✏️कॉर्नवॉलिस (1786-93):- यांनी प्रथम आयोजन केले
✏️वेलेस्ली (1798-1805)
1. नवीन भरतीसाठी फोर्ट विल्यम कॉलेज
2. 1806- नामंजूर (संचालक न्यायालयाद्वारे)
3. इंग्लंडमधील हेलीबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज
✏️1853- खुली स्पर्धा
✏️भारतीय नागरी सेवा कायदा,1861
1.वय:-{23-1859},{22-1860},{21-1866}
{19-1878}
2.1863- सत्येंद्रनाथ टागोर पात्र ठरणारे पहिले भारतीय
✏️वैधानिक नागरी सेवा (1878-79:लिटन)
1.नामांकनांद्वारे भारतीयांना 1/6 वे करारबद्ध पद(प्रणाली अयशस्वी आणि रद्द)
✏️ऍचिसन कमिटी ऑन पब्लिक सर्व्हिसेस (1886)-डफरिन
1.करारबद्ध आणि uncovenanted Drop
2.इंपीरियल ICS (परीक्षा-इंग्लंड),
- प्रांतीय नागरी सेवा (परीक्षा-भारत),
- अधीनस्थ नागरी सेवा (परीक्षा-भारत)
3. वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवले
✏️माँटफोर्ड सुधारणा,1919
1.भारतातच 1/3 भरती-दरवर्षी 1.5% ने वाढवली जाईल
✏️ ली कमिशन,1924
1.थेट भरती, 50:50 च्या आधारावर ICS ला 15 वर्षात समता गाठणे.
2.लोकसेवा आयोग स्थापन करणे
(GoI Act,1919 मध्ये नमूद केल्याप्रमाणे)
✏️ GoI Act,1935
1.फेडरल लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
२२ एप्रिल २०२२
भारतातील नागरी सेवांचा विकास
२१ एप्रिल २०२२
काकोरी कट (Kakori conspiracy)
🔰9 ऑगस्ट 1925🔰
🔰लखनौ ते सहारनपूर दरम्यान काकोरी
🔰सहभाग:- चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, मन्मथनाथ गुप्ता, अशफाक उल्लाखान, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनलाल इत्यादी क्रांतिकारक अग्रणी होते. (एकून 10 जणांचा समावेश)
🔰बरिटिशांच्याविरुद्ध सशस्त्र लढा देण्याच्या हेतूने काकोरी (उत्तर प्रदेश) येथे घडवून आणलेला प्रसिद्ध क्रांतिकारी कट.
🔰सरकारी पोस्ट कार्यालयांमध्ये जमा झालेला पैसा रेल्वे मार्गाने जाणार असल्याची माहिती क्रांतिकारकांना मिळाली
🔰लखनौ ते सहारनपूर मार्गावर लखनौपासून आठ मैल अंतरावर असलेल्या काकोरी या गावाजवळ सशस्त्र क्रांतिकारकांनी रेल्वे थांबवून त्यातील खजिना लुटावा अशी योजना आखली.
🔰 9 ऑगस्ट 1925 रोजी क्रांतिकारक सरकारी खजिना घेऊन जाणाऱ्या रेल्वेच्या डब्यात जाऊन बसले. रेल्वे आडवळणी अशा काकोरी स्थानकाजवळ येताच त्यांनी साखळी ओढून रेल्वे थांबविली
🔰रामप्रसाद बिस्मिल यांनी चैन खेचुन रेल्वे थांबवली
🔰कवळ दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही नियोजित लूट यशस्वी केली. या घटनेलाच ‘काकोरी कट’ असे म्हणतात.
🔰या कटात जवळपास 8000 रुपये लुटले
🔰काकोरी खटल्याचे कामकाज एप्रिल १९२७ पर्यंत चालले.
🔰यामधील रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्लाखान, रोशनलाल व राजेंद्रनाथ लाहिडी यांना फाशी दिली
🔰कारस्थानांमध्ये सहभागी असलेले चंद्रशेखर आझाद ब्रिटिशांना गुंगारा देऊन भूमिगत राहिले.
🔰सशस्त्र क्रांती करण्याच्या उद्देशाने चंद्रशेखर आझाद यांनी ‘हिंदुस्थान रिपब्लिकन असोशिएशनʼ या जुन्या संस्थेचे ‘हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोशिएशनʼ असे नामकरण करून क्रांतिकार्य चालू ठेवले.
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
1). महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?
