🔹️मूलभूत माहिती
➤ वर्ष: 1928-29
➤ ठिकाण: बारडोली
➤ नेतृत्व: सरदार वल्लभभाई पटेल
🔹️कारणे आणि सुरूवात
➤ 1926 मध्ये स्थानिक सरकारने 30% कर वाढीची घोषणा केली
➤ शेतकऱ्यांनी या वाढीचा विरोध केला
➤ सरकारने बारडोली चौकशी आयोग नेमला, ज्याने कर वाढ चुकीची असल्याचे सांगितले
🔹️पटेलांचे नेतृत्व आणि कार्यपद्धती
➤ पटेलांनी महिलांचा सहभाग वाढवला
➤ महिलांना "सरदार" पदवी दिली
➤ लढा देण्यासाठी 13 छावण्या उभारल्या
➤ आंदोलनात सामाजिक बहिष्काराचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकला
➤ सत्याग्रह पत्रिका सुरू केली
🔹️समर्थन आणि राष्ट्रीय प्रतिसाद
➤ लालजी नारंजी आणि के एम मुन्शी यांनी समर्थनार्थ विधान परिषदेचा राजीनामा दिला
➤ मुंबई रेल्वेने संप पुकारला
➤ 2 ऑगस्ट 1928: गांधीजी बारडोलीत दाखल, पटेलांना अटक होऊ नये म्हणून
🔹️चौकशी आयोगाचे निर्णय आणि यश
➤ चौकशी आयोग स्थापन: ब्लुमफिल्ड व मक्सवेल
➤ आयोगाने कर वाढ चुकीची असल्याचे सांगितले
➤ कर वाढ 30% ऐवजी 6.3% करण्यात आली
➤ सत्याग्रह यशस्वी ठरला ✅
No comments:
Post a Comment