27 April 2022

भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

संस्था आणि संस्थापक


🔹१८२८:- राजाराम मोहन राय - ब्राह्मो समाज
🔸 १८६५:- देवेंद्र नाथ टागोर - आदी ब्राह्मो समाज
🔹 १८६५ :- केशवचंद्र सेन -भारतीय ब्राह्मो समाज
🔸 १८६७ :- आत्माराम पांडुरंग तर्खडकर - पार्थना समाज
🔹 १८७२ :- आनंद मोहन बोस - सार्वजनिक समाज
🔸 १८७३ :- महात्मा फुले - सत्यशोधक समाज
🔹१८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी
🔸 १८७५ :- स्वामी दयानंद सरस्वती - आर्य समाज
🔹१८८० :- केशव चंद्र सेन - नावविधान समाज
🔸 १८८९ :- पंडिता रमाबाई - आर्य महिला समाज
🔹१९०५ :- गोपाळ कृष्ण गोखले - भारत सेवक समाज
🔸१९११ :- शाहू महाराज - सत्यशोधक समाज कोल्हापूर
🔹 १९१८ :- शाहू महाराज - आर्य समाज शाखा कोल्हापूर
🔸 १९२३ :- विठ्ठल रामजी शिंदे - तरुण ब्राह्मो समाज
🔹 १९५५ :- पंजाबराव देशमुख - भारत कृषक समाज

🔶सोसायटी (Society) 🔶
🔹१७८४ :- विलियम जोन्स - बंगाल अशियाटिक सोसायटी
🔸 १७८९ :- विलियम जोन्स - असियटीक सोसायटी
🔹१८२२ :- जगनाथ शंकर सेठ - बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक सोसायटी
🔸१८३८ :- जगन्नाथ शंकर सेठ - ग्रँट मेडिकल कॉलेज
🔹१८५२ :- भाऊ दाजी लाड - ग्रँट मेडिकल सोसायटी
🔸 १८६२ :- सर सय्यद अहमद खान - सायंन्तफिक सोसायटी
🔹१८६३ :- नवाब अब्दुल लतीफ - मोहमदम लिटररी
🔸 १८६४ :- सर सय्यद अहमद खान - ट्र्न्स्लशन सोसायटी
🔹१८६५ :- दादाभाई नवरोजी - लंडन इडीयन सोसायटी
🔸१८७५ :- मँडम ब्लावाट्सक्यी कर्नल अल्कोटा - थेओसोफिकल सोसायटी
🔹 १८६७:- टेलीग्राम चॅनलव्हीजेएस ईस्टडी
🔸 १९०१ :- शाहू महाराज - मराठा एजुकेशन सोसायटी
🔹१९०५ :- श्यामजी क्रष्णा व्रमा -इंडियन होमरुल सोसायटी
🔸१९०६ :- शाहू महाराज - किंग एड्वर्ड मोहमदन एजुकेशन सोसायटी
🔹१९४५ :- बाबासाहेब आंबेडकर - पीपल्स एजुकेशन सोसायटी.

खूप महत्त्वाचे आहे :- देश - राजधानी - मुद्रा(Currency)