⚫ लतिका घोष ☑️
⚪ सरोजिनी नायडू
⚪ कृष्णाबाई राव
⚪ उर्मिला देवी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
2). पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?
⚫ अक्स-ला-चॅपेलचा तह ☑️
⚪ पॉंडेचेरीचा तह
⚪ मँगलोरचा तह
⚪ पॅरिसचा तह
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
3). १८५७ च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?
⚪ खान बहादूर खान
⚫ कुंवरसिंग ☑️
⚪ मौलवी अहमदुल्ला
⚪ रावसाहेब
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
4). डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केले. ?
⚪ १८४९
⚪ १८५१
⚫ १८५३ ☑️
⚪ १८५४
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
5). १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केले. ?
⚪ फ्री इंडिया
⚪ नया भारत
⚪ फ्री प्रेस जर्नल
⚫ लीडर ☑️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
6) १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा. ?
अ] उठावकर्त्यांना विशिष्ट राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.
⚪ फक्त अ
⚪ फक्त ब
⚫ वरील दोन्ही ☑️
⚪ वरीलपैकी एकही नाही
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
7). खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा. ?
अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन
पर्याय
⚫ अ-ब-क-ड ☑️
⚪ अ-क-ब-ड
⚪ क-अ-ब-ड
⚪ अ-ड-क-ब
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
8). विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे. ?
स्पष्टीकरण:- ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला. ?
पर्याय
⚫ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ☑️
⚪ फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
⚪ अ बरोबर आणि ब चूक
⚪ अ चूक आणि ब बरोबर
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
9. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?
⚪ भारत सरकारचा कायदा १९३५
⚪ भारत सरकारचा कायदा १९१९
⚫ भारत कौन्सिल कायदा १९०९ ☑️
⚪ भारत कौन्सिल कायदा १८९२
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
10). मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?
⚪ सहदरण आय्यपन
⚫ नारायण गुरु ☑️
⚪ हृदयनाथ कुंजरू
⚪ टी.एम. नायर
Ques:
१) विद्युत चुंबकीय पट्ट्यापैकी मानवी डोळ्याला दिसणारा प्रकाश ...... ते ....... तरंगलांबी असणारा आहे.
A. ३०००Å ते ७०००Å
B. २०००Å ते ६०००Å
C.४०००Å ते ८०००Å
D. ३५००Å ते ७५००Å
A. ३०००Å ते ७०००Å
----------------------------------------
२) इन्फ्रा-रेड किरणांचा उपयोग खालीलपैकी कशासाठी होतो?
अ) रंग सुकवण्याच्या कामात.
ब) कोंबडीच्या पिल्लांच्या जलद वाढीसाठी.
क) स्नायू दुखी आणि सांधे दुखीवर उपाय म्हणून.
ड) टेलेव्हिजन, स्टिरीओ यांसारख्य साधनांसाठी वापरले जाणारे रिमोट कंट्रोल मध्ये.
A. अ आणि ब
B. केवळ ब
C. अ, ब आणि क
D. वरील सर्व
D. वरील सर्व
------------------------------------
३) फ्लुरोसंट लॅम्प मध्ये खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर 'फ्लोरोसन्स' ही प्रक्रिया घडवण्यासाठी होतो?
A. इन्फ्रा-रेड किरणे
B. अति-नील किरणे
C. रेडीओ लहरी
D. क्ष-किरणे
B. अति-नील किरणे
---------------------------------------
४) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) विद्युत क्षेत्रामुळे किंवा चुंबकीय क्षेत्रामुळे क्ष-किरणांचे विचलन होते.
ब) एखाद्या वायुतून जात असताना क्ष-किरण त्या वायूचे आयनन करतात.
A. केवळ अ
B. केवळ ब
C. अ आणि ब दोन्ही
D. अ आणि ब दोन्ही नाही
B. केवळ ब
-------------------------------------
५) अपवर्तनाच्या क्रियेतून पूर्ण अंतर्गत परावर्तन निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबींची आवश्यकता असते?
अ) प्रकाश घन माध्यमातून विरल माध्यमात जात असावा.
ब) आपाती कोन क्रांतिक कोनापेक्षा अधिक असावा.
A. केवळ अ
B. केवळ ब
C. अ आणि ब दोन्ही
D. अ आणि ब दोन्ही नाही
C. अ आणि ब दोन्ही
------------------------------------
६) पांढऱ्या प्रकाशाचे त्याच्या घटक रंगात पृथ्थकरण होण्याच्या प्रक्रियेस ....... म्हणतात.
