२६ मार्च २०२२

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 भारतातील अणुशक्ती केंद्र कोठे आहे ?
🎈तारापूर.

💐 लालबहादूर शास्त्री यांचा  मृत्यू कधी झाला ?
🎈11 जानेवारी 1966.

💐 भारतातील सर्वांत मोठे धरण कोणत्या नदीवर आहे ?
🎈भागेरथी.

💐 रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरूद्ध कोणी बंड केले ?
🎈उमाजी नाईक.

💐 भारतातील कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते ?
🎈गुजरात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

टॉप १० चालू घडामोडी 2 मे 2025

१. 'महाराष्ट्र दिन' कधी साजरा केला जातो? अ) १५ ऑगस्ट ब) २६ जानेवारी क) १ मे ड) ५ जून उत्तर: क) १ मे स्पष्टीकरण: १ मे १९६० रोजी मुंबई...