🔸भारत- दिल्ली - रुपया

🔹पाकिस्तान - इस्लामाबाद - रुपया

🔸नेपाल - कांठमांडू - रुपया

🔹श्रीलंका - श्री जयवर्धनेपुरा कोट्टी - रुपया

🔸बांग्लादेश - ढाका - टका

🔹भूटान - थिम्पू - गुलत्रुम

🔸म्यांमार  - ने पिता  - ओक्यात

🔹जापान - टोक्यो - येन✅

🔸अफ़ग़ानिस्तान - काबुल - अफगानी

🔹चीन - बीजिंग - युआन

🔸उतरी कोरिया - प्योंगयांग - वॉन

🔹दक्षिण कोरिया - सियोल - वॉन

🔸हॉंग कांग - विक्टोरिया - डॉलर

🔹न्यूजीलैंड - वेलिंग्टन. - डॉलर

🔸ऑस्ट्रेलिया - कैनबरा - डॉलर

🔹ब्राजील - ब्रासीलिया - क्रुजादो

🔸संयुक्त राज्य अमेरिका - वॉशिंगटन डी.सी - डॉलर

🔹कनाडा - ओटावा - डॉलर

🔸मैक्सिको - मैक्सिको  - सिटीपीसो

🔹जर्मनी - बर्लिन - यूरो

🔸ग्रेट ब्रिटेन - लन्दन - पाउंड स्टर्लिंग

🔹इटली - रोम - यूरो

🔸फ्रांस- पेरिस - यूरो

🔹स्पेन - मेड्रिड - यूरो

🔸रशिया - मॉस्को - रूबल✅

काही समानार्थी म्हणी

📔आधी शिदोरी मग जेजूरी - आधी पोटोबा मग विठ्ठोबा
 
📒आवळा देऊन कोहळा काढणे - पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा
 
📕कडू कारले तुपामध्ये तळले - कुत्र्याचे शेपूट नळीत घातले
 
📗साखरेत घोळले तरी कडू ते कडूच - तरी वाकडे ते वाकडेच
 
📘कामा पुरता मामा - ताकापुरती आजी
 
📙काखेत कळसा गावाला वळसा - तुझ आहे तुजपाशी परी तू जागा चुकलासी
 
📓करावे तसे भरावे - जैसी करणी वैशी भरणी
 
📔खाई त्याला खवखवे - चोराच्या मनात चांदणे
 
📒खाण तशी माती - बाप तसा बेटा
 
📕आग सोमेश्वरीअन बंब रामेश्वरी - मानेला गळू, पायाला जळू
 
📗गाढवापुढे वाचली गीता अन - नळी फुंकले सोनारे इकडून
 
📘काळाचा गोंधळ बरा - गेले तिकडे वारे
 
📙घरोघरी मातीच्या चुली - पळसाला पाने तीनच
 
📓चोरावर मोर - शेरास सव्वाशेर
 
📔जशी देणावळ तशी खानावळ - दाम तसे काम
 
📒पालथ्या घड्यावर पाणी - येरे माझ्या मागल्या ताककण्या चांगल्या
 
📕नव्याचे नऊ दिवस - तेरड्याचे रंग तीन दिवस
 
📗नाव मोठं लक्षण खोटं - नाव सोनुबाई हाती कथलाचा वाळा नाही, बडा घर पोकळ वासा
 
📘बेलाफुलाची गाठ पडणे - कावळा बसायला आणि फाटा तुटायला
 
📙पी हळद अन हो गोरी - उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग
 
📓वराती मागून घोडे - बैल गेला अन झोपा केला
 
📕वासरात लंगडी गाय शहाणी - गावंढया गावात गाढवीण सवाशीण   

--------------------------------------------------------------
              ‼️   मायबोली मराठी   ‼️
--------------------------------------------------------------

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी 'स्माईल' कर्ज योजना


◆ कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या अनुसूचित जातीच्या व्यक्तीच्या कुटुंबीयांचे व्यवसाय उभारून त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाव्दारे स्माईल कर्ज योजना राबविण्यात येत आहे.

◆ इच्छुकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाव्दारे करण्यात आले आहे.

◆ या योजनेंतर्गत एक ते पाच लक्ष रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध केले जाणार असून, एनएसएफडीसी सहभाग 80 टक्के,
भांडवल अनुदान २० टक्के तर सहा टक्के व्याजदर व परतफेडीचा कालावधी सहा वर्षे असा राहणार आहे.

◆ या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता व कागदपत्रे आवश्यक राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार अनुसूचित जातीतील असावा, अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत असावे, अर्जदार हा कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाच्या कुटुंबातील सदस्य असावा ( कुटुंबप्रमुखांच्या रेशनकार्डवर सदर सदस्यांचे नाव असणे बंधनकारक), मृत्यू पावलेल्या व्यक्तीची वयोमर्यादा 18 ते 60 या दरम्यान असावी. मृत्यू पावलेल्या कुटुंब प्रमुखाची मिळकत कुटुंबाच्या एकूण मिळकतीपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.