A. प्रकाशाचे अपस्करण
B. प्रकाशाचे विकिरण
C. प्रकाशाचे अपवर्तन
D. पूर्ण अंतर्गत परावर्तन
A. प्रकाशाचे अपस्करण
----------------------------------------
७) खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
अ) तांबड्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात जास्त तर जांभळ्या प्रकाशाचे अपस्करण सर्वात कमी होते.
ब) पावसाळ्यात आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य प्रकाशाच्या अपस्करनामुळेच दिसते.
A. केवळ अ
B. केवळ ब
C. अ आणि ब दोन्ही
D. अ आणि ब दोन्ही नाही
B. केवळ ब
-------------------------------------
८) खालीलपैकी कोणत्या घटना प्रकाशाचे विकिरण या प्रक्रियेमुळे घडतात?
अ) दिवसा सर्वत्र उजेड असतो.
ब) आकाश निळे दिसते.
क) खोल समुद्रात पाणी निळे दिसते.
ड) वाळवंटातील मृगजळ
A. अ आणि ब
B. फक्त ड
C. अ,ब आणि क
D. वरील सर्व
C. अ,ब आणि क
--------------------------------
९) चंद्र क्षितिजावर मोठा दिसण्याचे कारण काय?
A. दृष्टिभ्रम
B. प्रकाशाचे विकिरण
C. प्रकाशाचे अपस्करण
D. प्रकाशाचे अपवर्तन
A. दृष्टिभ्रम
------------------------------------
१०) जोड्या जुळवा.
कॅमेऱ्याचे भाग डोळ्याचे भाग
अ) शटर १) पापणी(eye-Lid)
ब) डायफ्रॅम २) परीतारिका(Iris)
क) अॅपेरचर ३) बाहुली(Pupil)
ड) फिल्म ४) दृष्टीपटल(retina)
अ ब क ड
A. १ २ ३ ४
B. २ ३ ४ १
C. १ २ ४ ३
D. २ १ ३ ४
A. १ २ ३ ४
Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.
1 १९ जुलै √√√√
2 ३१ आॅक्टोबर
3 २३ एप्रिल
4 १ व ३
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.
1 २००७
2 २००४
3 २००५√√√√√√
4 २०१३
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.3 भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही
1 कामगारांची वाढती संख्या
2 अयोग्य तंत्रज्ञान
3 प्रभावी मागणीची
कमतरता
4 कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?
1 १९४८-४९
2 १९३१-३२√√√√
3 १९११-१२
4 १८६७-६८
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.5 खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?
1 चलन निश्चलीकरन
2 रुपयाचे अवमूल्यन√√√√
3 १ व २ दोन्ही घडले
4 १ व २ दोन्ही घडले नाही
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.6 रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?
1 बँकदर
2 रोख राखीव प्रमाण
3 वैधानिक रोखता प्रमाण
4 रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.7 खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.
1 "से" चा बाजार विषयक नियम
2 उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम
3 एंजल चा नियम√√√√√
4 फिलिप्स वक्ररेषा
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.8 १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.
1 २० कोटी व ३४० रुपये वार्षिक
2 २४० कोटी व २० रुपये वार्षिक
3 ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√
4 ३४० कोटी वार्षिक व २० रुपये मासिक
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?
1 अन्नधान्य उत्पादन
2 राष्ट्रीय उत्पन्न
3 दरडोई उत्पन्न
4 किमतीचा निर्देशांक√√√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.10 भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?
अ. ग्रामीण शिक्षण
ब. ग्रामीण आरोग्य
क. ग्रामीण पाणीपुरवठा
ड. ग्रामीण रस्ते
1 अ आणि ब √√√√√
2 ब आणि क
3 क आणि ड
4 अ आणि ड
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.11 खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते?
1 चीन -भारत युध्द
2 भारत पाकिस्तान संघर्ष
3 आर्थिक मंदी
4 राजकीय अस्थिरता √√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.12 तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.
1 मुद्रा अवपात
2 मुद्रा संस्फीती√√√√√
3 स्टगफ्लेशन
4 स्टगनेशन
📖📖📖📖📖📖📖📖📖
[Q.13 भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?
1 यु एस ए √√√√√√
2 यु के
3 चीन
4 सिंगापूर
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?
अ इंदिरा गांधी
ब मोरारजी देसाई
क जयप्रकाश नारायण
ड रिझर्व्ह बँक
1 अ आणि क
2 ब आणि ड√√√√√√
3 ब आणि क
4 क आणि ड
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.15 तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.
