जिल्हे निर्मिती

# 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

# औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

# 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

# 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

# 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

# 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

# अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

# 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

# भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

# 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...