◆ योजनेंतर्गत कर्जाचा लाभ घेण्यासाठी मयत व्यक्तीचे नाव व पत्ता, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तीन लक्ष पर्यंत), कोरोनामुळे मरण पावलेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला, रेशन कार्ड. वयाचा पुरावा आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

26 April 2022

प्रमुख राजवंश और उनके संस्थापक

▪️ हर्यक वंश                     - बिम्बिसार

▪️ नन्द वंश.                      - महापदम नन्द

▪️ मौर्य साम्राज्य              - चन्द्रगुप्त मौर्य

▪️ गुप्त वंश                      - श्री गुप्त श्रीगुप्त

▪️ पाल वंश                      - गोपाल

▪️ पल्लव वंश                   - सिंहविष्णु

▪️ राष्ट्रकूट वंश                  - दन्तिदुर्ग

▪️ चालुक्य-वातापी वंश     - पुलकेशिन प्रथम

▪️ चालुक्य-कल्याणी वंश  - तैलप-द्वितीय

▪️ चोल वंश                      - विजयालय

▪️ सेन वंश                       - सामन्तसेन

▪️ गुर्जर प्रतिहार वंश         - हरिश्चंद्र/नागभट्ट

▪️ चौहान वंश                  - वासुदेव

▪️ चंदेल वंश                    - नन्नुक

▪️ गुलाम वंश                  - कुतुबुद्दीन ऐबक

▪️ ख़िलजी वंश  - जलालुद्दीन फिरोज ख़िलजी

▪️ तुगलक वंश                - गयासुद्दीन तुगलक

▪️ सैयद वंश                    - खिज्र खान

▪️ लोदी वंश                    - बहलोल लोदी

▪️ विजयनगर साम्राज्य     - एवं बुक्का

▪️ बहमनी साम्राज्य          - हसन गंगू

▪️ मुगल वंश                    - बाबर

26 April 2022 Top Current Affairs Questions

Q. हाल ही में अंतर्राष्ट्रीय जल सप्ताह जल सम्मेलन 2022 की मेजबानी किसने की है ?

📗Ans- सिंगापुर

Q. हाल ही में एयर इंडिया एसेट होल्डिंग’ का CMD किसे नियुक्त किया गया है ?

📗Ans- विक्रम देव दत्त

Q. हाल ही में किस आईटी कंपनी ने ‘सत्य ईश्वरन’ को भारत का नया कंट्री हेड नियुक्त किया है ?

📗Ans- Wipro

Q. हाल ही में NSA ‘अजीत डोभाल’ ने किस शहर में 10 दिवसीय राष्ट्रीय साइबर सुरक्षा घटना प्रतिक्रिया अभ्यास का उद्घाटन किया है ?

📗Ans- नई दिल्ली

Q. हाल ही में किसने ‘CROP और PQMS पोर्टल’ लांच किये हैं ?

📗Ans- नरेंद्र सिंह तोमर

Q. हाल ही में कर्नाटक ब्रेन हेल्थ इनिशिएटिव का ब्रांड अम्बेसडर किसे नियुक्त किया गया है ?

📗Ans- रॉबिन उथप्पा

Q. हाल ही में ऊष्णकटिबंधीय तूफ़ान मेगी’ ने किस देश में बड़े पैमाने पर विनाश किया है ?

📗Ans- फिलीपींस

Q. हाल ही में संयुक्त राष्ट्र चीनी भाषा दिवस’ कब मनाया गया है?

📗Ans- 20 अप्रैल

Q. हाल ही में भारतीय वायुसेना ने सुखोई लड़ाकू विमान से किस मिसाइल का सफल परीक्षण किया है?

📗Ans- ब्रह्मोस

Q. हाल ही में किसने पॉइजन पिल’ नामक योजना शुरू की है ?

📗Ans- ट्विटर

Q. हाल ही में कहाँ शिक्षा गीत ‘इरादा कर लिया है हमने’ रिलीज हुआ

📗Ans- दिल्ली

Q. हाल ही में एल रूट सर्वर प्राप्त करने वाला देश का पहला राज्य कौनसा बना है?

📗Ans- राजस्थान

Q. हाल ही में छिंदवाड़ा के संतरे को क्या नया नाम दिया गया है ?

📗Ans- सतपुडा

Q. हाल ही में 83वीं सीनियर नेशनल टेबल टेनिस चैम्पियनशिप कहाँ शुरू हुयी है?

📗Ans- मेघालय

Q. हाल ही में किस भारतीय अमेरिकी को कमला हैरिस की रक्षा सलाहकार नियुक्त किया गया है ?

📗Ans- शान्ति सेठी

Q. हाल ही में सीनियर एशिया कुश्ती चैम्पियनशिप कहाँ शुरू हुयी है ?

📗Ans- मंगोलिया

pH मान [ pH value ]