1 अन्नधान्य उत्पादन
2 राष्ट्रीय उत्पन्न
3 परकीय चलन साठा
4 किमतीचा निर्देशांक√√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.16 भारतात मध्यवर्ती बँकेची शिफारस कोणी केली नव्हती?
1 हिल्टन यंग आयोग
2 चेंबर्लिन आयोग
3 फौलर समिती
4 मॅकलेगन समित✅
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.17 ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.
1 राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.
2 मद्रास फर्टिलायझर ली.
3 हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√
4 वरील सर्व
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?
1 १९४६
2 १९३८√√√√√
3 १९२९
4 १९२५
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?
1 रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे
2 नवीन चलन निर्मिती
3 स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे
4 जमा झालेले महसूल√√√√√
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.
1 रोख
2 बहुआयामी
3 शून्याधारीत√√√√√
4 यापैकी नाही
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?
1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√
2 प्रो पिगु
3 डॉ मार्शल
4 वरील पैकी नाही
📖📖📖📖📖📖📖📖📖
Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?
1 पुरोगामी
2 न्याय्य
3 प्रतिगामी√√√√√√
4 प्रमाणशीर
📖📖📖📖📖📖📖📖
राज्यघटना निर्मिती
1)भारतीय राज्यघटनेची संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
एन् एम् राॅय(1934)
2)कोणत्या रिपोर्ट मध्ये भारतीय राज्यघटनेचा आराखडा तयार करण्यात आला होता?
नेहरू रिपोर्ट
3)भारतामध्ये घटना समितीची (संविधान सभा) स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशी नुसार करण्यात आली?
कॅबिनेट मिशन(त्रिमंत्री योजना)
4)त्रिमंत्री योजनेत(कॅबिनेट मिशन) किती सदस्य होते?
1)स्ट्रफर्ड क्रिप्स 2)ए व्ही अलेक्झांडर 3)पॅथिक लाॅरेन्स
5)कॅबिनेट मिशन भारतात कधी आले?
24 मार्च 1946
6)त्रिमंत्री योजना कधी जाहीर करण्यात आली?
16 मे 1946
7)घटना समितीमध्ये सदस्यांची संख्या किती निश्चित करण्यात आली होती?
389
8)घटना समितीसाठी निवडणुका कधी घेण्यात आल्या?
जुलै -आॅगस्ट 1946
9)घटना समितीच्या 389पैकी किती जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या?
296
10)घटना समितीच्या निवडणुकीत सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला व किती मिळाल्या?
काँग्रेस 208
11)भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना समितीची सदस्य संख्या किती झाली?
299
12)घटना समितीमध्ये संस्थानिकांचे किती प्रतिनिधी होते?
70
13)घटना समितीवर सर्वाधिक सदस्य कोणत्या प्रांतातुन निवडुन आले होते?
संयुक्त प्रांत(55)
14)घटना समितीचा एक सदस्य किती लोकसंख्येमागे निवडला गेला?
10 लाख
15)घटना समितीमध्ये किती महिला होत्या?
15
16)घटना समितीचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते?
दिल्ली (कौन्सिल चेंबरच्या पुस्तकालयाच्या भवनात)
17)घटना समितीचे पहिले अधिवेशन कधी भरले होते?
9ते23 डिसेंबर 1946
18)घटना समितीच्या पहिल्या अधिवेशनाला किती सदस्य हजर होते?
211
19)घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते?
सच्चिदानंद सिन्हा
20)घटना समितीचे हंगामी उपाध्यक्ष कोण होते?
ए के अँथनी
21)घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची व कधी निवड करण्यात आली?
राजेंद्र प्रसाद (11 डिसेंबर 1946)
22)घटना समितीचे सल्लागार कोण होते?
बी एन राव
23)घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते?
हरेंद्र मुखर्जी
24)घटना समितीचे सचिव कोण होते?
व्हि आर अय्यंगार
25)भारतीय घटना समितीची एकुण किती अधिवेशन झाले.
