2016

- 8 नोव्हेंबर 2016 मध्यरात्रीपासून 500, 1000 च्या नोटा बाद

- RBI Governor: डाॅ. उर्जित पटेल 

- Finance Minister: अरूण जेटली

- Prime Minister: नरेंद्र मोदी


घटना निर्मिती मधील काही महत्त्वाचे मुद्दे पाठ कराच खुप महत्त्वाचे मुद्दे

1. 1922 मध्ये महात्मा गांधींनी सर्वप्रथम संविधानसभा असा शब्दोउल्लेख न करता अशा सभेची मागणी केली.


2. 1934 मध्ये भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम मांडण्याचे श्रेय मानवेंद्रनाथ रॉय यांना दिले आहे .


3.डिसेंबर 1934 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पहिल्यांदाच भारताची घटना तयार करण्यासाठी संविधान सभेची औपचारिक मागणी केली.


4. 1938 मध्ये जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्यावतीने मागणी केली की ,स्वतंत्र भारताची घटना प्रौढ मतदानाद्वारे निवडण्यात आलेल्या संविधान सभेत द्वारे कोणत्याही बाह्यप्रभावाविना तयार करण्यात यावी.


4. 1940 च्या लॉर्ड लिनलिथगो यांच्या ऑगस्ट ऑफर द्वारे ब्रिटिश सरकारने पहिल्यांदाच भारताची घटना मुख्यतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य केले .


5.1942 च्या सर क्रिप्स यांच्या तरतुदींमध्ये भारताची घटना पूर्णतः भारतीयांनी तयार करावी हे तत्त्व मान्य करण्यात आले.


6. शेवटी मे 1946 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या कॅबिनेट मिशन प्लान मध्ये संविधान सभेच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.


7. 9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता संविधान सभेची पहिली बैठक ठरली.


8.फ्रान्सच्या पद्धतीचे अनुकरण करून ज्येष्ठ सदस्य असलेल्या डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेची तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.


9. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.


10. BN राव यांची नेमणूक व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी संविधान सभेचे कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून केली .


11.13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेचा उद्देश पत्रिका मांडली .


12.22 जानेवारी 1947 रोजी संविधान सभेने तिचा स्वीकार केला. 


13. 25 जानेवारी 1947 रोजी हरेन्‍द्र कुमार मुखर्जी यांची संविधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली हरेन्‍द्र कुमार मुखर्जी एक भारतीय ख्रिश्चन समुदायाचे प्रतिनिधी होते.


14. 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या माउंट बॅटन योजनेच्या आधारे 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारतीय स्वतंत्र कायदा 1947 ला 18 जुलै 1947 रोजी राजसत्तेची मान्यता मिळाली .


15.या कायद्याने भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण करण्यात येऊन त्यांना आपली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार देण्यात आली.


16. 28 एप्रिल 1947 रोजी सहा संस्थानिकांच्या म्हणजे बडोदा बिकानेर ,जयपुर ,पटियाला ,रेवा आणि उदयपूर प्रतिनिधींनी संविधानसभेत प्रवेश केला होता .


17.भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 विधानसभेच्या बाबतीत पुढील तीन बदल झाले तर संविधान सभेला पूर्ण सार्वभौम बनवण्यात आले दुसरे  कायदेमंडळाच्या दर्जा प्राप्त झाला.


18. संविधान सभेचे सदस्य संख्या 299 इतके झाली त्यापैकी 229 संस्थानिकांचे प्रतिनिधी होते त्यापैकी सर्वाधिक प्रतिनिधी संयुक्तप्रांत 55 ,बिहार (36) आणि बॉम्बे(21) या प्रांताचे होते. संस्थांनापैकी सर्वाधिक प्रतिनिधी म्हैसूर(7) & त्रावणकोर (6) या संस्थानाचे होते.


19. नवीन नियमानुसार 16 जुलै 1947 रोजी पुन्हा दोन उपाध्यक्षांची निवड करण्यात आली एच सी मुखर्जी आणि VT कृष्णमाचारी.


20.मे 1949 मध्ये संविधानसभेने भारताच्या राष्ट्र कुलाच्या सदस्यत्वाला अनुमोदन दिले. 


21.22 जुलै 1947 रोजी सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वजाची स्वीकार केला .


22.24 जानेवारी 1950 रोजी सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले.

इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे



१)  १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२)  १८२२ कुळ कायदा
३)  १८२९ सतीबंदी कायदा
४)  १८३५ वृत्तपत्र कायदा
५)  १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६)   १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७)   १८५८ राणीचा जाहीरनामा
८)   १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९)   १८६० इंडियन पिनल कोड
१०)  १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११)  १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२)   १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३)   १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४)   १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५)   १८८७ कुळ कायदा
१६)   १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७)   १८९९ भारतीय चलन कायदा
१८)   १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९)   १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०)   १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१)   १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२)   १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३)   १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४)   १९१९ रौलेक्ट कायदा
२५)   १९३५ भारत सरकार कायदा
२६)    १९४४ राजाजी योजना
२७)    १९४५ वेव्हेल योजना
२८)   १९४५ त्रिमंत्री योजना
२९)   १९४७ माउंटबॅटन योजना
३०)   १९४७ भारतीय स्वातंत्र्याचा कायदा