अक्सर देखा गया है कि किसी न किसी का pH value
पूछ ही लिए जाता है। सारे pH value का एक साथ
आप Note बना लीजिये
━━━━━━━━━━━━━━━━━━
▪️ जल का  pH मान कितना होता है  ?
Ans  - 7

▪️ दूध का pH मान कितना होता है ?
Ans -  6.4

▪️ सिरके  का pH कितना होता है ?
Ans  - 3

▪️ मानव रक्त का pH मान  कितना होता है ?
Ans  - 7.4

▪️ नीबू  के रस का pH मान कितना होता है ?
Ans  - 2.4

▪️ NaCl का pH मान कितना होता है ?
Ans  - 7

▪️ pH पैमाने का पता किसने लगाया था ?
Ans  - सारेन्सन ने

▪️ अम्लीय घोल का pH मान कितना होता है ?
Ans  - 7 से कम

▪️ उदासिन घोल का pH मान कितना होता है ?
Ans  - 7

▪️ शराब का pH मान कितना होता है ?
Ans  - 3.5

▪️ मानव मूत्र का pH मान कितना होता है ?
Ans  - 4.8 - 8.4

▪️ समुद्री जल का pH मान कितना होता है ?
Ans  - 8.1

▪️ आसू का pH मान कितना होता है ?
Ans  - 7.4

▪️ मानव लार का pH मान कितना होता है ?
Ans  - 6.5 - 7.5

भारतातील शेती पद्धती

भारतातील शेती पद्धती
शेती विषयक

भारतात सर्वात जास्त शेतीस योग्य असलेल्या ठिकाणांनुसार, भारतात शेती प्रणालींचा रणनीतिक उपयोग केला जातो. भारतातील शेतीव्यवस्थेत लक्षणीय योगदान देणारी शेती व्यवस्था ही उपजत शेती, जैविक औद्योगिक शेती आहे.[१] भारतातील शेती क्षेत्र भौगोलिक स्थितिनूसार भिन्न आहे; काही बागकाम, लेखी शेती, ऍग्रोफोरेस्ट्री आणि इतर बऱ्याच गोष्टींवर आधारित आहेत. भारताच्या भौगोलिक स्थानामुळे काही भागात वेगवेगळे हवामान असते अशा प्रकारे हवामान प्रत्येक क्षेत्राच्या शेती उत्पादनास वेगळ्या पद्धतीने प्रभावित करते.भारताच्या शेतीची एक विस्तृत पार्श्वभूमी आहे जी कमीत कमी १० हजार वर्षापूर्वीची आहे. सध्या जगात भारताचा कृषी उत्पादनात दुसरा क्रमांक आहे. २००७ मध्ये शेती ती आणि इतर उद्योगांनी भारताच्या जीडीपीच्या १६% दरापेक्षा अधिक उत्पादन केले.देशाच्या जीडीपीच्या दरामध्ये कृषीच्या योगदानात सतत घट झाल्यानंतरही देशातील सर्वात मोठा उद्योग आणि देशाच्या सामाजिक-आर्थिक विकासात शेती महत्त्वाची भूमिका बजावते.गहू, तांदूळ, कापूस, गहू, रेशीम, भुईमूग आणि इतर डझनभर उत्पादन करणारा जगातील भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. भाज्या आणि फळे यांचे हे सर्वात मोठे कापनीयंत्र देखील आहे जे अनुक्रमे ८.६% आणि १०.९% एकूण उत्पादन दर्शवते. भारतात उत्पादित होणारे मुख्य फळ आंबा, पपई, चिकू आणि केळी आहेत. जगात भारतामध्ये सर्वात जास्त पशुधन असून ते २८१ दशलक्ष इतके आहे.[२]

भारतातील शेती पद्धती

Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.