11
श्रीमती इंदिरा गांधी
श्रीमती इंदिरा गांधी
January 24, 1966 - March 24, 1977 | Congress
श्रीमती इंदिरा गांधी
पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती इंदिरा गांधी यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला होता. त्यांनी इकोले नौवेल्ले, बेक्स (स्विझरलैंड), इकोले इंटरनेशनेल, जिनेवा, पुणे व मुंबई स्थित प्युपल्स ओन स्कूल, बैडमिंटन स्कूल, ब्रिस्टल, विश्व भारती, शांति निकेतन आणि समरविले कॉलेज, ऑक्सफोर्ड सारख्या प्रमुख संस्थांमधून शिक्षण प्राप्त केले होते. त्यांना जगभरातील सर्वोच्च विद्यापीठांमधून डॉक्टरेटच्या उपाधीने गौरविण्यात आले होते. प्रभावी शैक्षणिक पार्श्वभूमी असल्याने त्यांना कोलंबिया विश्वविद्यालयाकडून विशेष योग्यता प्रमाणपत्र देण्यात आले होते. श्रीमती इंदिरा गांधी सुरुवातीपासूनच स्वातंत्र्यसंग्रामात सक्रिय होत्या. बालपणी त्यांनी ‘बाल चरखा संघ’ स्थापन केला आणि असहकार चळवळी दरम्यान कॉंग्रेस पक्षाच्या मदतीकरिता 1930 मध्ये लहान मुलांच्या साथीने ‘वानर सेना’ देखील उभी केली होती. सप्टेंबर 1942 साली त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. 1947 साली श्रीमती इंदिरा गांधी यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीतील दंगलग्रस्त भागात काम केले.
26 मार्च 1942 रोजी श्रीमती इंदिरा गांधींनी फिरोज गांधी यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले होती. 1955 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी कॉंग्रेस कार्यकारी समिती व केंद्रीय निवडणूक समितीच्या सदस्य झाल्या. 1958 मध्ये त्यांना कॉंग्रेसच्या केंद्रीय संसदीय मंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले. त्या ‘एआयसीसी’च्या राष्ट्रीय एकता परिषदेच्या अध्यक्ष व 1956 मध्ये अखिल भारतीय युवा कॉंग्रेस तसेच ‘एआयसीसी’ महिला विभागाच्या अध्यक्ष बनल्या. 1959 ते 1960 या वर्षात त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस च्या अध्यक्ष होत्या. जानेवारी 1978 मध्ये त्यांनी पुन्हा हे पद स्वीकारले.
1964 ते 1966 दरम्यान त्या माहिती व प्रसारण मंत्री होत्या. त्यानंतर जानेवारी 1966 ते मार्च 1977 पर्यंत त्या पंतप्रधान होत्या. त्याबरोबरच त्यांना सप्टेंबर 1967 पासून मार्च 1977 पर्यंत अणु उर्जा मंत्री होत्या. त्यांनी 5 सप्टेंबर 1967 ते 14 फेब्रुवारी 1969 पर्यंत परराष्ट्र मंत्रालयाचा अतिरिक्त भार सांभाळला. 14 जानेवारी 1980 मध्ये त्या पुन्हा पंतप्रधान झाल्या.
श्रीमती इंदिरा गांधीं, कमला नेहरू स्मृती रुग्णालय; गांधी स्मारक निधी व कस्तुरबा गांधी स्मृती न्यास सारख्या संस्थांशी जोडलेल्या होत्या. त्या स्वराज भवन न्यासाच्या अध्यक्ष होत्या. 1955 मध्ये त्या बाल सहयोग, बाल भवन मंडळ व बालकांच्या राष्ट्रीय संग्रहालयाशी संबंधित राहिल्या. श्रीमती इंदिरा गांधीं यांनी अलाहाबादमध्ये कमला नेहरू विद्यालयाची स्थापना केली होती. त्या 1966-77 मध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठ व ईशान्य विद्यापीठासारख्या काही मोठा संस्थानांशी संलग्न राहिल्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठ न्यायालय, 1960-64 मध्ये युनेस्कोच्या भारतीय प्रतिनिधीमंडळ व कार्यकारी मंडळ तसेच 1962 ला राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सदस्य म्हणून काम केले. त्या संगीत नाटक अकादमी, राष्ट्रीय एकता परिषद, हिमालयन पर्वतारोहण संस्था, दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा, नेहरू स्मारक संग्रहालय, पुस्तकालय समाज व जवाहरलाल नेहरू स्मृती निधी यांच्याशी जोडलेल्या राहिल्या.