शेती व्यवस्थेवरील हवामानाचा प्रभावसंपादन करा
भारतातील प्रत्येक प्रदेशामध्ये विशिष्ट माती आणि हवामान आहे जे विशिष्ट प्रकारच्या शेतीसाठीच योग्य आहे. भारताच्या पश्चिम भागामध्ये बऱ्याच ठिकाणी दरवर्षी ५० सें.मी. पेक्षा कमी पाऊस पडतो, म्हणून शेतीव्यवस्था ही पिकाची लागवड करण्यास प्रतिबंधित असते ज्यामुळे दुष्काळ पडतात आणि बहुतेक शेतकरी एका पिकासाठी प्रतिबंधित असतात. गुजरात, राजस्थान, दक्षिण पंजाब आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये असे वातावरण असल्यामुळे शेतकरी ज्वारी, बाजरी आणि वाटण्यासारखे उपयुक्त पिकांचे उत्पादन घेतो. याउलट, भारताच्या पूर्वेकडील बाजूस सरासरी १००-२०० सें.मी. पावसाचे सिंचन केलेले आहे, म्हणून या प्रदेशांमध्ये पिकामध्ये दुप्पट वाढ करण्याची क्षमता आहे. पश्चिम किनारपट्टी, पश्चिम बंगाल, बिहारचे काही भाग, उत्तर प्रदेश आणि आसाम ह्या भागामध्ये असे वातावरण आहे आणि यामुळेच तेथील शेतकरी तांदूळ, ऊस, ताग अशी बरीच पिके घेतात.

भारतात तीन वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेतले जातात. भारतात प्रत्येक पिक त्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या हंगामात घेतले जाते.खरीप पिके पावसाळ्याच्या सुरुवातीपासून, ते हिवाळ्याच्या सुरुवातीपर्यंत, जून ते नोव्हेंबर पर्यंत घेतले जातात. त्यामध्ये तांदूळ, मका, बाजरी, भुईमूग, मूंग आणि उडीद ही पिके समाविष्ट होतात.

सिंचन शेतीसंपादन करा
नद्या, जलाशये, टाक्या आणि विहिरी यांच्याद्वारे शेतीमध्ये पाणी पुरवून सिंचन व्यवस्थेच्या सहाय्याने पिकांची लागवड होते तेव्हा सिंचन शेती होते.गेल्या शतकात, भारताची लोकसंख्या तिपटीने वाढली आहे.वाढती लोकसंख्या आणि त्याचबरोबर अन्नाची मागणी वाढल्याने शेती उत्पादनासाठी पाणी आवश्यक आहे.पुढच्या दोन दशकात अन्नधान्याचे उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा जास्त वाढवण्यासाठी आणि भारतातील टिकाऊ शेतीच्या उद्दीष्टात पोहचण्याच्या प्रयत्नांना पाणी आवश्यक भूमिका बजावणार आहे.असे निदर्शनास आले की भारतात शेती उत्पादनातील वाढ सिंचनामुळे होत आहे;सन १९५० मध्ये सिंचनाखालील शेतीचे क्षेत्र २२.६ दशलक्ष हेक्टरवरून १९९० मध्ये ५९ दशलक्ष हेक्टर झाले. १९५१आणि १९९० च्या दरम्यान सुमारे १३५० मोठ्या आणि मध्यम आकाराचे सिंचन कार्य सुरू झाले आणि त्यापैकी सुमारे ८५० पूर्ण झाले.

सिंचन समस्यासंपादन करा
निधी आणि तांत्रिक कौशल्य यांचा कमी पुरवठा असल्यामुळे, इंदिरा गांधी कालवा प्रकल्पासह अनेक प्रकल्प मंद गतीने पुढे गेले.१९८० ते १९९० च्या दशकाच्या सुरुवातीस पंजाबमध्ये हरियाणा आणि राजस्थान या राज्यांनी मोठ्या प्रमाणावर पाण्याचे हस्तांतरण केले.सिंचनाची समस्या कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्रोतांची भूजल पातळी सुद्धा कमी झाली आहे. 

भारतात सिंचन भूगोलसंपादन करा
मौसमी किंवा कमी पर्जन्यमानाच्या ठिकाणी पिकाच्या लागवडीसाठी सिंचन शेती फार महत्त्वाची आहे.पश्चिम उत्तर प्रदेश , पंजाब, हरियाणा, बिहारचे काही भाग, उड़ीसा, आंध्र प्रदेश., तामिळनाडु, कर्नाटक आणि इतर ठिकाणी सिंचन शेती करून एका पेक्षा जास्त पिके घेतात.सिंचन शेती करून तांदूळ, गहू, गहू आणि तंबाखूसारखी पिके मोठया प्रमाणावर घेतली जाऊ शकतात. [4]

लागवड करणेसंपादन करा
पिकात फेरबदल करणे हा शेतीच्या उपजीविकेचा एक प्रकार आहे.  मातीचा पोत क्षमता कीटक आणि तण ह्यामुळे शेतीची उप्तादन क्षमता कमी होते .शेतीला पिक न घेता तापवले की, जमिनीचा भूभाग तापतो  आणि त्यामुळे शेतजमीन पुन्हा पिक घेण्यासाठी तयार होते. ताग माइन बटाटे ही पिके घेतली जातात . अशा प्रकारच्या पिकांची लागवड पूर्व आणि उत्तर-पूर्व भागात डोंगराळ प्रदेशांवर आणि आसाम, मेघालय, नागालॅंड, मणिपुर, त्रिपुरा, मिझोरम, अरुणाचल प्रदेशसारख्या वन क्षेत्रामध्ये प्रमुखाने करतात. शेतीला पिक न घेता तापवले की, जमिनीचा भूभाग तापतो  आणि त्यामुळे शेतजमीन पुन्हा पिक घेण्यासाठी तयार होते.पावसाळ्यात तांदूळ, भाजी, भात गहू, लहान बाजरी, मुळा ही पिके आणि पाले भाज्या ह्यासारखी पिके घातली जातात .ईशान्य भारतातील शेतीच्या ८५% पिकांची लागवड करावयाची आहे. सलग एकाच पिकाची लागवड केल्यामुळे जमिनीला नैसर्गिक स्थितीत येण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे पर्यावरणाची लवचिकता मोडली जाते आणि जमिनीचा पोत खालावतो .[३]

ओडिशामध्ये पिकांची लागवडसंपादन करा
भारतात बदलीच्या लागवडी खालील जमिनीत ओडशामधील सर्वात मोठे क्षेत्र आहे.बदलीची शेती स्थानिक पातळीवर पोडू लागवड म्हणून ओळखली जाते.३०,००० किमीपेक्षा जास्त जमीन (ओडीशाचा सुमारे १/५ जमिनीचा पृष्ठभाग )अशा प्रकारच्या पिकाच्या लागवडीखालील आहे.कालाहंडी, कोरापुट, फुल्बानी आणि ओडिशामधील दक्षिण आणि पश्चिमेकडील जिल्ह्यांमध्ये मोठया प्रमाणात प्रचलित आहे.कोंढा, कुटिया कोंढा, डोंगारिया कोंढा, लांजिया सौरस आणि परजा हे आदिवासी समुदाय ही शेती करतात.अनेक सन आणि इतर धार्मिक विधी पोडूच्या शेताभोवती फिरून करतात , कारण अदिवाशी लोक त्यांच्या पैसे कमवण्यापेक्षा फक्त पोडू लागवडीकडे पाहतात , म्हणून ती लोक त्याला जीवनाचा मार्ग मानतात.पोडू लागवडीच्या आधी आदिवाशी लोक तुरीची पेरणी करतात.स्थानिक हवामानाच्या कारणास्तव पिक उत्पादनाचे क्षेत्र वेगवेगळे असते.पिकाच्या कापणीनंतर शेतजमीन पडीत असते . पूर्व मान्सूनच्या दरम्यान तांदूळ , मका आणि आल्याचे पिक घेतले जाते. साधारणपणे, तिसऱ्या वर्षानंतर, आदिवासी लोक स्थलांतर करतात आणि नवीन जमिनीवर त्या पिकाची पेरणी करतात.