ऑगस्ट 1964 ते फेब्रुवारी 1967 पर्यंत श्रीमती इंदिरा गांधीं राज्यसभेच्या सदस्य होत्या. चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सत्रात त्या लोकसभा सदस्य होत्या. जानेवारी 1980 मध्ये त्या रायबरेली (उत्तरप्रदेश) व मेडक (आंध्रप्रदेश) येथून सातव्या लोकसभेवर निवडून गेल्या. रायबरेलीची जागा सोडून त्यांनी मेडकच्या जागेची निवड केली. त्यांना 1967-77 मध्ये आणि पुन्हा जानेवारी 1980 मध्ये कॉंग्रेस संसदीय मंडळ नेता म्हणून निवडले गेले.
विविध विषयात रुची ठेवणाऱ्या श्रीमती इंदिरा गांधीं आयुष्याला एका निरंतर प्रकीयेच्या रुपात पाहत असत. ज्यामध्ये काम आणि आवड हे त्याचे वेगवेगळे पैलू आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारे विभिन्न करता येत नाही किंवा त्यांचे वेगवेगळ्या श्रेणीत वर्गीकरण करता येणार नाही.
त्यांनी आपल्या जीवनात अनेक क्षेत्रात लौकिक प्राप्त केला. त्यांना 1972मध्ये भारतरत्न पुरस्कार, 1972 मध्ये बांगलादेश मुक्तीकरिता मेक्सिकन अकादमी पुरस्कार, 1973मध्ये एफएओ चे दुसरे वार्षिक पदक व 1976 मध्ये नागरी प्रचारिणी सभेकडून साहित्य वाचस्पती (हिंदी) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 1953 साली श्रीमती इंदिरा गांधीं यांना अमेरिकेच्या ‘मदर’ पुरस्काराने, मुसद्देगिरीतील उत्कृष्ट कार्याबद्दल इटलीने ‘इसाबेला डी’इस्टे’ पुरस्कार व येल विद्यापीठाने हाउलंड मेमोरियल पुरस्कार देऊन गौरविले. फ्रांस जनमत संस्थेच्या सर्वेक्षणानुसार त्या 1967 व 1968 मध्ये फ्रान्सच्या जनतेमधल्या सर्वात लोकप्रिय महिला होत्या. 1971 मध्ये अमेरिकेच्या विशेष गैलप जनमत सर्वेक्षणानुसार त्या जगातील सर्वात लोकप्रिय महिला होत्या. प्राण्यांच्या संरक्षणासाठी 1971 मध्ये अर्जेंटिना सोसायटीकडून त्यांना मानद उपाधी देण्यात आली होती.
त्यांच्या प्रमुख प्रकाशनांमध्ये ‘द इयर्स ऑफ चॉलेंज-(1966-69), ‘द इयर्स ऑफ इंडेवर (1969-72), ‘इंडिया’ (लंडन) 1975, ‘इंडे'(लॉसेन) 1979 आणि लेख तसेच भाषणांचे विविध संग्रह समाविष्ट आहेत. त्यांनी व्यापक रूपाने देश-परदेशात प्रवास केला. श्रीमती इंदिरा गांधीं यांनी अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, ब्रम्हदेश, चीन, नेपाल आणि श्रीलंका सारख्या शेजारील देशांचाही दौरा केला. त्यांनी फ्रांस, जर्मन लोकशाही प्रजासत्ताक, जर्मनी संघ प्रजासत्ताक, गुयाना, हंगेरी, इराण, इराक व इटली अशा देशांचाही दौरा केला. श्रीमती इंदिरा गांधीं अल्जीरिया, आर्जेन्टिना, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, बेल्जियम, ब्राझील, बल्गेरिया, कॅनडा, चिली,चेकोस्लोवाकिया,बोलिविया आणि इजिप्त सारख्या अनेक देशांचा दौरा केला. त्या इंडोनेशिया, ,जपान, जमैका, केनिया, मलेशिया, मॉरिशस, मेक्सिको, नेदरलंड, न्यूजीलंड, नायजेरिया, ओमान, पोलंड, रोमानिया, सिंगापुर, स्वित्झर्लंड, सिरीया, स्वीडन, टांझानिया, थाईलंड, त्रिनिदाद तसेच टोबैगो, संयुक्त अरब अमिरात, ब्रिटन, अमेरीका, रशिया संघ, उरुग्वे, वेनेजुएला, यूगोस्लाविया, झांबिया आणि जिम्बाब्वे सारख्या कित्येक यूरोपीय-अमेरीकी आणि आशियाई देशांच्या दौऱ्यावर त्या गेल्या. त्यांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयामध्ये देखील आपल्या उपस्थितीने छाप पाडली.