व्यावसायिक शेतीसंपादन करा
व्यवसायावर आधरित शेतीमध्ये , मोठया प्रमाणावर लागवड करून व्यावसायिक पिके घेतली जातात आणि  जास्त पैसे  मिळविण्यासाठी ती पिके इतर देशांमध्ये पाठवली जातात.ही प्रणाली गुजरात, तमिळनाडु, पंजाब, हरियाणा आणि महाराष्ट्रसारख्या कमी लोकसंख्या असलेल्या भागात सामान्य आहे.गहू, कापूस, ऊस, आणि मका ही व्यावसायिक पिकांची काही उदाहरणे  आहेत.

व्यावसायिक शेतीचे प्रकारसंपादन करा
सखोल व्यापारी शेती : ही शेतीची एक प्रणाली आहे की ज्यात तुलनेने मोठ्या प्रमाणावर भांडवल किंवा श्रम जमिनीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात लागू होतात.

लोकसंख्या वाढीमुळे जमीनधारकांच्या संख्येत घट होत आहे.  पश्चिम बंगाल सखोल व्यवसायिक शेती करतो.

विस्तृत व्यावसायिक शेती: ही शेतीची एक प्रणाली आहे ज्यात तुलनेने मोठ्या प्रमाणावर  भांडवल किंवा श्रमाची  गुंतवणूक  मोठ्या प्रमाणात जमिनीच्या ठिकाणी  केली जाते.कधीकधी जमिनीची उत्पादन क्षमता पुन्हा मिळविण्यासाठी जमीन पडीत ठेवावी लागते.श्रमिकांची कमतरता आणि त्यांच्या श्रमाची किंमत खूप जास्त असल्यामुळे व्यावसायिक शेती ही माशिनकृत आहे.

वृक्षारोपण शेती: रोपावाटिका ही बहुतेक उष्णकटिबंधीय किंवा उप-उष्णकटिबंधीय देशांमध्ये मोठया प्रमाणात आहे. त्या रोपांचा तिथे वापर करन्यावजी ती रोपे दुसऱ्या ठिकाणी विकतात.

व्यावसायिक धान्य शेती: ह्या प्रकारची शेती तंत्राच्या साहाय्याने केली जाते. कमी पाऊस आणि लोकसंख्येची घनता कमी असलेल्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आणि विस्तृत प्रमाणात व्यावसायिक धान्य शेती केली जाते.

वैरण शेतीसंपादन करा
भारतातील कोरड्या प्रदेशांमध्ये मध्ये लोकसंख्येत व प्राण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे धान्य, चारा आणि इंधन लाकडाची मागणी वाढत आहे.भारतातील काही प्रदेशांमध्ये पाऊस कमी  (१००-४०० मिमी. "१") असल्यामुळे आणि तिथल्या शेतजमिनीमध्ये आवश्यक खनिजे पोषक तत्त्वांची कमी उपलब्धता असल्यामुळे त्या प्रदेशामधील शेती उत्पादन कमी आहे.शेतामध्ये जैविक तंत्रज्ञांचा उपयोग करून कोरडवाहू शेतीचा उत्पादन स्तर वाढवून ही मागणी पूर्ण करता येते ज्यामुळे शेतामधील मातीचे भौतिक गुणधर्म तसेच जैविक प्रक्रिया सुधारते.भारतातील कोरडवाहू शेतांमध्ये वैरणशेती करून जमिनीचा कस  पुन्हा भरून काढण्यासाठी जंगलातील शेतीचा उपयोग केला जातो .

विशेषतः कोरडवाहू शेतजमिनीवर सेंद्रिय शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन  दिले जात आहे. पिकांच्या लागवडीची पद्धत, नांगरणीची पद्धत किंवा इतर व्यवस्थापन  पद्धतींचा वारंवार वापर करतात तेव्हा संरचनात्मकदृष्ट्या संबंधित भौतिक गुणधर्म आणि मातीची जैविक प्रक्रिया बदलते. जमिनीचा कस वाढवण्यासाठी जैविक प्रक्रिया करून जमिनीची उत्पादन क्षमता वाढवली जाऊ शकते.शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थांची सतत उलथापालथ करून पिक घेण्यासाठी संतुलित पोषण प्रदान करते.